आवर्जून वाचा :

मायबोलीची मुळाक्षरं...

विश्वातील अजब बाह्यग्रह !

'रील्स'च्या युगातील 'रिलेशन'

चीन-तैवान संघर्षाचे अमेरिकेपुढील वाढते आव्हान

धर्मांध महिलांचे करायचे काय?

युद्ध थॅलेसेमिया- सिकलसेल मुक्तीचे

शूरा मी वंदिले ....!

पश्चिम बंगाल हिंदुत्वाच्या दिशेने..

कौलानंतरच्या कारभाराची कसोटी!

कीर्तनकारांना 'घुसखोर' म्हणणाऱ्या विकास लवांडेना फासले काळे

समुद्रातील ‘ट्राफिक जॅम’

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मी प्रमोद जठार... शिवसाक्ष शपथ घेतो की... | Pramod Jathar

Corporate Jihad Case : Nida Khan प्रकरणात काय म्हणाले कॅबिनेट मंत्री Nitesh Rane | MahaMTB

Work From Home, Save Fuel, Gold Buying जगात काय सुरू काय बंद? | Lockdown

India Gold : Who was Kamsundari Devi who left a legacy of patriotism and sacrifice?

'त्या' कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे तर विषप्राशनानं? असं का केलं? | Dokadia Family Case

NEET 2026 paper leak: पेपरफुटी की राजकारण?

Thalapathy Vijay CM: ४८ तासांत घेतलेले ४ निर्णय तामिळनाडूला किती महागात पडणार?

गडचिरोलीत उभारण्यात येणार ग्रीनफिल्ड विमानतळ | Gadchiroli | Inframtb

RSS Shakha at Jadavpur University | West Bengal | BJP Government

Political History of Jansangh and BJP in West Bengal | Sarang Darshane | MahaMTB Gappa | MahaMTB

NEET UG 2026 Cancelled: 'सॉल्व्हर गँग'ने NEET हायजॅक केलं?

पोलिसांचे गृहस्वप्न होणार पूर्ण! राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय.

Work From Home, Save Fuel, Gold Buying मोदींच्या 7 संकेतांचा मोठा अर्थ काय?

अहिल्यानगरात Travel Jihad | सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन | MahaMTB

Violence is inherent in the philosophy of the left parties | Sarang Darshane | MahaMTB Gappa

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र मे. १४, २०२६

Delivery boy safety: डोक्यात हेल्मेट, कानाला फोन, कंबरेला बॅग आणि वेळेत ऑर्डर पोचवण्याचं टार्गेट! ४५ डीग्री पारा वाढला! डिलीव्हरी बॉयचं टार्गेट कमी करा!

(Delivery boy safety) राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४२–४५°C पर्यंत पोहोचल्याने चाकावरचं जीवन जगणाऱ्या डिलीव्हरी बॉयना आता काम करताना मोठा जीवघेणा धोका पत्करावा लागत आहे. डोक्यावर हेल्मेट, कानावर फोन, कंबरेला बॅग आणि वेळेवर ऑर्डर पोहोचवण्याचे कट्टर टार्गेट, हे सगळं या असमर्थ उष्णतेत गंभीर आरोग्यसंकट निर्माण करू शकते. राजकीय नेते रोहित पवार यांनीही या परिस्थितीचा हवाला देऊन संबंधित फूड‑डिलिव्हरी व लॉजिस्टिक्स कंपन्यांना ट्विट करत सार्वजनिक आवाहन केले आहे की, उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून त्यांनी तात्काळ पॉलिसीम

22 Hr 39 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

Maharashtra Cabinet Decisions: पुण्यातील मुळा‑मुठा नदी पुनरुज्जीवनापासून 'सिंधुरत्न 2.0' ची घोषणा..., काय आहेत १४ मंत्रिमंडळ निर्णय? सविस्तर वाचा

(Maharashtra Cabinet Decisions) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १४ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत एकंदर १४ महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले आहेत, ज्यातून नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे पाणीसाठा वाढणार आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. नाशिकच्या अ

1 Days 1 Hr ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल, मंत्र्यांच्या वाहन ताफ्यातही कपात!

(Devendra Fadnavis) पश्चिम आशियातील अमेरिका-इराण संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर ताण निर्माण झाला आहे आणि त्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आणि शासनयंत्रणेला इंधन बचतीचे आवाहन केले आहे, तर केंद्रीय पातळीवरही वाहन-ताफ्यांमध्ये कपात सुरू आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेतला आणि आज गुरुवार, १४ मे रोजी मुख्यम

