आवर्जून वाचा :

मायबोलीची मुळाक्षरं...

विश्वातील अजब बाह्यग्रह !

'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

चीन-तैवान संघर्षाचे अमेरिकेपुढील वाढते आव्हान

धर्मांध महिलांचे करायचे काय?

युद्ध थॅलेसेमिया- सिकलसेल मुक्तीचे

शूरा मी वंदिले ....!

पश्चिम बंगाल हिंदुत्वाच्या दिशेने..

कौलानंतरच्या कारभाराची कसोटी!

कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

समुद्रातील ‘ट्राफिक जॅम’

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

Modi Script : How to revive the golden heritage of Marathi Language? | MahaMTB

Who is Suvendu Adhikari—the Game Changer in West Bengal Politics?

Trinamool Congress and Left front ruined the state of Bengal | Sarang Darshane | MahaMTB Gappa

Nida Khan Arrested In Nashik | Harassment Case

वरच्या मजल्यावरील भाडेकरूंसमोर कागदपत्रांसाठी पेच !

कलाकारांच्या सृजनशीलतेला ए आयची जोड - निधी चौधरी

Rabindranath Tagore Jayanti 2026 : Tagore’s Ideals Amidst Bengal's Struggle

अमूर ससाण्याचा थक्क करणारा सुसाट प्रवास.

मुंबईत कधीच गारपीट का होत नाही?

उबाठा गट कोकणातून हद्दपार! उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल रोखणार?

हा विजय माझ्या वडिलांच्या कार्याला समर्पित - अक्षय कर्डिले

महाराष्ट्रात बांगड्याची मासेमारी का वाढली ?

एस आय आर च्या माध्यमातून राज्यातून घुसखोर हद्दपार करणार - किरीट सोमय्या

West Bengal Election Results 2026 Explained बंगालमध्ये काय बदलणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या हिताचे निर्णय घेणारे नेतृत्व - विक्रांत पाटील

‘डिमेन्शिया’विरुद्धच्या लढाईत ‘एआय’ची ढाल

‘डिमेन्शिया’विरुद्धच्या लढाईत ‘एआय’ची ढाल

‘एआय’चा वापर गेल्या काही वर्षांत दैनंदिन जीवनापासून उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्थेपर्यंत झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील ‘एआय’चा विस्तार विशेष लक्षवेधी ठरला. आजारांचे निदान, त्यांचे विश्लेषण, औषधनिर्मिती यांसाठी आता ‘एआय’चा प्रभावी वापर सुरू झाला आहे. विशेषतः मेंदू आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘एआय’ नवे पर्याय उपलब्ध करून देताना दिसतो. ‘आयआयटी, पटना’ येथील संशोधकांनी विकसित केलेले ‘डिमेन्शिया’वरचे ‘एआय वेअरेबल उपकरण’ ही त्याच बदलत्या आरोग्यव्यवस्थेची महत्त्वपूर्ण झलक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

साहित्य, कला आणि संस्कृती मे. १२, २०२६

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच!

(Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) मराठी सारास्वतांचा आणि साहित्यविश्वाचा मानबिंदू अशी ओळख असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येनकेन प्रकारे दरवर्षी चर्चेच्या केंद्रस्थानी असते. येणाऱ्या काळात हे साहित्य संमेलन शतकमहोत्सवी पर्वात पदार्पण करणार आहे. अशातच आता १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातच पार पडणार असून, पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद शंभराव्या संमेलनाचे आयोजन करणार आहे. रविवार दि. १० मे रोजी साहित्य महामंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पुढील बैठक येत्या १४ जून

4 Hr 0 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

हिमंता बिसवांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ, पश्चिम बंगालपाठोपाठ आसाममध्ये एनडीएचं शक्तिप्रदर्शन

गुवाहाटी : (Himanta Biswa) आसाम विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर हिमंता बिसवा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी हिमंता बिसवा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बिसवा यांच्यासोबत ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली, अजंता नेओम, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडो लँड पीपल्स फ्रंटच्या चरण बोरा यांचा समावेश आहे.

2 Hr 0 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

नेपाळ सरकारचे ‘देवभूमी नेपाळ’ अभियान; आध्यात्मिक पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न

मुंबई : (Devbhumi Nepal) नेपाळ सरकारने आपला पहिला धोरणात्मक कार्यक्रम सादर केला असून, देशाला मोठे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. 'देवभूमी नेपाळ' अभियानाच्या माध्यमातून नेपाळची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोमवारी नेपाळच्या संसदेत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सरकारचा हा धोरणात्मक कार्यक्रम सादर केला. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या मते, नेपाळची श्रद्धा, संस्कृती आणि

2 Hr 16 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

बेकायदा भोंग्यांपासून अवैध गो-तस्करीपर्यंत सुवेंदु अधिकारी सरकारचे स्पष्ट निर्देश!

