आवर्जून वाचा :

मायबोलीची मुळाक्षरं...

विश्वातील अजब बाह्यग्रह !

'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

चीन-तैवान संघर्षाचे अमेरिकेपुढील वाढते आव्हान

धर्मांध महिलांचे करायचे काय?

युद्ध थॅलेसेमिया- सिकलसेल मुक्तीचे

शूरा मी वंदिले ....!

पश्चिम बंगाल हिंदुत्वाच्या दिशेने..

कौलानंतरच्या कारभाराची कसोटी!

कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

समुद्रातील ‘ट्राफिक जॅम’

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

Thalapathy Vijay CM: ४८ तासांत घेतलेले ४ निर्णय तामिळनाडूला किती महागात पडणार?

गडचिरोलीत उभारण्यात येणार ग्रीनफिल्ड विमानतळ | Gadchiroli | Inframtb

RSS Shakha at Jadavpur University | West Bengal | BJP Government

Political History of Jansangh and BJP in West Bengal | Sarang Darshane | MahaMTB Gappa | MahaMTB

NEET UG 2026 Cancelled: 'सॉल्व्हर गँग'ने NEET हायजॅक केलं?

पोलिसांचे गृहस्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.

Work From Home, Save Fuel, Gold Buying मोदींच्या 7 संकेतांचा मोठा अर्थ काय?

अहिल्यानगरात Travel Jihad | सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन | MahaMTB

Violence is inherent in the philosophy of the left parties | Sarang Darshane | MahaMTB Gappa

खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची एस आय टी माकर्फत चौशी

'Travel Jihad' : अहिल्यानगर मधून ट्रॅव्हल जिहादचा धक्कादायक प्रकार समोर, सकल हिंदू समाज संतप्त!

खिडकीत बसून कसे टिपले १५० पक्षी ? | Birding | MahaMTB

Modi Script : How to revive the golden heritage of Marathi Language? | MahaMTB

Who is Suvendu Adhikari—the Game Changer in West Bengal Politics?

Trinamool Congress and Left front ruined the state of Bengal | Sarang Darshane | MahaMTB Gappa

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र मे. १४, २०२६

Maharashtra Cabinet Decisions: पुण्यातील मुळा‑मुठा नदी पुनरुज्जीवनापासून 'सिंधुरत्न 2.0' ची घोषणा..., काय आहेत १४ मंत्रिमंडळ निर्णय? सविस्तर वाचा

(Maharashtra Cabinet Decisions) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १४ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत एकंदर १४ महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले आहेत, ज्यातून नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे पाणीसाठा वाढणार आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. नाशिकच्या अ

33 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल, मंत्र्यांच्या वाहन ताफ्यातही कपात!

(Devendra Fadnavis) पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आणि शासनयंत्रणेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरही वाहन-ताफ्यांमध्ये कपात सुरू आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि आज गुरुवार, १४ मे रोजी मुख्यम

2 Hr 6 Min ago
देश-विदेश मे. १४, २०२६

हिंदू धर्म ही जीवनशैली; मंदिरात जाणे, कर्मकांड करणे अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय

शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हिंदू धर्माबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, हिंदू धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून ती एक जीवनपद्धती आहे. हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा धार्मिक विधी, कर्मकांड करणे अनिवार्य नाही. अगदी एखादी व्यक्ती आपल्या घरात किंवा झोपडीत दिवा लावत असेल, तरी तेच तिची श्रद्धा आणि धर्म व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे. ही टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या संविधान पीठा

3 Hr 23 Min ago
देश-विदेश मे. १४, २०२६

बंगालमध्ये पशुवधावर कठोर निर्बंध; शुभेंदू सरकार अॅक्शन मोडवर!

