आवर्जून वाचा :

वाढवण बंदर प्रकल्प : विकास, रोजगार आणि पालघरचे नवे भविष्य

युद्धज्वराचा भडका आणि जागतिक अर्थव्यवस्थेला फटका

घरचे झाले थोडे....

रुसू बाई रुसू...

सात्त्विक सेवेचा ‘धन्वंतरी’

भूमंडळी या एकच गाजले राजे अधिपती...प्रभो शिवछत्रपती

चांदोलीचा ‌‘नॅचरलिस्ट‌’

बलवानों को दे दे ज्ञान...!

युद्धाच्या अर्थझळा...

नेपाळसाठी परीक्षेचा दिवस...

खामेनीप्रेमी...!

तुका झालासे कळस...

भारत-कॅनडा संबंधांचा पुनरारंभ!

समुद्रापलीकडचा गोमांतक

मुद्रित मराठी साहित्याचे भविष्य काय?

परमपूज्य गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा बलिदान दिवस आणि राष्ट्रीय उत्सव

देवाभाऊंचा श्रद्धेय पुढाकार; बंजारा बांधवांसाठी एकात्मिक जयकार!

तन समर्पित, मन समर्पित

सर्वांची सुषमा

चलो अयोध्या...

संपादकीय

Trending Videos
वाढवण बंदर प्रकल्प : विकास, रोजगार आणि पालघरचे नवे भविष्य

वाढवण बंदर प्रकल्प : विकास, रोजगार आणि पालघरचे नवे भविष्य

महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा वाढवण बंदर प्रकल्प सध्या देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक म्हणून चर्चेत आहे. पालघर जिल्ह्यात उभारला जाणारा हा ‘डीप-सी पोर्ट’ प्रकल्प भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार क्षमतेला नवी गती देण्याची क्षमता ठेवतो. मल्टिमोडल कनेटिव्हिटी, औद्योगिक विकास आणि ‘चौथी मुंबई’ या संकल्पनेमुळे या क्षेत्राचा आर्थिक चेहरामोहरा बदलण्याची अपेक्षा आहे. मात्र, भूसंपादन प्रक्रिया, मोबदल्याचे दर आणि स्थानिकांसाठीच्या संधी यांबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. या सर्व मुद्

वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?

वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?

महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या काही संघटना, काही स्वयंघोषित विद्वान मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांच्या द्वारे समाजाला ऐकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या संतांची जातिजाती मध्ये विभागणी करुन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा चुकीचे मायावी संभ्रम निर्माण केले जातात. विद्वेषी संघटनाची पिलावल संताच्या जयंती, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बिला मधुन पटापट बाहेर पड़ून संताना जातीपातीमध्ये विभागणी करण्याची किंवा संभ्रम निर्माण करण्याची स्पर्धा सुरु करतात असत. फाल्गुन द्वितीया तुकाराम बीज उत्सव महार

महाराष्ट्र मार्च. ०६, २०२६

Wadala to Gateway of India Metro: ‘वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया थेट मेट्रो! ’२३,४८७ कोटींचा भुयारी प्रकल्प, कशी असेल मार्गिका?

(Wadala to Gateway of India Metro) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई मेट्रो लाइन ११ उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा दरम्यान पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुमारे २३,४८७ कोटी रुपये खर्चाच्या या १७ किमी लांबीच्या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि मध्य उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मार्च. ०१, २०२६

Israel Vs Iran War: मध्यपूर्वेत युद्धाची ठिणगी की जागतिक आर्थिक वादळाची चाहूल? इराणवर हल्ल्यांमागचे कारण आणि भारतावर होणारा परिणाम...

(Israel Vs Iran War) मध्यपूर्वेतील तणाव आता धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्त्राइल यांच्या संयुक्त कारवाईनंतर इराणनेही प्रत्युत्तर दिले आहे. या संघर्षात आतापर्यंत २०० हून अधिक इराणी नागरिकांचा मृत्यू आणि ८०० पेक्षा जास्त जखमी झाल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे. इस्रायलच्या संरक्षण दलांनी इराणमधील सुमारे ३० ठिकाणांवर हल्ले केल्याचे सांगितले जात आहे, ज्यात अनेक लष्करी तळांचा समावेश आहे. (Israel Vs Iran War)

6 Days 2 Hr ago
देश-विदेश मार्च. ०१, २०२६

Protests in Srinagar: खामेनीच्या मृत्यूवर इराणच्या नागरिकांचा जल्लोष! भारतात मात्र, कट्टरपंथींनी फोडला टाहो...

(Protests in Srinagar) मध्यपूर्वेत तणावाने पुन्हा एकदा भीषण स्वरूप धारण केले आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्त्राइल यांनी इराणवर संयुक्त हवाई हल्ले केल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. महत्त्वाचे म्हणजे या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. खामेनीच्या मृत्यूनंतर इराणमधील अनेक नागरिकांनी रस्त्यांवर उतरून जल्लोष केला, फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. भारतात मात्र, कश्मीर, लखनऊसह अनेक ठिकाणी कट्टरपंथींकडून शोक सभा, मार्च आणि विरोध प्

6 Days 5 Hr ago
जरुर वाचा
मनोरंजन मार्च. ०७, २०२६

Tu Anolakhi Tari Sobati Serial : 'अनोळखी'ला मिळणार 'सोबती'चा मान सप्तपदी घेत होणार शुभमंगल सावधान; 'तू अनोळखी तरी सोबती' मालिकेत मोठा ट्विस्ट

