आवर्जून वाचा :

नाशिकमधील २१ वर्षीय तरुणीचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू

तुमची आजी सावरकरांची प्रशंसा करत असे – सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना झापले

पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ भारत देश सोडावा, अन्यथा...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मेधा पाटकरांना अटक, २३ वर्ष जुनं प्रकरण पुन्हा चर्चेत!

भूमि अभिलेख विभागाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित

कथित सामाजिक कार्यकर्ती मेधा पाटकरला अटक व सुटका

दिल्लीच्या महापौरपदी भाजपचे राजा इक्बाल सिंग

मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी शासन निर्णय जारी

मुंबई पालिका करणार धार्मिक स्थळांची स्वच्छता

रेशन दुकानदारांना मिळणार ‘राज्य कामगार विमा योजने’चा लाभ

ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल वाहतुकीसाठी बंद

'एकात्म मानवदर्शन' या तत्त्वाने विश्वकल्याणाचे उद्दिष्ट साधता येईल

नवी मुंबई : मेट्रो सिटी

लोकमत परिष्कार’ हा समाजोत्थानाचा मार्ग : सुनील आंबेकर

नोकरी शोधणार्‍या मराठी मुलांचा वाटाड्या

योगतृप्ती

शिक्षणातून राष्ट्ररक्षण...

बदला... द रिव्हेंज

‘बटेंगे तो कटेंगे’ हेच सत्य!

संपादकीय

Trending Videos

हास्याच्या छायेतून उगम पावलेला कलाकार | Bharat Jadhav | Maha MTB

भरत जाधव – मराठी रंगभूमीपासून ते चित्रपट आणि छोट्या पडद्यापर्यंत आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला कलाकार. चाळीतून आलेला हा हसरा चेहरा, संघर्षातून घडलेला सुपरस्टार कसा बनला, त्याच्या आयुष्यातील रंगीबेरंगी प्रवास, गाजलेली नाटकं आणि चित्रपट, आणि प्रेक्षकांच्या हृदयात कोरलेलं स्थान – हे सगळं जाणून घ्या या खास व्हिडिओमध्ये. ‘ऑल द बेस्ट’ पासून ते ‘कोंबडी पळाली’पर्यंतचा प्रत्येक टप्पा आणि भरतच्या निर्मिती संस्थेचा प्रवास, हास्याच्या आड दडलेल्या मेहनतीचा प्रत्यय देणारा हा प्रामाणिक व

देश-विदेश एप्रिल. २३, २०२५

अस्वस्थ वाटत असल्याने ओळख विचारूनच हल्ला!, वाड्रा यांनी केली दहशतवाद्यांची पाठराखण

Terrorists काश्मीरच्या पहलगाममध्ये भयानक दहशतवादी घटना घडल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे जावई तसेच उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, देशात हिंदू-मुस्लिम असं सर्वकाही सुरू आहे. दहशतवाद्यांना अस्वस्थ वाटत आहे आणि म्हणूनच दहशतवादी त्यांची ओळख विचारपूस करत हत्या करत आहेत. त्यांनी सांगितले की, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा एक संदेश असून देशात मुस्लिम आणि अल्पसंख्यांकांना मोठी समस्या निर्माण होईल.

3 Days 3 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २३, २०२५

माझ्या वडिलांना कलमा पठण करण्यास सांगितले आणि....!, लेकीने सांगितला पहलगाममधील घटनाक्रम

Pahalgam जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २८ पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा पहिला स्केच आणि ग्रुप फोटो समोर आला आहे. आता संबंधित दहशतवाद्यांची स्केचद्वारे ओळख पटली असून त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमन शाह आणि अबू तल्हा अशी नावे आहेत. हे दहशतवादी द रेझिस्टंस फ्रंटचे असल्याचे सांगितले जात आहे. ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोएबाचा सहयोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आल्यानंतर हे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सूत्रानुसार, केंद्रीय तपास संस्था, एनआयए आत

3 Days 5 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २१, २०२५

२० वर्षांच्या वक्फ संपत्तीचे भाडे जात होते पाच मुस्लिम प्रस्थापितांच्या घशात; वक्फ सुधारणा कायद्यामुळे काळाबाजार आला समोर, संबंधितांनी भाजप सरकारचे केले कौतुक!

