वाढती बिबटसंख्या : धोक्याची घंटा
पुणे जिल्ह्यात उफाळलेल्या मानव-बिबट संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात काही कठोर निर्णय घेतले. मात्र, ऊसप्रवण क्षेत्रातील बिबट्यांची वाढती संख्या हा खरोखरच चिंतेचा विषय असून येत्या काळात नाशिक-सातारा हे जिल्हेदेखील त्या प्रभावाखाली येणार आहेत. त्याविषयीचा ऊहापोह करणारा हा लेख...