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच शुभेंदू अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमध्ये सर्वप्रथम धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे आणि रस्त्यांवरील धार्मिक उपक्रमांवर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी पशुवधासंदर्भात एक अधिसूचना जारी केली. आता बंगालमधील नागरिकांना आपल्या इच्छेनुसार गाय, बैल, म्हैस किंवा वासरांची कत्तल करता येणार नाही. पश्चिम बंगाल सरकारने ‘पश्चिम बंगाल पशुवध नियंत्रण अधिनियम, १९५०’ची कठोर अंमलबजावणी अनिवार्य क

3 Hr 33 Min ago
देश-विदेश मे. १३, २०२६

Tamil Nadu new schemes 2026: थलापतीचा धडाका की आर्थिक स्फोट? ४८ तासांत घेतलेले ४ निर्णय तामिळनाडूला किती महागात पडणार?

मद्यविक्री बंदी, सोनसाखळी-अंगठी मोफत, दरमहा रोख रक्कम आणि २०० युनिट वीज मोफत अशा फिल्मी स्टाईलच्या निर्णयांनी, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत सर्वानाच चकित केलयं. १० मे २०२६ रोजी शपथ घेताच अवघ्या ४८ तासांत घेतलेले हे चार मोठे निर्णय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांवर आधारित असले, तरी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर त्यांचा परिणाम किती महागात पडेल याचा कधी विचार केलायत? तर हे धडाकेबाज निर्णय नेमके काय आहेत? कोणासाठी आहेत? आणि याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय प

20 Hr 28 Min ago
देश-विदेश मे. १३, २०२६

कधी काळी जिथे होता डाव्यांचा पगडा तिथेच भरवली संघाची शाखा!

पश्चिम बंगालमधील डाव्या विचारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जाधवपूर विद्यापीठात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रभात शाखा पार पडली. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांवर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेली संघाची ही शाखा बंगालमध्ये संघाच्या लक्षणीय उत्थानाचे संकेत देत आहे. राज्यातील संघाच्या शाखांची संख्या २०१२ मधील १,३५० वरून वाढून २०२६ मध्ये ४,३२५ झाल्याचे सांगण

1 Days 3 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

NEET Exam Cancelled 2026: NEET रद्दचा धक्कादायक खुलासा: ६० लाखांत उत्तीर्ण करण्याची हमी, ‘सॉल्व्हर गँग’चे देशभर जाळे?

देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा १२ मे २०२६ रोजी अधिकृत निवेदन जारी करून रद्द करण्यात आली असून,परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. पण या निर्णयामागचं कारण आणखी धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की, काही ठिकाणी संघटित टोळी उमेदवारांना उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० ते ६० लाख रुपये उकळत होती. सुरुवा

1 Days 20 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

एक वर्ष सोनं खरेदी न केल्यास सोन्याचे दर घसरणार? पण कसे? सविस्तर वाचा

(Gold Price Prediction 2027 India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण तणावामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून परकीय चलन बचतीसाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार असून, दरवर्षी ७००-८०० टन सोन्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. ज्यामुळे चालू खात्याची तूट वाढते आणि रुपयावर दबाव येतो. त्यामुळेच सरकारचा विश्वास आहे की, जर नागरिक सोन्याऐवजी बँक योजना, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे

1 Days 23 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

हिमंता बिसवा सरमांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ, पश्चिम बंगालपाठोपाठ आसाममध्ये एनडीएचं शक्तिप्रदर्शन

गुवाहाटी : (Himanta Biswa) आसाम विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर हिमंता बिसवा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी हिमंता बिसवा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बिसवा यांच्यासोबत ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली, अजंता नेओम, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडो लँड पीपल्स फ्रंटच्या चरण बोरा यांचा समावेश आहे.

2 Days 1 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

नेपाळ सरकारचे ‘देवभूमी नेपाळ’ अभियान; आध्यात्मिक पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न

मुंबई : (Devbhumi Nepal) नेपाळ सरकारने आपला पहिला धोरणात्मक कार्यक्रम सादर केला असून, देशाला मोठे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. 'देवभूमी नेपाळ' अभियानाच्या माध्यमातून नेपाळची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोमवारी नेपाळच्या संसदेत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सरकारचा हा धोरणात्मक कार्यक्रम सादर केला. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या मते, नेपाळची श्रद्धा, संस्कृती आणि

2 Days 1 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

बेकायदा भोंग्यांपासून अवैध गो-तस्करीपर्यंत सुवेंदु अधिकारी सरकारचे स्पष्ट निर्देश!