Waqf Board गुजरात राज्यातील असलेल्या अहमदाबादमध्ये वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) कोट्यवधि दुकानाच्या जमिनीवर अवैधपणे दुकाने बांधली होती. यावरून संबंधितांनी वक्फचे विश्वस्त असल्याचा दावा केला आणि दुकाने भाड्याने दिली आणि २० वर्षांपूर्वीचे असलेले भाडे वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित भाडे हे वक्फ बोर्डाच्या खात्यावर जाण्याऐवजी पाच व्यक्तींच्या खिशात जात असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित प्रकरणाची माहिती ही वक्फ बोर्डाला कळाल्याची माहिती तक्रारीत नमूद केले होते. मात्र, तरीही कारवाई करण्यात

5 Days 1 Hr ago
जरुर वाचा
पुणे एप्रिल. २५, २०२५

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

( Students of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) achieve impressive success in the UPSC examination ) डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मुख्य परीक्षा व मुलाखत चाचणीकरिता पात्र झालेल्या उमेदवारांना आर्थिक साहाय्य दिले

1 Days 7 Hr ago
महाराष्ट्र एप्रिल. २५, २०२५

लोकमत परिष्कार’ हा समाजोत्थानाचा मार्ग : सुनील आंबेकर

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी ६० वर्षांपूर्वी मांडलेला ‘लोकमत परिष्कारा’चा विचार आजही प्रासंगिक आहे. किंबहुना हा समाजोत्थानाचा मार्ग आहे. या मार्गावर धोरणात्मक मार्गक्रमण केल्यास येत्या काळात भारत गतिमान प्रगती साधेल,” असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी व्यक्त केला. रुईया महाविद्यालयात दि. २२ ते दि. २५ एप्रिल २०२५ रोजी दरम्यान आयोजित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’त ते बोलत होते.

1 Days 10 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २५, २०२५

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी आवश्यक तो निर्णय घ्या

दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज

1 Days 11 Hr ago
पर्यावरण एप्रिल. २४, २०२५

देवरायींच्या संवर्धनासाठी राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे जाहीर; या विभागांवर जबाबदारी

सर्वोच्च न्यायालयाने देवरायांच्या संवर्धनासाठी दिलेल्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाराने देवरायांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत (conservation of sacred groves). २३ एप्रिल रोजी वन विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन आदेशात मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली आहे (conservation of sacred groves). या आदेशात देवरायीच्या संवर्धनासाठी वन विभागातील कोणत्या कक्षाने कोणत्या स्वरुपाची जबाबदारी स्वीकारायची आहे, यासंदर्भात मांडणी करण्यात आली आहे. (conservation of sacred groves)

2 Days 1 Hr ago
पर्यावरण एप्रिल. २४, २०२५

सावंतवाडी-दोडामार्ग इको-सेन्सिटिव्ह झोनच्या गावांची यादी केंद्र सरकारकडून जाहीर; या प्रकल्पांना बसणार खीळ

केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने २२ एप्रिल रोजी सावंतवाडी-दोडामार्ग पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामधील (ईएसए) २५ गावांची प्रारुप अधिसूचना जाहीर केली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). या प्रारुप अधिसूचनेतील गावांसदर्भातील काही हरकती नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे (sawantwadi-dodamarg eco sensitive zone). या हरकतीचा विचार करुन केंद्र सरकार पश्चिम घाटाच्या

2 Days 1 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २४, २०२५

भारताने चालवले सिंधूअस्त्र

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होईल, ज्यामुळे अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि आर्थिक अस्थिरता वाढणार आहे. भारताने सिंधू पाणीकरार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाऊल पाक आर्थिकदृष्ट्या अत्यंत गंभीर ठरेल. पाक अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र सिंचनासाठी सिंधू नदी आणि तिच्या पश्चिम उपनद्यांवर (झेलम आणि चिनाब) मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, जे करारानुसार पाकिस्तानला देण

2 Days 11 Hr ago