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. १५, २०२६

भोपाळमध्ये इस्लामिक कट्टरपंथीयांचा रस्त्यावर उच्छाद; पोलिसांवर केली दगडफेक

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे एका हॉटेलमध्ये हिंदू तरुणीसोबत आढळलेल्या मुस्लिम युवक आरिफ खानला मारहाण करण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी इस्लामी जमाव रस्त्यावर उतरला आणि ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत आंदोलन केले. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांसह रस्त्यावरील अनेक वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. ही घटना गोविंदपुरा परिसरातील असून सध्या पीरगेट, शाहजहानाबाद आणि आसपासच्या भागांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैना

5 Hr 6 Min ago
राजकारण मे. १४, २०२६

“आँटी चोर! भाँजा चोर!”, ममतांविरोधात घोषणाबाजी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Mamata Banerjee Appears Before Calcutta High Court पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निकालांनंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी कोर्टासमोर हजर झाल्या. स्वतःची बाजू मांडण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा वकिली गणवेश परिधान करत त्या दि. १४ मे रोजी कोलकत्ता उच्च न्यायालयात (Kolkata High Court) पोहोचल्या. मुख्य न्यायमुर्ती सुजॉय पाल व न्या. पार्थसारथी सेन यांच्यासमोर त्यांची सुनावणी पार पडली. दरम्यान ही

20 Hr 43 Min ago
देश-विदेश मे. १४, २०२६

हिंदू धर्म ही जीवनशैली; मंदिरात जाणे, कर्मकांड करणे अनिवार्य नाही : सर्वोच्च न्यायालय

शबरीमला प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी हिंदू धर्माबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, हिंदू धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून ती एक जीवनपद्धती आहे. हिंदू राहण्यासाठी मंदिरात जाणे किंवा धार्मिक विधी, कर्मकांड करणे अनिवार्य नाही. अगदी एखादी व्यक्ती आपल्या घरात किंवा झोपडीत दिवा लावत असेल, तरी तेच तिची श्रद्धा आणि धर्म व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहे. ही टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील नऊ न्यायाधीशांच्या संविधान पीठा

1 Days 3 Hr ago
देश-विदेश मे. १४, २०२६

बंगालमध्ये पशुवधावर कठोर निर्बंध; शुभेंदू सरकार अॅक्शन मोडवर!

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच शुभेंदू अधिकारी ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमध्ये सर्वप्रथम धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे आणि रस्त्यांवरील धार्मिक उपक्रमांवर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी पशुवधासंदर्भात एक अधिसूचना जारी केली. आता बंगालमधील नागरिकांना आपल्या इच्छेनुसार गाय, बैल, म्हैस किंवा वासरांची कत्तल करता येणार नाही. पश्चिम बंगाल सरकारने ‘पश्चिम बंगाल पशुवध नियंत्रण अधिनियम, १९५०’ची कठोर अंमलबजावणी अनिवार्य क

1 Days 4 Hr ago
देश-विदेश मे. १३, २०२६

Tamil Nadu new schemes 2026: थलापतीचा धडाका की आर्थिक स्फोट? ४८ तासांत घेतलेले ४ निर्णय तामिळनाडूला किती महागात पडणार?

मद्यविक्री बंदी, सोनसाखळी-अंगठी मोफत, दरमहा रोख रक्कम आणि २०० युनिट वीज मोफत अशा फिल्मी स्टाईलच्या निर्णयांनी, तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत सर्वानाच चकित केलयं. १० मे २०२६ रोजी शपथ घेताच अवघ्या ४८ तासांत घेतलेले हे चार मोठे निर्णय निवडणूक जाहीरनाम्यातील वचनांवर आधारित असले, तरी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर त्यांचा परिणाम किती महागात पडेल याचा कधी विचार केलायत? तर हे धडाकेबाज निर्णय नेमके काय आहेत? कोणासाठी आहेत? आणि याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर काय प

1 Days 21 Hr ago
देश-विदेश मे. १३, २०२६

कधी काळी जिथे होता डाव्यांचा पगडा तिथेच भरवली संघाची शाखा!