(West Bengal Government Policy) पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने कट्टरपंथी प्रवृत्तींवर लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सुवेंदू अधिकारींनी पोलिसांना निर्देश दिलेत की, धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकरचा आवाज त्या परिसराच्या बाहेर जाऊ नये, याची खात्री करावी. तसेच नमाज किंवा प्रार्थना सभांसाठी रस्ते अडवून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी; फक्त विशेष प्रसंगीच अपवाद असू शकतो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर IPS

2 Days 2 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र मे. १४, २०२६

Maharashtra Cabinet Decisions: पुण्यातील मुळा‑मुठा नदी पुनरुज्जीवनापासून 'सिंधुरत्न 2.0' ची घोषणा..., काय आहेत १४ मंत्रिमंडळ निर्णय? सविस्तर वाचा

(Maharashtra Cabinet Decisions) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १४ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत एकंदर १४ महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले आहेत, ज्यातून नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे पाणीसाठा वाढणार आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. नाशिकच्या अ

33 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

'त्या' कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे तर विषप्राशनानं? कुटूंबानं असं का केलं? वाचा Inside Story

मुंबई : (Dokadia Family Case) पायधुनी परिसरात डोकाडीया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं मुंबईत खळबळ उडाली होती. जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानं हा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर कलिंगड उद्योगावर याचा परिणाम दिसू लागला होता. आता या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात ही सामूहिक आत्महत्या असल्याचा शंय पोलिसांनी व्यक्त केलाय. घरातील आर्थिक तणावाच्या स्थितीमुळे अब्दुल्ला डोकाडिया यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. या चौघांनी जेवणानंतर खालेल्या कलिंगडावर झिंक फॉस्फाईड सापडलंय. या झिंक फॉस्फा

1 Hr 31 Min ago
देश-विदेश मे. १४, २०२६

बागपतचे लक्षागृह वक्फ यादीतून वगळले; न्यायालयीन निर्णयानंतर यूपी सरकारची कारवाई

मुंबई : (UP Government Action) उत्तर प्रदेश सरकारने बागपत येथील प्राचीन लक्षागृह स्थळाला वक्फ मालमत्तांच्या यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले आहे. दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या न्यायालयीन निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने हे स्थळ ‘लक्षागृह’ असल्याचे मान्य करत ते दर्गा, मजार किंवा मुस्लिम कब्रस्तान असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या प्रकरणामुळे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने २०२५ मध्ये सुरू केलेल्या ‘यूएमईईडी’ पोर्टलची भूमिकाही चर्चेत आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील वक्फ मालमत्तांच

1 Hr 48 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल, मंत्र्यांच्या वाहन ताफ्यातही कपात!

(Devendra Fadnavis) पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आणि शासनयंत्रणेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरही वाहन-ताफ्यांमध्ये कपात सुरू आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि आज गुरुवार, १४ मे रोजी मुख्यम

2 Hr 6 Min ago
MahaMTB Infra मे. १४, २०२६

जंजिरा किल्ल्याजवळ आधुनिक जेट्टीचे लोकार्पण

मुंबई : (Konkan Coastal Development) रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या जंजिरा जलदुर्ग किल्ल्याजवळ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत उभारण्यात आलेल्या आधुनिक जेट्टी आणि लाटरोधक भिंतीच्या प्रकल्पाचे बुधवार, दि.१३ मे रोजी लोकार्पण करण्यात आले. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या जेट्टीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे जंजिरा किल्ल्याकडे जाणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक होणार असून पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण

2 Hr 22 Min ago
देश-विदेश मे. १३, २०२६

Tamil Nadu new schemes 2026: थलापतीचा धडाका की आर्थिक स्फोट? ४८ तासांत घेतलेले ४ निर्णय तामिळनाडूला किती महागात पडणार?

