वैदिक तुकोबांना विद्रोही तुकाराम करण्याचे षडयंत्र का केले जात आहे ?
महाराष्ट्रात जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या काही संघटना, काही स्वयंघोषित विद्वान मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांच्या द्वारे समाजाला ऐकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या संतांची जातिजाती मध्ये विभागणी करुन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा चुकीचे मायावी संभ्रम निर्माण केले जातात. विद्वेषी संघटनाची पिलावल संताच्या जयंती, पुण्यस्मरणाच्या निमित्ताने बिला मधुन पटापट बाहेर पड़ून संताना जातीपातीमध्ये विभागणी करण्याची किंवा संभ्रम निर्माण करण्याची स्पर्धा सुरु करतात असत. फाल्गुन द्वितीया तुकाराम बीज उत्सव महार





