आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

16 Days 23 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

16 Days 23 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Nasrapur Case : नसरापूर प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा होणार यावर सरकार ठाम - नवनाथ बन

मुंबई : (Nasrapur Case) "नसरापूर प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालत आहेत. राज्य सरकारच्या वतीने हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून ठोस पुरावे गोळा करून आरोपीला फासावर लटकवण्यापर्यंतची कारवाई केली जाईल.या संवेदनशील प्रकरणात विनाकारण राजकारण करून बिनबुडाचे आरोप करणे चुकीचे आहे." अशी प्रतिक्रिया भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.३ रोजी दिली.

2 Hr 36 Min ago
पर्यावरण मे. ०२, २०२६

फ्लेमिंगोसाठीच राखलेल्या डीपीएस तलावाकडे फ्लेमिंगोची पाठ; संवर्धन राखीव क्षेत्राचे पाणी रोखले

फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी संवर्धित केलेल्या नवी मुंबईतील डीपीएस तलाव संवर्धन राखीव क्षेत्राकडेच फ्लेमिंगो पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे (dps lake flamingo conservation reserve). पाण्याची खालावलेली गुणवत्ता आणि खाडीतून पाणी वाहून आणणाऱ्या नाल्याचा कामावर लावण्यात आलेल्या स्थिगितीमुळे यंदा तलावात फ्लेमिंगो उतरलेले नाहीत (dps lake flamingo conservation reserve). अशातच ठाणे जिल्ह्यास्तरीय पाणथळ समितीने फ्लेमिंगोचा अधिवास असणाऱ्या नव्या मुंबईतील पाणथळी या पाणथळ जागा नसल्याचे म्हटले आहे (dps lake flamingo conservation r

17 Hr 30 Min ago
महाराष्ट्र मे. ०१, २०२६

Kolhapur Gokul Sangh : गोकुळ वर प्रशासक अन् निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार ?

मुंबई : (Kolhapur Gokul Sangh) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वर प्रशासक येणार तसेच त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत महायुती एकत्र निवडणूक लढणार याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. येत्या ४ मे रोजी गोकुळ संघाच्या विद्यमान संचालकांची मुदत संपणार आहे. सभासद संस्था अन् अवसायन मधील संस्थाबाबत याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळ विरोधात कोल्हापूर सर्किट बेंचकडे तक्रार दाखल केली होती.याबाबत सुनावणीत गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळास एक वर्ष मुदतवाढ देण्याची विनंती गोकुळ कडून करण्यात आली होती.पण अशी म

1 Days 22 Hr ago
महाराष्ट्र मे. ०१, २०२६

Viksit Maharashtra 2047 : प्रत्येक घटकाच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र घडवू

मुंबई : (Viksit Maharashtra 2047) स्वातंत्र्याच्या अमृत काळानंतर आता देश विकसित भारत २०४७ कडे वाटचाल करत आहे. यात महाराष्ट्राचे योगदान अतुलनीय असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५ ट्रिलियन डॉलर्सच्या संकल्पनेत महाराष्ट्राचा '१ ट्रिलियन डॉलर्स' अर्थव्यवस्थेचा वाटा असेल. राज्य शासनाने तयार केलेले 'विकसित महाराष्ट्र २०४७' Viksit Maharashtra 2047हे व्हिजन डॉक्युमेंट राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवेल. समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रीय सहभाग सुनिश्चित करुन सर्वसमावेशक, प्रगत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्

1 Days 23 Hr ago