(Tu Anolakhi Tari Sobati Serial) सन मराठीवरील 'तू अनोळखी तरी सोबती' या मालिकेने (Tu Anolakhi Tari Sobati Serial) कमी कालावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. मालिकेतील मुख्य पात्र समीर आणि अर्पिता यांच्या हळुवार फुलणाऱ्या मैत्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन अनोळखी लोक एकमेकांच्या आयुष्यात येणं आणि त्यांचा एकेमकांच्या सोबतीने होणारा प्रवास रंजकतेने या मालिकेतून दाखवला जातोय. मात्र सध्या अर्पिता व समीरची मैत्री सगळ्यांनाच खटकत असल्यामुळे दोघेही एकमेकांशी बोलणं टाळूया असं ठरवतात. तर एकीकडे अर्पिता आणि विराज तर

3 Hr 0 Min ago
देश-विदेश मार्च. ०७, २०२६

North East Conference 2026 : दिल्लीमध्ये ‘नॉर्थ ईस्ट कॉन्फरन्स २०२६’; ईशान्य भारताच्या विकासावर मंथन

(North East Conference 2026) दिल्लीतील नॉर्थ ईस्ट संस्थेच्या वतीने कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे नॉर्थ ईस्ट कॉन्फरन्स नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. या परिषदेत प्रख्यात विचारवंत, धोरणतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आणि ईशान्य भारताच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा केली. दिवसभर चाललेल्या या परिषदेत ईशान्य भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, पारंपरिक व्यवस्था, विकासाची वाटचाल, धोरणात्मक दृष्टीकोन, सामाजिक समरसता आणि भविष्यातील संधी या विषयांवर विविध सत्रा

4 Hr 0 Min ago
MahaMTB Infra मार्च. ०६, २०२६

Maharashtra Budget 2026 : विकासाबाबत सरकारची ठाम बांधिलकी अधोरेखित

(Maharashtra Budget 2026) महाराष्ट्र राज्याचा २०२६–२७ चा अर्थसंकल्प हा पायाभूत सुविधांवर आधारित विकासाबाबत सरकारची ठाम बांधिलकी अधोरेखित करणारा आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशातील रिअल इस्टेट क्षेत्रासाठी हा विकास महत्त्वाचा चालना देणारा ठरणार आहे.(Maharashtra Budget 2026) सुधारित मेट्रो कनेक्टिव्हिटीमुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, रोजगार केंद्रांपर्यंत पोहोच सुलभ होईल आणि मेट्रो मार्गांलगत नव्या निवासी व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल. यामुळे गृहनिर्माणाची मागणी वाढेल आणि नव्या उदयोन्मुख मायक्रो-मार्केट्समध

1 Days 0 Hr ago
महाराष्ट्र मार्च. ०६, २०२६

Wadala to Gateway of India Metro: ‘वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया थेट मेट्रो! ’२३,४८७ कोटींचा भुयारी प्रकल्प, कशी असेल मार्गिका?

(Wadala to Gateway of India Metro) मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई मेट्रो लाइन ११ उभारण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत गेटवे ऑफ इंडिया ते वडाळा दरम्यान पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुमारे २३,४८७ कोटी रुपये खर्चाच्या या १७ किमी लांबीच्या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई आणि मध्य उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर

1 Days 2 Hr ago
महामुंबई मार्च. ०६, २०२६

Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शहरी विकासाचा मेगा प्लॅन; काय आहे ‘तिसरी मुंबई ३.०’ प्रकल्प?

(Maharashtra Budget 2026) देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ६ मार्च रोजी सादर केलेल्या महाराष्ट्राच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात शाश्वत शहरी विकासाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शाश्वत शहरी विकास म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखून, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता आणि भावी पिढीच्या गरजा लक्षात घेऊन शहरांचे नियोजन व विकास करणे. राज्यातील झपाट्याने वाढणाऱ्या शहरीकरणाचा विचार करून दीर्घकालीन नियोजनाचा मोठा आराखडा सरकारने मांडला आहे. (Maharashtra Budget 2026)

1 Days 6 Hr ago
महामुंबई मार्च. ०६, २०२६

'नेत्रदीप प्रतिष्ठान'तर्फे २०० दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

(Netradeep Pratishthan) दृष्टीबाधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्यासाठी 'नेत्रदीप प्रतिष्ठान' या संस्थेमार्फत दादर येथील मराठी ग्रंथसंग्रहालय इमारतीतील शारदा सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सुरुवात आरोही आणि ज्योती माने यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या २०० दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५,००० रुपये याप्रमाणे एकूण १० लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामध्ये अकरावीपासून

1 Days 6 Hr ago
महाराष्ट्र मार्च. ०६, २०२६

Chandrashekhar Bawankule : नागपूर-अमरावतीची वाहतूक व्यवस्था होणार हायटेक

(Chandrashekhar Bawankule) नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीभिमुख करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिल्या. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची आढावा बैठक विधानभवनातील महसूलमंत्र्यांच्या दालनात पार पडली. बैठकीत बसस्थानकांचे आधुनिकीकरण, नवीन बसेसची उपलब्धता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत निर्णय घेण्यात आले. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय होऊ नये. तसेच परीक्षांच्या दिवसात विद्यार्थ

1 Days 6 Hr ago
महाराष्ट्र मार्च. ०६, २०२६

Jishnu Dev Varma: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णु देव वर्मा कोण आहेत? त्रिपुराचे माजी उपमुख्यमंत्री ते राज्यपाल...

(Jishnu Dev Varma) देशातील राज्यपालांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. द्रौपदी मुर्मू यांनी ५ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णु देव वर्मा यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सध्या ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. या निर्णयामुळे देशभरातील अनेक राज्यांतील राज्यपालांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. यापूर्वी सी.पी. राधाकृष्णन यांनी सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर आचार्य देवव्रत हे अतिरिक्त जबाबदारी म्हणून महाराष्ट्राचे कार्यवाह राज्यपाल म

1 Days 9 Hr ago