आवर्जून वाचा :

मायबोलीची मुळाक्षरं...

विश्वातील अजब बाह्यग्रह !

'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

चीन-तैवान संघर्षाचे अमेरिकेपुढील वाढते आव्हान

धर्मांध महिलांचे करायचे काय?

युद्ध थॅलेसेमिया- सिकलसेल मुक्तीचे

शूरा मी वंदिले ....!

पश्चिम बंगाल हिंदुत्वाच्या दिशेने..

कौलानंतरच्या कारभाराची कसोटी!

कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

समुद्रातील ‘ट्राफिक जॅम’

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

NEET UG 2026 Cancelled: 'सॉल्व्हर गँग'ने NEET हायजॅक केलं?

पोलिसांचे गृहस्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.

Work From Home, Save Fuel, Gold Buying मोदींच्या 7 संकेतांचा मोठा अर्थ काय?

अहिल्यानगरात Travel Jihad | सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन | MahaMTB

Violence is inherent in the philosophy of the left parties | Sarang Darshane | MahaMTB Gappa

खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची एस आय टी माकर्फत चौशी

'Travel Jihad' : अहिल्यानगर मधून ट्रॅव्हल जिहादचा धक्कादायक प्रकार समोर, सकल हिंदू समाज संतप्त!

खिडकीत बसून कसे टिपले १५० पक्षी ? | Birding | MahaMTB

Modi Script : How to revive the golden heritage of Marathi Language? | MahaMTB

Who is Suvendu Adhikari—the Game Changer in West Bengal Politics?

Trinamool Congress and Left front ruined the state of Bengal | Sarang Darshane | MahaMTB Gappa

Nida Khan Arrested In Nashik | Harassment Case

वरच्या मजल्यावरील भाडेकरूंसमोर कागदपत्रांसाठी पेच !

कलाकारांच्या सृजनशीलतेला ए आयची जोड - निधी चौधरी

Rabindranath Tagore Jayanti 2026 : Tagore’s Ideals Amidst Bengal's Struggle

‘डिमेन्शिया’विरुद्धच्या लढाईत ‘एआय’ची ढाल

‘डिमेन्शिया’विरुद्धच्या लढाईत ‘एआय’ची ढाल

‘एआय’चा वापर गेल्या काही वर्षांत दैनंदिन जीवनापासून उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि सुरक्षाव्यवस्थेपर्यंत झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यात आरोग्य क्षेत्रातील ‘एआय’चा विस्तार विशेष लक्षवेधी ठरला. आजारांचे निदान, त्यांचे विश्लेषण, औषधनिर्मिती यांसाठी आता ‘एआय’चा प्रभावी वापर सुरू झाला आहे. विशेषतः मेंदू आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांमध्ये ‘एआय’ नवे पर्याय उपलब्ध करून देताना दिसतो. ‘आयआयटी, पटना’ येथील संशोधकांनी विकसित केलेले ‘डिमेन्शिया’वरचे ‘एआय वेअरेबल उपकरण’ ही त्याच बदलत्या आरोग्यव्यवस्थेची महत्त्वपूर्ण झलक

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश मे. १३, २०२६

कधी काळी जिथे होता डाव्यांचा पगडा तिथेच भरवली संघाची शाखा!

पश्चिम बंगालमधील डाव्या विचारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जाधवपूर विद्यापीठात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रभात शाखा पार पडली. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांवर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेली संघाची ही शाखा बंगालमध्ये संघाच्या लक्षणीय उत्थानाचे संकेत देत आहे. राज्यातील संघाच्या शाखांची संख्या २०१२ मधील १,३५० वरून वाढून २०२६ मध्ये ४,३२५ झाल्याचे सांगण

2 Hr 59 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

NEET Exam Cancelled 2026: NEET रद्दचा धक्कादायक खुलासा: ६० लाखांत उत्तीर्ण करण्याची हमी, ‘सॉल्व्हर गँग’चे देशभर जाळे?

देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा १२ मे २०२६ रोजी अधिकृत निवेदन जारी करून रद्द करण्यात आली असून,परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. पण या निर्णयामागचं कारण आणखी धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की, काही ठिकाणी संघटित टोळी उमेदवारांना उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० ते ६० लाख रुपये उकळत होती. सुरुवा

20 Hr 4 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

एक वर्ष सोनं खरेदी न केल्यास सोन्याचे दर घसरणार? पण कसे? सविस्तर वाचा

(Gold Price Prediction 2027 India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण तणावामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून परकीय चलन बचतीसाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार असून, दरवर्षी ७००-८०० टन सोन्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. ज्यामुळे चालू खात्याची तूट वाढते आणि रुपयावर दबाव येतो. त्यामुळेच सरकारचा विश्वास आहे की, जर नागरिक सोन्याऐवजी बँक योजना, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे

23 Hr 3 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

हिमंता बिसवा सरमांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ, पश्चिम बंगालपाठोपाठ आसाममध्ये एनडीएचं शक्तिप्रदर्शन

गुवाहाटी : (Himanta Biswa) आसाम विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर हिमंता बिसवा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी हिमंता बिसवा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बिसवा यांच्यासोबत ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली, अजंता नेओम, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडो लँड पीपल्स फ्रंटच्या चरण बोरा यांचा समावेश आहे.

1 Days 1 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

नेपाळ सरकारचे ‘देवभूमी नेपाळ’ अभियान; आध्यात्मिक पर्यटनातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न

मुंबई : (Devbhumi Nepal) नेपाळ सरकारने आपला पहिला धोरणात्मक कार्यक्रम सादर केला असून, देशाला मोठे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यावर विशेष भर देण्यात आलाय. 'देवभूमी नेपाळ' अभियानाच्या माध्यमातून नेपाळची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सोमवारी नेपाळच्या संसदेत राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सरकारचा हा धोरणात्मक कार्यक्रम सादर केला. यामध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या मते, नेपाळची श्रद्धा, संस्कृती आणि

1 Days 1 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

बेकायदा भोंग्यांपासून अवैध गो-तस्करीपर्यंत सुवेंदु अधिकारी सरकारचे स्पष्ट निर्देश!

(West Bengal Government Policy) पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील नव्या भाजप सरकारने कट्टरपंथी प्रवृत्तींवर लगाम घालण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून सुवेंदू अधिकारींनी पोलिसांना निर्देश दिलेत की, धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकरचा आवाज त्या परिसराच्या बाहेर जाऊ नये, याची खात्री करावी. तसेच नमाज किंवा प्रार्थना सभांसाठी रस्ते अडवून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी; फक्त विशेष प्रसंगीच अपवाद असू शकतो. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर IPS

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. ११, २०२६

पीडितेची मूळ ओळख लपवली, एमआयएम नगरसेवकाची आश्रित बनली, ४४ दिवस ठिकाणं बदलत दिला पोलीसांना गुंगारा

नाशिक : (Nida Khan Custody) टीसीएस कंपनीमधील कार्पोरेट जिहाद, धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिच्या जबाबामध्ये आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसमध्ये हिंदू तरुणींचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकर उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल तक्रारींचा तपास सुरू केला होता. यातील काही आरोप

1 Days 21 Hr ago
देश-विदेश मे. ११, २०२६

सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार कार्यकर्त्यांची हत्या झाली असती;तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्यांचा खळबळजनक दावा; गटबाजीला उधाण

कोलकाता : (Suvendu Adhikari's Statement) पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आता पक्षात अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पक्षाने सहा वर्षांसाठी निलंबित केलेले प्रवक्ते ऋजू दत्ता यांनी आता थेट नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची स्तुती केल्याने बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सुवेंदू अधिकारी नसते, तर पाच हजार तृणमूल कार्यकर्त्यांची हत्या झाली असती, असा (पान ६ वर)

1 Days 21 Hr ago
जरुर वाचा
MahaMTB Infra मे. १३, २०२६

मनमानी भाडेवाढ करणे पडणार महागात; खासगी वाहतूक कंपन्यांवर कारवाई होणार;खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करण्याचे;परिवहन मंत्री प्रताप सरनाईकयांचे निर्देश

मुंबई : (Maharashtra Transport Action) राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत शासन गंभीर असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश त्यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

1 Hr 44 Min ago
महाराष्ट्र मे. १३, २०२६

पावसाचा तडाखा, सांगलीत मंदिराशेजारील भिंत कोसळली ६ मृत्यू; १३ जण जखमी, नेमकं काय घडलं होतं?

