आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

21 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

21 Days 0 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र मे. ०७, २०२६

पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचा पराभव अन् आता संजय राऊतांना जनतेमध्ये फिरण्याची आठवण — नवनाथ बन

मुंबई : (Navnath Ban) भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवार दि.७ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला."पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पराभवानंतर संजय राऊत अचानक झोपेतून जागे झाल्यासारखे नाशिक दौऱ्यावर निघाले आहेत. अनेक वर्षे मुंबईत बसून राजकारण करणाऱ्या राऊतांना आता जनतेमध्ये फिरण्याची वेळ आली आहे. नाशिक, जळगाव, धुळे येथे कितीही दौरे केले तरी हिंदुत्वाची साथ सोडल्यामुळे जनता उबाठा गटाच्या पाठीशी उभी राहणार नाही."असे बन म्हणाले.

6 Min ago
देश-विदेश मे. ०७, २०२६

मुर्शिदाबादमध्ये ‘परिवर्तनाची’ ठिणगी; लेनिनचा पुतळा जमीनदोस्त!

मुंबई : (West Bengal Violence) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी उशिरा रात्री स्थानिकांकडून जियागंज परिसरातील व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जमिनदोस्त करण्यात आला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव वाढल्याचे दिसून आले. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर स्थानिकांद्वारेच राज्यभरात सुरू झालेल्या परिवर्तनाच्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सदर घटना घडली. अशी माहिती आहे की, निवडणूक आयोगाने हिंसाचार भडकवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने या घट

1 Hr 18 Min ago
महाराष्ट्र मे. ०६, २०२६

महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : (Healthcare Services) महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे पार पडला. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार उपस्थित होते. (Healthcare Services)

20 Hr 4 Min ago
महाराष्ट्र मे. ०६, २०२६

कोळसा खाणींमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनीने तातडीने उपाययोजना कराव्यात-खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : (Shambhuraj Desai) चंद्रपूर जिल्ह्यात कोळशाच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणविषयक समस्यांवर पर्यावरण, खनिकर्म, परिवहन व स्थानिक प्रशासन यांनी सुचविलेल्या सूचनांची वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने कंपनीनीने अंमलबजावणी करावी असे निर्देश खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. स्थानिक नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड कंपनीने आपल्या कार्यपद्धतीत तातडीने बदल करणे अनिवार्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Shambhuraj Desai)

22 Hr 35 Min ago
महाराष्ट्र मे. ०६, २०२६

​राजर्श्री शाहू महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ गिरगाव मध्ये भित्तीचित्र स्मारक उभारणार - कॅबिनेटमंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

मुंबई : (Mangal Prabhat Lodha) राजर्श्री शाहू महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या गिरगाव खेतवाडी परिसरातील 'पन्हाळा लॉज' हा बंगला काळाच्या ओघात जमीन दोस्त झाला आहे. महाराजांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला वंदन म्हणून या परिसरात महाराजांच्या कार्यासंदर्भात भित्तीचित्र स्मारक उभारणार असल्याची घोषणा कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी आज केली आहे. महाराजांच्या पुण्यतिथीनिम्मित मंत्री लोढा यांनी गिरगाव खेतवाडी येथे त्यांना आदरांजली वाहून अभिवादन केले. याप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत

23 Hr 17 Min ago
महाराष्ट्र मे. ०६, २०२६

मशाल विझवण्याची सुपारी राऊतांनी घेतली; उबाठाचा शेवटचा दिवा तेच विझवणार - नवनाथ बन

मुंबई : (Navnath Ban) भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवार दि.६ रोजीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करताना म्हटले की, "भाजपच्या विजयावर बोलताना राऊत म्हणाले होते की “दिवा विझताना मोठा होतो”, मात्र प्रत्यक्षात राऊतच शेवटचे फडफडणारे दिवे आहेत. मशाल विझवण्याची सुपारी त्यांनीच घेतली असून उबाठाचा शेवटचा दिवा विझवण्याचे काम ते करत आहेत. भाजप हा सूर्य असून जनतेचे आशीर्वाद आणि सेवा जोपर्यंत सोबत आहे, तोपर्यंत भाजपचा पराभव होणार नाही."(Navnath Ban)

1 Days 0 Hr ago