आवर्जून वाचा :

१७२ गावांचा ऐतिहासिक संकल्प; एकतारा गुरुकुलची ‌‘गृह गुरुकुल‌’ चळवळ

मूक-बधिर संघटना ; दिव्यांगांची प्रेरणास्रोत

सच्चा कार्यकर्ता ते राज्यसभा खासदार : रामराव वडकुते

‌‘माहेरवाशीण‌’ प्रभा

भारत टॅक्सी : सहकाराधारित परिवहनाची नांदी

‌‘लीग‌’पेक्षा लफडीच जास्त!

तृणमूलचा ‌‘रामद्वेष‌’

फिटे अंधाराचे जाळे, झाले ढगाळ आकाश...

न्यायाचा निर्णायक प्रहार

चलो जलाएं दीप वहां...

ऊर्जासंकटाचा जागतिक अर्थव्यवस्थेला धडा

बंगालमध्ये ‌‘प्रोतिग्या‌’ नव्हे, ‌‘पोरिबोर्तन‌’च!

युरोपसमोरील खरे द्वंद्व

खरातवर ‌‘पाणीबाणी‌’

केरळ : काँग्रेस, मार्क्सवाद्यांमध्ये फुटीची लाट!

आश्वासक ‌‘मोदीवचन‌’!

आपले हवामान, आपली जबाबदारी; जागतिक हवामान दिन विशेष

शब्दांची किमयागार

पाकिस्तानशी दोन हात दि. १५ ऑगस्टनंतर...

जखमेवर मीठ...

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

महिला दिन विशेष : प्रमिला निकम, पोलिस हेड कॉनस्टेबल, पुणे ग्रामीण | MahaMTB Gappa

२१व्या शतकातही महिला सुरक्षा विषयात महिलांना झगडाव्या लागणाऱ्या विषयांबद्दल पुणे ग्रामीण पोलिस हेड कॉनस्टेबल प्रमिला निकम यांनी सांगितलेले गुन्हेविश्वातील भयाण अनुभव कथन... महिलांच्या सुरक्षेसाठी झटणा-या निर्भया, दामिनी पथकातून महिलांविषयी सुरक्षितता निर्माण करणा-या पुणे ग्रामीणच्या हेड कॉन्स्टेबल प्रमिला निकम. त्यांच्या या कार्यामुळे प्रमिला निकम यांना भारताचा सर्वोच्च “FICCI –स्मार्ट पोलिस पुरस्कार”२०२५ या पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यात प्रमिला यांना काय अडथळे आले? महिलांच्या सुरक्षेविषयी जागरुकता

महाराष्ट्र मार्च. २६, २०२६

Ashok Kharat case: तुर्की फर्निचर’पासून मर्सिडीजपर्यंत! भोंदू खरात प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा?

नाशिकमधील प्रचंड चर्चेत असलेलं भोंदूबाबा प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेत आहे. स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्याविरोधात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आर्थिक फसवणूक, अघोरी विधी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आता मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची भर पडली आहे. या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारण्यात आलेल्या आलिशान फार्महाऊससाठी खरातने कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळले. इतकंच नाही

2 Hr 32 Min ago
महाराष्ट्र मार्च. २६, २०२६

Ashok Kharat Farmhouse Scam: “तुर्कस्थानहून २.५ कोटींचा..., नाही तर तुझा मृत्यू...!” भोंदू खरातच्या फार्महाऊसचा थरारक खुलासा...

(Ashok Kharat Farmhouse Scam) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारलेल्या आलिशान फार्महाऊससाठी थेट तुर्कस्थानातून फर्निचर मागवून, एका व्यावसायिकाकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी केलेल्या फिर्यादीनुसार, लॉजिस्टिक व्यवसाय परदेशात सुरू करण्यासाठी आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क आला. मात्र, हा संपर्क त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीत ओढणारा ठरला. (Ashok

4 Hr 40 Min ago
देश-विदेश मार्च. २५, २०२६

US-Iran-Israel War : मध्यस्थी करायला निघालेल्या पाकिस्तानला इराणने दिला झटका! कराचीकडे निघालेल्या जहाजाला होर्मुझमध्येच अडवलं

(Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz) अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाला २५ दिवस पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान, या संघर्षामध्ये पाकिस्तान हा दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थी करत असल्याची चर्चा सुरू होती. मात्र अशातच शांतता प्रस्थापित करण्यासाठी निघालेल्या पाकिस्तानला इराणने मोठा झटका दिला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी जहाजाला इराणी सैन्याने रोखल्याची घटना समोर आली आहे.(Iran stops Pakistan's cargo ship at Strait of Hormuz)

1 Days 1 Hr ago
देश-विदेश मार्च. २५, २०२६

LPG Gas Booking Rules: गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम बदलले? सोशल मीडियावरील अफवांवर सरकारचं स्पष्टीकरण

(LPG Gas Booking Rules) पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी (LPG) तुटवडा निर्माण झाल्याच्या आणि बुकिंगचे नियम बदलल्याच्या चर्चा सुरु आहेत. सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांवर केंद्र सरकारने आता परिपत्रक जारी करत अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एलपीजी बुकिंगच्या कालमर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच देशात LPG चा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.(LPG Gas

1 Days 6 Hr ago
देश-विदेश मार्च. २३, २०२६

US-Iran-Israel War : अखेर अमेरिका-इराण युद्धाला 'ब्रेक'! डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा; काय म्हणाले?

अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. मध्य पूर्वेतील तणाव कमी करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबरोबर सातत्याने चर्चा करत होते. या चर्चा सकारात्मक आणि फलदायी ठरल्या असून इराणवरील नियोजित लष्करी हल्ल्यांना तात्पुरती स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. तसेच पुढील निर्णय चर्चेनंतर घेतला जाईल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे.

3 Days 2 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र मार्च. २६, २०२६

Ashok Kharat case: तुर्की फर्निचर’पासून मर्सिडीजपर्यंत! भोंदू खरात प्रकरणात कोट्यवधींचा घोटाळा?

नाशिकमधील प्रचंड चर्चेत असलेलं भोंदूबाबा प्रकरण आता आणखी गंभीर वळण घेत आहे. स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्याविरोधात नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आर्थिक फसवणूक, अघोरी विधी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आता मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची भर पडली आहे. या प्रकरणात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी गंभीर आरोप करत सांगितले आहे की, सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारण्यात आलेल्या आलिशान फार्महाऊससाठी खरातने कोट्यावधी रुपये त्यांच्याकडून उकळले. इतकंच नाही

2 Hr 32 Min ago
महाराष्ट्र मार्च. २६, २०२६

Ashok Kharat Farmhouse Scam: “तुर्कस्थानहून २.५ कोटींचा..., नाही तर तुझा मृत्यू...!” भोंदू खरातच्या फार्महाऊसचा थरारक खुलासा...

(Ashok Kharat Farmhouse Scam) भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे उभारलेल्या आलिशान फार्महाऊससाठी थेट तुर्कस्थानातून फर्निचर मागवून, एका व्यावसायिकाकडून तब्बल अडीच कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी केलेल्या फिर्यादीनुसार, लॉजिस्टिक व्यवसाय परदेशात सुरू करण्यासाठी आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने त्यांचा अशोक खरात याच्याशी संपर्क आला. मात्र, हा संपर्क त्यांना मोठ्या आर्थिक फसवणुकीत ओढणारा ठरला. (Ashok

4 Hr 40 Min ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २६, २०२६

'पट्टचित्रा' तील रामकथा

संस्कृतीच्या प्रवाहातील प्रत्येक टप्प्यावर मानवाची कलेची अभिव्यक्ती महत्त्वाची ठरली. आपले विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठीच माणसाने अनेक माध्यमे निवडली आणि कालौघात ती विकसित होत गेली. चित्रकला ही कायमच माणसाच्या प्राथमिक अभिव्यक्तीचे साधन राहिले. मग भारतीय जनमानसाचे प्रेरणास्थान असलेले ‘रामायण’देखील याला अपवाद कसे ठरेल? देशातील अनेक चित्रशैलींतील कलाकारांना ‘रामायणा’च्या स्मृती चितारण्याचा मोह झाला. यातूनच अनेक ‘चित्ररूपी रामायणे’ दिसतात. भारताच्या पूर्व भागामध्ये प्रामुख्याने ओडिशा राज्य आणि बंगाल प्रांत

6 Hr 42 Min ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २६, २०२६

आसामच्या लोककलेतील रामायण

भारतीय सांस्कृतिक परंपरेत रामायणाचे स्थान अद्वितीय आहे. भारताच्या विविध प्रदेशांनी रामकथेचे आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या कलारूपांत सादरीकरण केले. उत्तर भारतात ‘रामलीला’, दक्षिणेत ‘कथकली’, ‘यक्षगान’, तर ईशान्य भारतातील आसाममध्ये लोकनाट्य, नृत्य, संगीत आणि धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून रामकथा आजही समृद्ध सांस्कृतिक परंपरा म्हणून जोपासली जाते. आसामच्या लोकसंस्कृतीत नामघरांमध्ये, वैष्णव सत्रांमध्ये आणि धार्मिक उत्सवांमध्ये रामकथा अभिनय, संगीत आणि भक्तिभाव यांच्या संगमातून रंगमंचावर साकार होते. आसामच्या जनमा