पश्चिम बंगालमधील डाव्या विचारांचे केंद्र मानल्या जाणाऱ्या जाधवपूर विद्यापीठात मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली प्रभात शाखा पार पडली. राज्यात पहिल्यांदाच भाजप सत्तेत आल्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांवर नेहमीच डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे वर्चस्व राहिले आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये लागलेली संघाची ही शाखा बंगालमध्ये संघाच्या लक्षणीय उत्थानाचे संकेत देत आहे. राज्यातील संघाच्या शाखांची संख्या २०१२ मधील १,३५० वरून वाढून २०२६ मध्ये ४,३२५ झाल्याचे सांगण

2 Days 3 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

NEET Exam Cancelled 2026: NEET रद्दचा धक्कादायक खुलासा: ६० लाखांत उत्तीर्ण करण्याची हमी, ‘सॉल्व्हर गँग’चे देशभर जाळे?

देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा १२ मे २०२६ रोजी अधिकृत निवेदन जारी करून रद्द करण्यात आली असून,परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. पण या निर्णयामागचं कारण आणखी धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की, काही ठिकाणी संघटित टोळी उमेदवारांना उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० ते ६० लाख रुपये उकळत होती. सुरुवा

2 Days 20 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

एक वर्ष सोनं खरेदी न केल्यास सोन्याचे दर घसरणार? पण कसे? सविस्तर वाचा

(Gold Price Prediction 2027 India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण तणावामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून परकीय चलन बचतीसाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार असून, दरवर्षी ७००-८०० टन सोन्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. ज्यामुळे चालू खात्याची तूट वाढते आणि रुपयावर दबाव येतो. त्यामुळेच सरकारचा विश्वास आहे की, जर नागरिक सोन्याऐवजी बँक योजना, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे

2 Days 23 Hr ago
देश-विदेश मे. १२, २०२६

हिमंता बिसवा सरमांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ, पश्चिम बंगालपाठोपाठ आसाममध्ये एनडीएचं शक्तिप्रदर्शन

गुवाहाटी : (Himanta Biswa) आसाम विधानसभा निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर हिमंता बिसवा सरमा यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुवाहाटीच्या खानापारा वेटरनरी कॉलेजच्या मैदानावर हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांनी हिमंता बिसवा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बिसवा यांच्यासोबत ४ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. यात भाजपचे रामेश्वर तेली, अजंता नेओम, आसाम गण परिषदेचे अतुल बोरा आणि बोडो लँड पीपल्स फ्रंटच्या चरण बोरा यांचा समावेश आहे.

3 Days 2 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश मे. १५, २०२६

भोजशाळा सरस्वतीचं मंदिर, मशीद नव्हे, मध्य प्रदेश हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, अयोध्या खटल्याच्या आधारावर निर्णय

इंदूर : (Bhojshala) मध्यप्रदेशातील धारमधील भोजशाळा हे सरस्वतीचं मंदिर असल्याचा निकाल मध्य प्रदेश हायकोर्टानं दिलाय. ही जागा मंदिर नसून कमाल मौला मशीद असल्याचा मुस्लीम पक्षकारांचा दावाही हायकोर्टानं फेटाळलाय. पौराणिक, ऐतिहासिक तथ्य, भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल आणि अयोघध्येतील राम मंदिराच्या खटल्याचा निकाल आधारभूत मानत हा निकाल देण्यात येत असल्याचं मध्य प्रदेश हायकोर्टानं स्पष्ट केलंय़. या निर्णयानंतर भोजशाळा मंदिराच्या व्यवस्थापनाबाबतचा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागानं करावा, असंह

14 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत उद्या साताऱ्यात ५ लाख घरांचे लोकार्पण

मुंबई : (Satara Housing Project Inauguration) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या ३० लाख घरांपैकी ५ लाख घरे पूर्ण झाली असून, या घरांचे लोकार्पण तसेच योजनेसाठी १० हजार कोटी निधी वितरणाचा भव्य कार्यक्रम शुक्रवार दि. १५ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

19 Hr 54 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मालाडच्या शाळेत चालायचा धर्मांतरणाचा अड्डा? ;चंगाई सभेच्या नावाखाली हिंदूंना लक्ष्य; पोलिसांकडून एफआयआर दाखल

मुंबई : (Mumbai Religious Conversion Case) मालाड पश्चिम येथील रिजॉईस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान धर्मांतरणाची घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. सदर धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदू धर्मीयांना कथितरीत्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतरीत होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी अंधश्रद्धा पसरवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एफ.आय.आर. दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

21 Hr 8 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

Delivery boy safety: डोक्यात हेल्मेट, कानाला फोन, कंबरेला बॅग आणि वेळेत ऑर्डर पोचवण्याचं टार्गेट! ४५ डीग्री पारा वाढला! डिलीव्हरी बॉयचं टार्गेट कमी करा!