मद्यविक्री बंदी, सोनसाखळी-अंगठी मोफत, दरमहा रोख रक्कम आणि २०० युनिट वीज मोफत अशा फिल्मी स्टाईलच्या निर्णयांनी, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत सर्वानाच चकित केलयं. १० मे २०२६ रोजी शपथ घेताच अवघ्या ४८ तासांत घेतलेले हे चार मोठे निर्णय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांवर आधारित असले, तरी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर त्यांचा परिणाम किती महागात पडेल याचा कधी विचार केलायत? तर हे धडाकेबाज निर्णय नेमके काय आहेत? कोणासाठी आहेत? आणि याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय प

20 Hr 28 Min ago
देश-विदेश मे. १३, २०२६

ब्रिटिश राजवटीतही भारत हिंदूराष्ट्रच! : दत्तात्रेय होसबाळे

मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) “आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करत नाही आहोत, भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. ब्रिटिश राजवटीतही हे हिंदू राष्ट्रच होते. हिंदू राष्ट्राचा अर्थ सांस्कृतिक ओळख असा आहे, धार्मिक राज्य असा नाही. राष्ट्रीयत्व एकच असल्यामुळे आम्ही कुणालाही वेगळे मानत नाही. भारतात मुस्लीमांना दुय्यम नागरिक समजले जात नाही. सरकारी योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचत असून संघ सुद्धा सातत्याने अल्पसंख्याक समाजातील नेत्यांशी संवाद साधत असतो.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्र

21 Hr 51 Min ago
महाराष्ट्र मे. १३, २०२६

२०२९ला रोहित पवार यांचा बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभे राहण्याचा आत्तापासून प्लँन - सुनिल शेळके

मुंबई : (Sunil Shelke Speaks about Rohit Pawar) "रोहित पवार सातत्याने जनतेसमोर खोट बोलायचा प्रयत्न करत आहेत.स्वताला प्रसिध्दी मिळावी यासाठी ते सातत्याने वेगवेगळी विधान करत असतात.रोहित पवार यांनी बारामती पोटनिवडणूकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार देण्याचा जो काही हट्ट धरला होता हे आता आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगितले पाहिजे का.२०२९ ला रोहित पवार बारामतीत काँग्रेस पक्षाकडून उभे राहण्याचा आत्तापासून प्लँन करत आहेत. हे आम्हाला माहित आहे पण आम्ही आजपर्यंत कधी बोलून दाखवत नाही.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्थिर

23 Hr 58 Min ago
MahaMTB Infra मे. १३, २०२६

मनमानी भाडेवाढ करणे पडणार महागात; खासगी वाहतूक कंपन्यांवर कारवाई होणार;खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करण्याचे;परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयांचे निर्देश

मुंबई : (Maharashtra Transport Action) राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

1 Days 1 Hr ago
महाराष्ट्र मे. १३, २०२६

पावसाचा तडाखा, सांगलीत मंदिराशेजारील भिंत कोसळली ६ मृत्यू; १३ जण जखमी, नेमकं काय घडलं होतं?

सांगली : (Motewadi Temple Tragedy) जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात एका मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू तर, १३ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोटवाडी गावातील मरगुबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी यात्रेचा दिवस असल्याने जत परिसरातील तसेच कर्नाटक सीमाभागातील अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास या परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाला सुरुवात झाली.

1 Days 2 Hr ago
MahaMTB Infra मे. १३, २०२६

एसटी राज्यभरात उभारणार २०० चार्जिंग स्टेशन;सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार प्रकल्प

मुंबई : (E-buses by 2035) सन २०३५ पर्यंत एसटी महामंडळातील सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

1 Days 2 Hr ago
महाराष्ट्र मे. १३, २०२६

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला भुयारी मेट्रोने प्रवास

मुंबई : (Ramdas Athawale traveled by underground Metro) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पेट्रोल डिझेल वाचविण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबईत विधानभवन ते धारावी पर्यंत भुयारी मेट्रोने प्रवाद केला.खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक सेवेचा बस; रेल्वे आणि मेट्रो चा वापर करून इंधन वाचविण

1 Days 3 Hr ago