(West Bengal Government Policy) पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने कट्टरपंथी प्रवृत्तींवर लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सुवेंदू अधिकारींनी पोलिसांना निर्देश दिलेत की, धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकरचा आवाज त्या परिसराच्या बाहेर जाऊ नये, याची खात्री करावी. तसेच नमाज किंवा प्रार्थना सभांसाठी रस्ते अडवून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी; फक्त विशेष प्रसंगीच अपवाद असू शकतो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर IPS

2 Hr 34 Min ago
देश-विदेश मे. ११, २०२६

पीडितेची मूळ ओळख लपवली, एमआयएम नगरसेवकाची आश्रित बनली, ४४ दिवस ठिकाणं बदलत दिला पोलीसांना गुंगारा

नाशिक : (Nida Khan Custody) टीसीएस कंपनीमधील कार्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिच्या जबाबामध्ये आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसमध्ये हिंदू तरुणींचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकर उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारींचा तपास सुरू केला होता. यातील काही आरोप

21 Hr 42 Min ago
देश-विदेश मे. ११, २०२६

सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार कार्यकर्त्यांची हत्या झाली असती;तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा; गटबाजीला उधाण

कोलकाता : (Suvendu Adhikari's Statement) पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी आता थेट नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची स्तुती केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा (पान ६ वर)

22 Hr 7 Min ago
देश-विदेश मे. ११, २०२६

LPG new rule: ९० दिवसांचा नवा लॉक, e-KYC अनिवार्य; काय आहे एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमधील नवा बदल?

(LPG new rule) सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात अनेक ठिकाणी इंधन तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात देखील एलपीजी गॅस बुकिंच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता माध्यमांवरून मिळत अलेल्या माहितीनुसार, एलपीजी ग्राहकांसाठी मोबाईल नंबर बदलण्यापासून ते सिलेंडर डिलिव्हरीपर्यंत अनेक प्रक्रिया अधिक कडक करण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत मोबाईल नंबर लगेच बदलता येणार नाही; त्यासाठी सुमारे ९०दिवसांची प्रतीक्षा, बायोमेट्रिक KYC आणि काही ठिकाणी OTP-आधारित पडताळणी आवश्यक केली जात आहे. (LPG ne

1 Days 2 Hr ago
जरुर वाचा
मनोरंजन मे. १२, २०२६

Ghabadkund Marathi Movie: ‘घबाडकुंड’मध्ये ‘रंगी’ची एंट्री! स्मिता पायगुडे अंजुटेचा गूढ अवतार पाहून...!

(Ghabadkund Marathi Movie) अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट तसेच ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे यांनी आपल्या कलात्मक प्रवासात अनेक पैलू यशस्वीपणे हाताळले आहेत. आता ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या आणि गूढ भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Ghabadkund Mar

1 Hr 24 Min ago
मनोरंजन मे. १२, २०२६

मराठी स्टार्स आता मैदानात उतरणार! 'रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६' ची धमाल सुरुवात...

(Rangkarmi Cricket League 2026) मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारी बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ आता आधिकच रंगतदार होणार आहे. मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या या लीगच्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार अनावरण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यात अनेक कलाकार, मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Rangkarmi Cricket League 2026)

1 Hr 30 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

नेपाळ सरकारचे ‘देवभूमी नेपाळ’ अभियान; आध्यात्मिक पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न

मुंबई : (Devbhumi Nepal) नेपाळ सरकारने आपला पहिला धोरणात्मक कार्यक्रम सादर केला असून, देशाला मोठे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. 'देवभूमी नेपाळ' अभियानाच्या माध्यमातून नेपाळची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोमवारी नेपाळच्या संसदेत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सरकारचा हा धोरणात्मक कार्यक्रम सादर केला. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या मते, नेपाळची श्रद्धा, संस्कृती आणि

2 Hr 16 Min ago
देश-विदेश मे. ११, २०२६

सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार कार्यकर्त्यांची हत्या झाली असती;तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा; गटबाजीला उधाण

कोलकाता : (Suvendu Adhikari's Statement) पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी आता थेट नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची स्तुती केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा (पान ६ वर)

22 Hr 7 Min ago
देश-विदेश मे. ११, २०२६

LPG new rule: ९० दिवसांचा नवा लॉक, e-KYC अनिवार्य; काय आहे एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमांमधील नवा बदल?

(LPG new rule) सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात अनेक ठिकाणी इंधन तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात देखील एलपीजी गॅस बुकिंच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. आता माध्यमांवरून मिळत अलेल्या माहितीनुसार, एलपीजी ग्राहकांसाठी मोबाईल नंबर बदलण्यापासून ते सिलेंडर डिलिव्हरीपर्यंत अनेक प्रक्रिया अधिक कडक करण्यात आल्या आहेत. नोंदणीकृत मोबाईल नंबर लगेच बदलता येणार नाही; त्यासाठी सुमारे ९०दिवसांची प्रतीक्षा, बायोमेट्रिक KYC आणि काही ठिकाणी OTP-आधारित पडताळणी आवश्यक केली जात आहे. (LPG ne

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. ११, २०२६

प्रा. केळकरजींमुळे विद्यार्थी परिषदेत मला जीवनदृष्टी मिळाली आणि संघात ती अधिक विकसित झाली सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन

मुंबई : (ABVP Event Delhi) "प्रा. केळकरजींमुळे विद्यार्थी परिषदेत मला जीवनदृष्टी मिळाली आणि संघात ती अधिक विकसित झाली.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिखर पुरुष आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘प्रिय केळकरजी’ या विशेष अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, सिविक सेंटर, नवी दिल्ली येथे करण्यात आले.

1 Days 3 Hr ago