7 Hr 17 Min ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २६, २०२६

ईशान्य भारतातील ‌‘वन रामायण‌’

‌‘आम्ही किष्किंधा नरेश वानरराज सुग्रीवाचे वंशज आहोत. आमच्या राजाने रामाला सीताशोधात मदत केली होती,‌’ आसाममधील ‌‘कारबी‌’ लोक हे अभिमानाने सांगतात. अरुणाचल प्रदेशातील ‌‘आका‌’ जनजातीचे लोक स्वतःचे नाते ‌‘जांबवाना‌’शी जोडतात; तर ‌‘जयंतीया‌’ लोकांत जुळी मुले झाली, तर त्यांचे नाव ‌‘राम-लखन‌’ ठेवण्याची प्रथा आहे. ईशान्य भारतातील जनमानसामध्ये ‌‘रामायण‌’ अशा प्रकारे घट्ट रुजले आहे की, सातत्याने होत असलेल्या धर्मांतरणाच्या अविवेकी प्रयत्नांनंतरही ईशान्य भारताच्या मातीमध्ये कृषी ते कला एवढ्या व्यापक अंगाने रामकथेचा सु

7 Hr 19 Min ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

छाऊ नृत्य - एक प्रभावी नाट्यात्मक अभिव्यक्ती

रामकथा ही सर्वार्थाने देशाच्या चारही दिशांना पसरली. देशाच्या विविध भागांत प्रचलित लोककलांमधून या रामकथारुपी पुष्पाचा सुवास जनमानसामध्ये दरवळला. देशाच्या पूर्वेकडे असलेले ‌‘छाऊ नृत्य‌’ हे देखील यांपैकीच एक. या नृत्याच्या माध्यमातून देशाच्या पूर्वेकडील अनेक राज्यांमध्ये रामकथा प्रवाही झाली आणि प्रत्येक पिढ्यांमध्ये वारसा म्हणून आल्याचे दिसते. याच ‌‘छाऊ नृत्या‌’चा इतिहास त्यातील रामकथा सादरीकरणाची पद्धत, या कलेच्या पद्धती अशा सर्वांच्या माध्यमातून ‌‘छाऊ नृत्य‌’ कलेतील रामभक्तीचा घेतलेला धांडोळा...

1 Days 0 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

अद्वैतभक्तीचे उदात्त दर्शन

‌‘महाराष्ट्राची सत्त्वधारा‌’ म्हणून ज्या वारकरी भक्ती संप्रदायाचा गौरव केला जातो, त्या सत्त्वसंपन्न संप्रदायाची आराध्य इष्टदेवता श्री विठ्ठल आहे, हे सर्वश्रुत. या भक्तिपरंपरेतील श्रीगुरू निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासून थेट संत गाडगे महाराजांपर्यंतची संतमालिका, हे महाराष्ट्रचे वैभव-ऐश्वर्य एकविध विठ्ठलभक्ती करणाऱ्या या संतांना, विठ्ठलाएवढाच श्रीराम प्रिय व आराध्य वारकरी संतांच्या अभंग साहित्यातील ‌‘रामभक्ती‌’ उत्कट व भावविलोभनीय आहे. विठ्ठल, कृष्ण, आणि राम हे वारकरी संतांसाठी एकच आहेत. हा त्यांचा अद्वैत भक्तिभाव

1 Days 0 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

चित्र सांगती चरित रामाचे!

भारत देशाची संस्कृती ही अनेकविध संस्कृतींचा संगम आहे. भारताच्या सांस्कृतिक प्रवाहाची गंगा अखंड प्रवाही ठेवण्याचे कार्य याच विविध संस्कृतींनी केले. यामध्ये देशातील आदिवासी संस्कृतीचा वाटा मौलिक असाच. याच भारतीय संस्कृतीचे प्रेरणास्थान असलेली रामकथेची भूरळ आदिवासी संस्कृतीवर न पडेल, तोच नवल! रामकथेचे भारवाहक होत तिचे नित्यगान करण्याचा मोह आदिवासी कलाकारांनाही ना रामायण काळात आवरला ना आज. ठाकर आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य असलेली ‌‘चित्रकथी‌’ हे त्याचेच उत्तम उदाहरण. या ‌‘चित्रकथी‌’चा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व, स

1 Days 1 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

गुजराती लोकसंस्कृतीतील रामगाथा

गुजरात ही भक्तीची भूमी. येथील सांस्कृतिक जडणघडणीत ‌‘वैष्णव‌’ परंपरेचा वाटा सिंहाचा. भगवान कृष्णाच्या द्वारकेमुळे गुजरातला ‌‘कृष्णभूमी‌’ म्हटले जाते; परंतु वैष्णव धर्माच्या प्रभावामुळे ‌‘राम‌’ आणि ‌‘कृष्ण‌’ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून लोकमानसात रुजले आहेत. 15व्या शतकात नरसिंह मेहता यांनी ‌‘वैष्णव जन तो तेणे कहिये...‌’ सारख्या पदांतून जो रामतत्त्वाचा प्रचार केला, तो लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचाच भाग झाला. गुजरातमधील ‌‘रामानंदी संप्रदाय‌’ आणि ‌‘स्वामीनारायण संप्रदाय‌’ यांनी, रामभक्तीला लोकसंस्कृतीचा अवि

