Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

महाकाय जहाजांचा अखेरचा प्रवास अलंगचे अर्थविश्व : जहाज विघटन ते चक्रीय अर्थव्यवस्था

महाकाय जहाजांचा अखेरचा प्रवास अलंगचे अर्थविश्व : जहाज विघटन ते चक्रीय अर्थव्यवस्था

जगभरात शाश्वत विकास आणि संसाधनांच्या पुनर्वापराला वाढते महत्त्व प्राप्त होत असताना, गुजरातमधील अलंग हे ‘चक्रीय अर्थव्यवस्थे’चे (सर्युलर इकोनॉमी) एक प्रभावी उदाहरण म्हणून पुढे आले आहे. ‘अलंग-सोसिया जहाज पुनर्वापर यार्ड’च्या अभ्यास दौर्‍यात या उद्योगाचे विशाल स्वरूप, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना जवळून पाहण्याची नुकतीच संधी मिळाली. जगभरातील महाकाय जहाजांना येथे नवजीवन मिळते आणि त्यातून रोजगार, उद्योग व संसाधन बचतीची नवी विकासगाथा घडताना दिसते. त्याविषयी...

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र जून. ०७, २०२६

साहेबराव कांबळेंचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हातात घेतला धनुष्यबाण

(Sahebrao Kamble) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरही ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसने कारवाई करत निलंबित केलेले साहेबराव कांबळे यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Sahebrao Kamble) मलबार हिल येथील 'नंदनवन' निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साहेबराव कांबळे यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. (Sahebrao Kamble)

5 Hr 20 Min ago
देश-विदेश जून. ०६, २०२६

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी, त्यानंतर काय?

(Cockroach Janata Party Delhi Protest) सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला. त्यानंतर, सोशल मीडियातून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना सीजेपीने थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Cockroac

1 Days 4 Hr ago
देश-विदेश जून. ०४, २०२६

भाजप सोडणार की पक्षातच राहणार? अण्णामलाईंचे वेट अँड वॉच, दिल्ली बैठकीत पक्षश्रेष्ठींनी काय सांगितलं?

(K Annamalai) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अण्णा द्रमुक युती चांगली कामगिरी करु शकली नाही. तामिळनाडूत सत्तांतर घडले मात्र देशभरात करिष्मा असलेली भाजप तामिळनाडूत पाय रोवण्यात अपयशी ठरताना दिसली. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या अण्णा द्रमुकतील फूटही या सगळ्या निकालानंतर समोर आली. या सगळ्यात तामिळनाडूत भाजपचा चेहरा असलेले अण्णामलाई हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. निकालानंतर केंद्र सरकारच्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातील त्रिभाषा सूत्राला अण्णामलाई यांनी जाहीर विरोध केल्याने, या सगळ्य

3 Days 5 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

६ जूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ‘कॉकरोच जनता पार्टी’कडून तीन प्रवक्त्यांची घोषणा

(Cockroach Janata Party) एका व्यंग्यात्मक ऑनलाइन समूहापासून सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने बुधवारी ३ जून रोजी जनता आणि माध्यमांसमोर प्रचार व ६ जून रोजी आखण्यात आलेल्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तीन मुख्य प्रवक्त्यांची नियुक्ती घोषित केली आहे. CJP ने एक्सवरून प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अन्वेषक पत्रकार सौरभ दास मुख्य प्रवक्ते म्हणून, तसेच राजकीय संशोधक-लेखक-चित्रपट निर्माता विजेता दहिया व आशुतोष रांका हे सहप्रवक्ते म्हणून निवड केले असल्याचे जाहीर केले. (Cockroach Janata Party)

4 Days 1 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

दिल्लीत भीषण अग्नितांडव! २१ जणांचा होरपळून मृत्यू, अग्नितांडवाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर जाणून घ्या

राजधानी दिल्ली आज पुन्हा एकदा एका भीषण अग्नितांडवाने हादरली आहे. दिल्लीतील मालवीय नगर परिसरातून बुधवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली. हौझ राणी भागातील पाचमजली लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जातेय. प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आग इतक्या वेगाने पसरली की रेस्टॉरंटमधील लोकांना बाहेर पडण

4 Days 3 Hr ago
देश-विदेश जून. ०३, २०२६

दिल्लीतील एका पाच मजली रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; २० जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

(Delhi Restaurant Fire) दिल्लीच्या मालवीयनगर परिसरातील एका पाच मजली इमारतीच्या तळघरात असलेल्या रेस्टॉरंटमध्ये बुधवारी ३ जून रोजी सकाळी ८:५० च्या सुमारास भीषण आग लागली. स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत आतापर्यंत २० जणांचा होरपळून मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, बचावकार्य आणि तपास सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबाबत दुख व्यक्त केले आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदतही मोदींनी जाहीर केली आहे. (Delhi Restaurant

4 Days 7 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र जून. ०७, २०२६

ग्रामीण-आदिवासी भागांतील मानसिक आरोग्य सेवेला ‘उडान’ची बळकटी

मुंबई : (Udaan Project Maharashtra) राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये ‘उडान’ प्रकल्पांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अधिक सक्षम करण्यास मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच दोन स्वयंसेवी संस्थांमध्ये पाच वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मान्यता दिली आहे.

4 Hr 25 Min ago
महाराष्ट्र जून. ०७, २०२६

साहेबराव कांबळेंचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हातात घेतला धनुष्यबाण

(Sahebrao Kamble) विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतरही ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसने कारवाई करत निलंबित केलेले साहेबराव कांबळे यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. (Sahebrao Kamble) मलबार हिल येथील 'नंदनवन' निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साहेबराव कांबळे यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. (Sahebrao Kamble)

5 Hr 20 Min ago
महाराष्ट्र जून. ०७, २०२६

प्रभाग क्रमांक ४७ मध्ये अत्याधुनिक “२४ तास मान्सून डिजास्टर कंट्रोल रूम” सुरू; “मदद का ठिकाणा - तेजिंदर सिंग तिवाना” अभियानांतर्गत अभिनव उपक्रम

मुंबई : (Monsoon Disaster Control Room) मुंबईतील मान्सून काळात होणारे पाणी साचणे, वाहतूक कोंडी, झाडे कोसळणे तसेच इतर आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांच्या अत्याधुनिक २४x७ मान्सून डिजास्टर कंट्रोल रूमचे उद्घाटन रविवार दि.७ रोजी महाराणा प्रताप गार्डनजवळ, मलाड लिंक रोड मेट्रो स्थानकाखाली, मलाड (पश्चिम), मुंबई येथे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष तथा भाजप मुंबईचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी आणि माजी नगरसेविक

5 Hr 29 Min ago
महाराष्ट्र जून. ०७, २०२६

किमान १५ जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी; मान्सून कोकणात दाखल झाला, पण सर्वदूर सक्रिय नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

मुंबई : (Maharashtra Monsoon) मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

7 Hr 8 Min ago
महाराष्ट्र जून. ०७, २०२६

काँग्रेसचे आंदोलन पूर्णपणे फ्लॉप,आता राऊत काँग्रेसचेच प्रवक्ते झालेत : नवनाथ बन

मुंबई : (Navnath Ban) भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करत ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचा दावा करताना आता राऊत काँग्रेसचेच प्रवक्ते झालेत अशी टीका केली. “नीट प्रकरणात केंद्र आणि राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई केली असून विद्यार्थ्यांचे हित जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत.दिल्लीतील विरोधकांच्या आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे संजय राऊत अस्वस्थ झाले असून देशातील तरुणांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आहे.” अस

7 Hr 38 Min ago