आवर्जून वाचा :

विश्वातील अजब बाह्यग्रह !

'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

चीन-तैवान संघर्षाचे अमेरिकेपुढील वाढते आव्हान

धर्मांध महिलांचे करायचे काय?

युद्ध थॅलेसेमिया- सिकलसेल मुक्तीचे

शूरा मी वंदिले ....!

पश्चिम बंगाल हिंदुत्वाच्या दिशेने..

कौलानंतरच्या कारभाराची कसोटी!

कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

समुद्रातील ‘ट्राफिक जॅम’

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

24 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

24 Days 0 Hr ago
जरुर वाचा
राजकारण मे. ०९, २०२६

पश्चिम बंगालच्या निकालांमागील वास्तव आणि ‘एसआयआर’ वादाचे राजकारण

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालांनंतर पुन्हा एकदा देशात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि 'INDI' आघाडीतील काही पक्षांनी 'विशेष सखोल पुनरावलोकन' अर्थात एसआयआरप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या निकालांवर परिणाम झाल्याचा आरोप केला. मात्र या संपूर्ण वादाकडे भावनिक किंवा राजकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर तथ्यांच्या आधारे पाहिले, तर अनेक वेगळ्या गोष्टी समोर येतात. उपलब्ध आकडेवारी, न्यायालयीन

1 Days 1 Hr ago
महामुंबई मे. ०९, २०२६

हुतात्मा स्मारकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी

मुंबई : (Hutatma Smarak) दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील हुतात्मा स्मारकाच्या दयनीय अवस्थेवरून शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील १०६ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या स्मारकाच्या दुरुस्ती व सुशोभीकरणाची मागणी सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी केली. त्यानंतर महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना पुढील सभागृह बैठकीत स्मारकाची दुरुस्ती, सुशोभीकरण आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. ०८, २०२६

भाजपच पश्चिम बंगालला घुसखोरीमुक्त करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास

मुंबई : (Amit Shah West Bengal Speech) "ज्या प्रकारे आसाममध्ये घुसखोरी पूर्णपणे रोखली, त्याच प्रकारे आता बंगालमध्येही तसेच चित्र दिसेल. भाजपच पश्चिम बंगालला घुसखोरीमुक्त करणार. भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर यावर तातडीने कारवाई सुरू होईल. बंगालमधील भाजपच्या विजयामुळे राष्ट्रीय सुरक्षाही सुनिश्चित झाली आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. पश्चिम बंगालच्या राजकारणात एका नव्या युगाची नांदी करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकाता येथे भाजपच्या नवनिर्वाचित विधिमंडळ पक्षाला संबोधित के

1 Days 20 Hr ago