आवर्जून वाचा :

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. ०७, २०२६

ब्रिटिश शिक्षणाला इस्लामी वळण?'द टेलिग्राफ'च्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड

.(britain school syllabus for muslim students) ब्रिटनमधील काही नामांकित शाळा मध्यपूर्वेत गेल्यानंतर त्यांना काही वादग्रस्त बाबी शिकवाव्या लागत असल्याचा आरोप समोर आला आहे. 'द टेलिग्राफ'ने अनेक महिन्यांच्या तपासानंतर काही धक्कादायक बाबी आपल्या अहवालात मांडल्या आहेत. ब्रिटनमधील काही शाळा, ज्यामध्ये हॉरो स्कूलचाही समावेश आहे, त्या मध्यपूर्वेत विस्तारल्या आहेत. या शाळांमध्ये ब्रिटिश मूल्यांऐवजी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी कुराणाशी संबंधित अभ्यासक्रम शिकवला जात असून, पती-पत्नी संबंधांबाबत वादग्रस्त शिकवण दिली जात अ

4 Days 2 Hr ago
देश-विदेश एप्रिल. ०७, २०२६

Pakistan Smart Lockdown: पाकिस्तानची दुर्दशा! आज रात्रीपासून ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू; हतबल सरकारची घोषणा

(Pakistan Smart Lockdown) मध्यपूर्वेतील युद्धाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक रोखल्यानंतर दक्षिण आशिया आणि युरोपातील राष्ट्रांना इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. इंधन टंचाईच्या संकटामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. इंधनपुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याने पाकिस्तानला ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू करण्याची वेळ आली आहे. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे

4 Days 2 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र एप्रिल. ११, २०२६

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील अर्बन नक्षल्यांना बाहेर काढण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी - नवनाथ बन

मुंबई :(Sharad Pawar) "शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वारी आणि वारकरी संप्रदायात गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षलवादाची घुसखोरी वाढली होती. शरद पवारांनी आपल्या टीमला सांगून त्याबाबत संशोधन करावे. अर्बन नक्षल्यांना वारकरी संप्रदायातून कसे बाहेर काढावे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. देव,हिंदू धर्म आणि देशासाठी काम करणारा वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय हा प्रबोधन आणि भक्तीचा मार्ग असून त्याला धर्मांधतेशी जोडणे चुकीचे आहे.राज्यात वोट जिहाद,लव्ह जिहाद आणि लँड

2 Hr 1 Min ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

हे फुले आपणास माहित आहेत का?

महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारल्याबरोबर ब्राह्मणांना (आणि संदर्भ नसताना हिंदुत्ववाद्यांनाही) विरोध करणारे महापुरुष असे मत स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवणार्‍या व्यक्तींमध्ये दिसून येते. दुसरीकडे महात्मा जोतिबा फुले यांचे लिखाण हे ब्राह्मणांवर टीका करणारे आहे, हे त्यांचे लिखाण वाचले की, लक्षात येते. पण, महात्मा जोतिबा फुले यांनी जे कार्य केले, जे विचार व्यक्त केले, त्याच्या उद्दिष्टपूर्तीची मीमांसा फारशी कुठे केलेली आढळत नाही. उलट त्यांना जातीमध्ये बांधून ठेवण्याचे पाप काही लोकांनी वर्षोनुवर्षे केले. या पार्श्व

3 Hr 5 Min ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

महात्मा फुलेंच्या स्वप्नातील बळीराजाच्या मुक्तीचा अध्याय

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकर्‍याचा असूड’ आणि ‘गुलामगिरी’ यांसारखे ग्रंथ लिहिले, तेव्हा त्यांनी शतकानुशतके पिचलेल्या ग्रामीण भारताचे दुःख जगासमोर मांडले होते. आज सव्वाशे वर्षांनंतर, महाराष्ट्र सरकार महात्मा फुलेंच्या त्याच ‘सत्यशोधक’ विचारांना केंद्रस्थानी ठेवून शेतकर्‍यांना ‘प्रशासकीय गुलामगिरीतून’ मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

3 Hr 24 Min ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

सुशासनाची प्रेरणा महात्मा जोतिबा फुले

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा मागोवा घेताना मला वैयक्तिकरीत्या मोठी प्रेरणा मिळते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रवास महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांशी सुसंगत असून, त्यांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा काळ आहे.

3 Hr 42 Min ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

ज्योतिबांची ‘अखंड’ रचना

महाराष्ट्रात अनेक संतांनी अभंग रचले, सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्गाला लावण्यासाठी व त्याला विचारांचे बीज देण्यासाठी ‘अखंड’ या विशेष काव्यरचनेचा उपयोग करण्यात आला. जोतिबांनी मानवाचे मूलभूत हक्क, समानता आणि बंधुभाव देणारा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. फुल्यांनी ‘निर्मिक’ नावाने परमेश्वराची आराधना करणारा सत्यधर्म स्थापन केला. त्यासाठी ‘अखंड’ रचले. हे ‘अखंड’ म्हणजे अभंगासारखेच भक्तिपूर्ण गुणगान होते. मात्र, ते वेगळे ओळखू यावेत म्हणून ‘अखंड’ असे नाव दिले होते. या अखंड-रचनांचा वेध घेणारा हा लेख...

4 Hr 46 Min ago
महामुंबई एप्रिल. ११, २०२६

‘माझी मुंबई’ छायाचित्र स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद विद्यार्थ्यांना कलात्मक अभिव्यक्तीची संधी

मुंबई : (Mazi Mumbai photography competition) मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘माझी मुंबई’ या विषयावर आयोजित खुल्या छायाचित्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा करी रोड येथील त्रिवेणी संगम महापालिका शाळेत पार पडला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना निसर्गाचे विविध पैलू कलात्मकदृष्ट्या टिपण्याची संधी मिळाल्याचे मत शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या छायाचित्रांमधून त्यांचा विकसित होत असलेला कलात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.(Mazi

5 Hr 4 Min ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

महात्मा जोतीराव फुले आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२०

भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा जोतीराव फुले हे शिक्षणाच्या माध्यमातून मानव-उन्नती घडवून आणणारे हाडाचे कार्यकर्ते आणि एक अग्रगण्य विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिक्षणाला केवळ अक्षरओळखीचे साधन न मानता, ते सामाजिक परिवर्तन, बौद्धिक-स्वातंत्र्य आणि मानवमुक्तीचे सामर्थ्यवान माध्यम म्हणून पाहिले. शिक्षण हेच खरे मुक्तीचे दार आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या मते, शिक्षण व्यक्तीला विचारशक्ती देते, आत्मविश्वास निर्माण करते आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाल

5 Hr 43 Min ago