सांगली : (Motewadi Temple Tragedy) जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात एका मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ भाविकांचा मृत्यू तर, १३ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोटवाडी गावातील मरगुबाई देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात मंगळवारी यात्रेचा दिवस असल्याने जत परिसरातील तसेच कर्नाटक सीमाभागातील अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास या परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाला सुरुवात झाली.

2 Hr 1 Min ago
MahaMTB Infra मे. १३, २०२६

एसटी राज्यभरात उभारणार २०० चार्जिंग स्टेशन;सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार प्रकल्प

मुंबई : (E-buses by 2035) सन २०३५ पर्यंत एसटी महामंडळातील सर्व बसेस ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

2 Hr 38 Min ago
महाराष्ट्र मे. १३, २०२६

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला भुयारी मेट्रोने प्रवास

मुंबई : (Ramdas Athawale traveled by underground Metro) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी पेट्रोल डिझेल वाचविण्याचे देशवासीयांना आवाहन केले आहे. प्रधानमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबईत विधानभवन ते धारावी पर्यंत भुयारी मेट्रोने प्रवाद केला.खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक सेवेचा बस; रेल्वे आणि मेट्रो चा वापर करून इंधन वाचविण

3 Hr 28 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

NEET Exam Cancelled 2026: NEET रद्दचा धक्कादायक खुलासा: ६० लाखांत उत्तीर्ण करण्याची हमी, ‘सॉल्व्हर गँग’चे देशभर जाळे?

देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा १२ मे २०२६ रोजी अधिकृत निवेदन जारी करून रद्द करण्यात आली असून,परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. पण या निर्णयामागचं कारण आणखी धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की, काही ठिकाणी संघटित टोळी उमेदवारांना उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० ते ६० लाख रुपये उकळत होती. सुरुवा

20 Hr 4 Min ago
महाराष्ट्र मे. १२, २०२६

राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत नवीन कायदा आणणार;मसूदा प्रसिद्ध; ५ जूनपर्यंत मागवल्या हरकती आणि सूचना

मुंबई : (Temple Land Ownership Maharashtra) राज्यातील धार्मिक किंवा धर्मादाय संस्थेकडे असलेली इनामे नाहीसे करण्यासाठी आणि पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम’ आणण्याच्या तयारीत आहे. यावर राज्यातील विविध देवस्थानांच्या नावावर असलेल्या सुमारे साडेचार लाख हेक्टरहून अधिक जमिनींचा मालकी हक्क आता त्या जमिनी पिढ्यानपिढ्या कसणाऱ्या पुजारी, वहिवाटदार आणि मिरासदार यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

22 Hr 1 Min ago
महाराष्ट्र मे. १२, २०२६

मुंबई महानगरात शुक्रवारपासून १० टक्के पाणी कपात

मुंबई : (BMC Water Supply) मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील वर्षी येणाऱ्या अल निनो व आयओडी बाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी मान्सून प्रमाण लक्षात घेता राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात शुक्रवार, दिनांक १५ मे २०२६ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबईकर नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही पालिका प्रशासनाच्या वतीने करण

22 Hr 35 Min ago
देश-विदेश मे. १२, २०२६

शोभायात्रेवर दगडफेक करणाऱ्या धर्मांधांना दिला चोप!

(Maharana Pratap Jayanti Violence) उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यातील धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराणा प्रताप जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेदरम्यान शनिवारी अचानक हिंसाचार भडकला. हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या शोभायात्रेवर काही धर्मांध मुस्लिमांनी दगडफेक केल्याचे निदर्शनास आले. त्यालाच चोख प्रत्युत्तर म्हणून शोभायात्रेत सहभागी लोकांनी छतांवरून दगडफेक करणाऱ्यांना पकडून चांगलाच चोप दिल्याचे दिसतेय. दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत अनेक

22 Hr 50 Min ago