आवर्जून वाचा :

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

सेवा परमो धर्मः

झेप सुवर्णकन्येची...

केरळम्‌‍मध्ये हिंदू समाजाच्या भावना भडकविण्याचे धंदे!

‘भन्सारनीती‌’चा भार!

...हा तर खर्गेंचा देशद्रोहच!

संयुक्त अरब अमिरातीची मैत्रीत लक्ष्मणरेषा

पहलगामचा ‌‘राष्ट्रवादी प्रहार‌’!

डेंग्यूविरुद्ध लढ्याला ‌‘क्यूडेंगा‌’चे बळ

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

अमेरिकेला भारतीय आपुलकीचा स्पर्श झाल्यास समृद्ध जीवनशैली जन्माला येईल : श्रीराम नानल

अमेरिकेला भारतीय आपुलकीचा स्पर्श झाल्यास समृद्ध जीवनशैली जन्माला येईल : श्रीराम नानल

‘जागतिक महासत्ता’ अशी ओळख असलेलं राष्ट्र म्हणजे अमेरिका. अमेरिका म्हणजे सोनेरी स्वप्नांची मायानगरी. इथल्या विविधतेवर, प्रतिमांवर भाळून काही लोक या देशाच्या प्रेमात पडतात, तर दुसर्‍या बाजूला नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी, जीवनमान उंचावण्यासाठी हजारो लोक या देशात आश्रय घेतात. असे असले, तरी इराण विरुद्धच्या संघर्षामुळे आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अतिलहरी, विक्षिप्त स्वभावामुळे अमेरिका सध्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मग अशा या अमेरिकेच्या समाजजीवनातही काही विरोधाभास जाणवतो का? तिथल्या निस

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

9 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

9 Days 1 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र एप्रिल. २५, २०२६

Mission Balsnehi Maharashtra : मिशन बालस्नेही महाराष्ट्र : प्रायोगिक टप्प्यात १०२ ग्रामपंचायती ‘बालस्नेही’ होणार

मुंबई : (Mission Balsnehi Maharashtra) मिशन बालस्नेही महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ३४ जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांमधील प्रत्येकी तीन अशा एकूण १०२ ग्रामपंचायती ‘बालस्नेही ग्रामपंचायत’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये नियमित बालसभा आयोजित केल्या जातील तसेच सक्रिय बाल पंचायतांच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या जीवनाशी संबंधित विषयांवर आपला आवाज मांडण्याचा अधिकार दिला जाणार आहे, अशी माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष डॉ. संजय पुराणिक यांनी दिली आहे.

25 Min ago
देश-विदेश एप्रिल. २५, २०२६

Raghav Chadha vs Bhagwant Mann : “भाजी बनली राजकारणाचं रूपक!” चड्ढांच्या भाजप प्रवेशानंतर भगवंत मानांची पोस्ट व्हायरल

(Raghav Chadha vs Bhagwant Mann) राघव चड्ढा यांनी सहा राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करताच देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या घडामोडीनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे ज्येष्ठ नेते भगवंत मान यांनी नाव न घेता चड्ढा यांच्यावर अप्रत्यक्ष पण तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याचा रोख स्पष्टपणे पक्षत्याग करून गेलेल्या नेत्यांकडे असल्याचे मानले जात असून, या घडामोडीमुळे ‘आप’मध्ये निर्माण झालेली अंतर्गत फूट आणि वाढता राजकीय संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे.(Raghav Cha

30 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २५, २०२६

Navnath Ban : राऊत स्वतःच दुःशासनाच्या भूमिकेत - नवनाथ बन

मुंबई : ( Navnath Ban) "महाभारताचा उल्लेख राऊत यांनी केलाच आहे तर दुर्योधनासोबत असलेल्या आणि स्वतः दुःशासनाच्या भूमिकेत असलेल्या राऊत यांनी स्वतःची भूमिका पहावी.धर्माच्या बाजूने उभे राहणाऱ्याना इतिहास मान्यता देतो.त्यामुळेच राघव चड्डा यांनी योग्य बाजूची निवड केली आहेे.जेव्हा चड्डासह आपचे हे नेते इंडिया आघाडीत होते तेव्हा ते मास लीडर मात्र भाजपात आल्यावर त्यांच्यावर आरोप होतात हा दुटप्पीपणा आहे."असे ऱोखठोक प्रतिपादन भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.२५ रोजी केले. ( Navnath Ban)

1 Hr 20 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २५, २०२६

Mumbai local train incident : लोकल ट्रेन मध्ये पंधरा तास बेशुद्ध अवस्थेत असलेल्या (पत्रकार) रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या यंत्रणेच्या चौकशी आणि कारवाईची मागणी

मुंबई :(Mumbai local train incident) तब्बल पंधरा तास एखादा रुग्ण बेशुद्धावस्थेत लोकल ट्रेनच्या डब्ब्यात पडून आहे आणि तरीही रेल्वे प्रशासन किंवा पोलिसांना याची खबरही नव्हती असे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे.या प्रकरणी रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या रेल्वे पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,तसेच यापुढे अशा घटना घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी अशी लेखी मागणी लोकांचे दोस्त संघटनेच्या वतीने मध्य रेल्वेच्या महा व्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे. लोकांचे दोस्त चे अध्यक्ष रवि भिलाणे या

3 Hr 23 Min ago
MahaMTB Infra एप्रिल. २४, २०२६

Nitesh Rane : महाराष्ट्र जहाजबांधणी क्षेत्रात देशात आघाडी घेणार, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

(Nitesh Rane) राज्य सागरी क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना दिली जात असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वतःला देशातील एक प्रमुख सागरी केंद्र म्हणून विकसित करत आहे. यासाठी धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूकदारांशी संवाद आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.(Nitesh Rane)

20 Hr 22 Min ago

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121