1 Days 1 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

स्वान्तः सुखाय लिहिली ‌‘रघुनाथगाथा‌’

एका हस्तलिखित पोथीवरून दुसरी पोथी नकलून काढली जाई, तर दुसरीवरून तिसरी. असा क्रम काही हजार वर्षे चालू होता. अगदी दोन-अडीचशे वर्षांपूवपर्यंत म्हणजे जोवर छपाईचे तंत्रज्ञान आले नव्हते, तोपर्यंत चालू होता. सुवाच्य अक्षरात ग्रंथ लिहिणे अथवा आणखी कुणाकडून लिहून घेणे आणि ते हस्तलिखित योग्य व्यक्तींना भेट देणे, ही परंपरादेखील तशी जुनीच. प्राचीन काळापासून आजवर किती पोथ्या लिहिल्या गेल्या असतील, याचा अंदाज लावणेही तसे अवघडच काम. प्राचीन भारतीय साहित्याशी संबंधित आज उपलब्ध असलेल्या पोथ्या पाहिल्या; तर त्यातही ‌‘रामायण‌

1 Days 2 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

रामायणातील स्थळांवर पुरातत्त्वीय उत्खनन

रामायण असो वा महाभारत, या दोन्ही ग्रंथात केवळ धार्मिक किंवा नैतिक मूल्यांचीच अभिव्यक्ती नाही, तर त्यामध्ये भारतीय उपखंडातील विविध प्रदेशांना जोडणाऱ्या सांस्कृतिक आणि भौगोलिक अनुभवांचीही साखळी आहे. महाभारताचा भौगोलिक पट आसामपासून गांधारपर्यंतच्या पूर्व-पश्चिम पट्ट्यात पसरलेला दिसतो, तर रामायणाची कथा अयोध्येपासून सुरू होऊन गंगातट, विन्ध्य प्रदेश, दंडकारण्य आणि पुढे दक्षिणेकडील प्रदेशांपर्यंत विस्तारलेला श्रीरामांचा वनवास, भारतीय भूगोलाच्या व्यापक पटावर उलगडताना दिसतो. या भौगोलिक भागात झालेल्या उत्खननाविषयी...

1 Days 2 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

‌‘हरिकथे‌’तील रामकहाणी

वैष्णव भक्तीची एक मोठी परंपरा देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अस्तित्त्वात आहे. देशाचा दक्षिण भागही या वैष्णव भक्तीच्या रसामध्ये न्हाहून निघाला. यामध्ये रामकथेचा प्रसारदेखील लक्षणीय झाला. हा प्रसार होण्यासाठी महत्त्वाची ठरली ती, हरिकथा परंपरा. या परंपरेमुळेच दक्षिण आणि उत्तर असे देशाचे दोन भाग करण्यासाठी देवतांचा आणि संस्कृतीचा आश्रय घेणाऱ्यांचे अनेक मनसुबे उधळले गेले. हरिकथा, तिचे देशाच्या दक्षिण भागातील अनेक राज्यांमध्ये बदलणारे स्वरुप, त्यांची वैशिष्ट्य अशा अंगानी या हरिकथेतील रामकथेचा घेतलेला मागोवा...

1 Days 2 Hr ago
जनामनातील प्रभू श्रीराम मार्च. २५, २०२६

रामकथेची प्रयागतीर्थे ...

रामकथा एखाद्या महासागराप्रमाणे आहे... आपल्या प्रतिभेच्या उष्म्याने लेखक-कवी-नाटककार यांनी त्याचे बाष्प केले आणि त्यांच्या प्रतिभेच्या जलधारांच्या रूपात रामकथा नव्याने वर्षत राहिली...नवनव्या रूपात समाजमनांचे सिंचन करत राहिली. रामचरित्रातूनच जन्मलेल्या अनेक प्रवाहांनी रामकथेची पुण्यधारा हजारो वर्षं वाहात आहे. अनेक साहित्यप्रकारांची वळणे घेत, प्रत्येक वळणावर तितकीच रम्य, तितकीच जीवनदायी! वाल्मिकी प्रतिभेतून जन्मलेली रामायणगंगा,विविध प्रतिभावान कवी नाटककारांच्या नाट्यप्रतिभेची यमुना आणि सुप्त रूपाने असलेली श्री

1 Days 3 Hr ago