हिंदू’ लिहिलंच पाहिजे
कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठाचे पीठाधीश्वर पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराज यांनी अध्यात्माबरोबरच शिक्षण, आरोग्य, सेंद्रिय शेती, ग्रामविकास आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून एक व्यापक कार्य उभे केले आहे. संत बसवेश्वरांचे विचार, हिंदू वीरशैव-लिंगायत समाजाची दिशा, आगामी जनगणना, सामाजिक ओळख, आरक्षण, युवकांची भूमिका आणि समाजासमोर उभ्या असलेल्या वैचारिक आव्हानांवर त्यांनी अनेकदा स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. दै. ‘मुंबई तरूण भारत’शी साधलेल्या या विशेष संवादात त्यांनी कणेरी म







