संपादकीय

Trending Videos

मशाल की धनुष्यबाण? दक्षिण मुंबईचा खासदार कोण? | South Mumbai Loksabha

मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते स.का. पाटील यांच्यापासून तर कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यावेळी या लोकसभा मतदारसंघातील लढाई असणार आहे, महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आणि महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात. त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे आणि शिवसेना विरुद्ध उबाठा गट अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच आज आपण, महाएमटीबीच्या मिशन लोकसभा २०२४ मालिकेतील या भागात मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत.

"तुम्ही फक्त विकासकामांची नक्कल केली!" शिरुरच्या खासदारांना खरमरीत पत्र!

लंडनस्थित असलेल्या मतदाराने मागच्या ५ वर्षांत कोल्हेंनी केलेल्या कामाचा पाढाच वाचला. सध्या लंडनमध्ये कायदा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांचे शिक्षण घेत असलेल्या क्रांतीसिंह गडदे या तरुणाने जोरदार टीका केली. कोल्हेंच्या विविध सामाजिक आणि राजकीय भूमिकांवरुन त्याने निशाणा साधलायं. गतकाळात अमोल कोल्हे यांनी कलम ३७०, राम मंदिर, छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराज यांचा स्वार्थासाठी केलेला वापर, जातीपातींच्या राजकारणाविषयी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका या राष्ट्रविरोधी शक्तींना पुरक आहेत. अशा भूमिका घेत असताना कोल्हें

शिवरायांविषयी संभ्रमनिर्मितीचा ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’चा ‘ध्रुव'

शिवरायांविषयी संभ्रमनिर्मितीचा ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’चा ‘ध्रुव'

युट्यूबर ध्रुव राठी याने नुकताच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक व्हिडिओ तयार केला. महाराज कसे मुस्लीमधार्जिणे होते, हे सिद्ध करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी सांगण्यापासून इतिहासात नवीन पात्र जन्माला घालण्यापर्यंतच्या कसरती ध्रुव राठीने त्या व्हिडिओत केल्या आहेत. त्याचा तो व्हिडिओ बघून मला नवीन काही वाटले नाही. कदाचित, ध्रुवला त्या व्हिडिओची ‘स्क्रिप्ट’ एखाद्या ‘ब्रिगेडी’ अथवा ‘बामसेफी’ माणसाने लिहून दिली असावी. कारण, हाच खोटा इतिहास हे लोक महाराष्ट्राच्या कानीकपाळी ओरडून सांगत असतात.

देश-विदेश मे. १०, २०२४

रोहिंग्यांकडून सामूहिक बलात्कार; हजारो आदिवासी महिला रस्त्यावर उतरल्या

रोहिंग्या घुसखोरांनी (Rohingya) केलेल्या सामूहिक बलात्कार आणि हल्ल्यातील पीडितांना त्वरित न्याय मिळावा, या मागणीसाठी हजारो महिला-पुरुष आसाम-मेघालय सीमेवर हसुरामध्ये रस्त्यावर उतरले होते. हजारो कोंच राजबंशी आणि हाजोंग जमातीच्या महिलांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५ हजार लोकांनी मेघालयातील अम्पती जिल्ह्याच्या जिल्हा आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी त्यांनी अल्पवयीन पीडितांना न्याय मिळावा यासाठी गुन्हेगारांना त्वरित अटक करावी अशी विनंती केली आहे. तसेच अवैध घुसखोरांपासून स्वदेशी लोकांच्या सुरक्षिततेची मागणीसु

1 Days 20 Hr ago
जरुर वाचा