(Delivery boy safety) राज्यात अनेक ठिकाणी तापमान ४२–४५°C पर्यंत पोहोचल्याने चाकावरचं जीवन जगणाऱ्या डिलीव्हरी बॉयना आता काम करताना मोठा जीवघेणा धोका पत्करावा लागत आहे. डोक्यावर हेल्मेट, कानावर फोन, कंबरेला बॅग आणि वेळेवर ऑर्डर पोहोचवण्याचे कट्टर टार्गेट, हे सगळं या असमर्थ उष्णतेत गंभीर आरोग्यसंकट निर्माण करू शकते. राजकीय नेते रोहित पवार यांनीही या परिस्थितीचा हवाला देऊन संबंधित फूड‑डिलिव्हरी व लॉजिस्टिक्स कंपन्यांना ट्विट करत सार्वजनिक आवाहन केले आहे की, उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून त्यांनी तात्काळ पॉलिसीम

22 Hr 39 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

मालेगावातील ‘लँड जिहाद’ प्रकरण तापले; योगेश निकम यांच्या दाव्याने खळबळ;सरकारकडून एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

मुंबई : (Malegaon Land Jihad Case) नाशिकमध्ये घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर मालेगावमधून ‘लँड जिहाद’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप विधी आघाडीचे शहराध्यक्ष आणि अॅड. योगेश निकम यांनी मोठा दावा करत राज्यातील जमिनी बळकावण्याशी संबंधित सर्वात मोठे प्रकरण मालेगावमध्ये समोर आल्याचे म्हटले आहे. योगेश निकम यांचा आरोप आहे की, मालेगावमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने जमिनींवर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि हा केवळ सामान्य वाद नसून मोठ्या जाळ्याचा भाग असू शकतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, जे

23 Hr 2 Min ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

Maharashtra Cabinet Decisions: पुण्यातील मुळा‑मुठा नदी पुनरुज्जीवनापासून 'सिंधुरत्न 2.0' ची घोषणा..., काय आहेत १४ मंत्रिमंडळ निर्णय? सविस्तर वाचा

(Maharashtra Cabinet Decisions) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १४ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत एकंदर १४ महत्त्वाचे निर्णय मंजूर करण्यात आले आहेत, ज्यातून नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना थेट फायदा होणार आहे. जलसंपदा विभागाने पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्याचे सुधारित धोरण प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यास मान्यता दिली आहे, ज्यामुळे पाणीसाठा वाढणार आणि शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. नाशिकच्या अ

1 Days 1 Hr ago
महाराष्ट्र मे. १४, २०२६

'त्या' कुटुंबाचा मृत्यू कलिंगडामुळे नव्हे तर विषप्राशनानं? कुटूंबानं असं का केलं? वाचा Inside Story

मुंबई : (Dokadia Family Case) पायधुनी परिसरात डोकाडीया कुटुंबातील चौघांच्या मृत्यूनं मुंबईत खळबळ उडाली होती. जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यानं हा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर कलिंगड उद्योगावर याचा परिणाम दिसू लागला होता. आता या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात ही सामूहिक आत्महत्या असल्याचा शंय पोलिसांनी व्यक्त केलाय. घरातील आर्थिक तणावाच्या स्थितीमुळे अब्दुल्ला डोकाडिया यांनी हा निर्णय घेतला असल्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय. या चौघांनी जेवणानंतर खालेल्या कलिंगडावर झिंक फॉस्फाईड सापडलंय. या झिंक फॉस्फा

1 Days 2 Hr ago
देश-विदेश मे. १४, २०२६

बागपतचे लक्षागृह वक्फ यादीतून वगळले; न्यायालयीन निर्णयानंतर यूपी सरकारची कारवाई

मुंबई : (UP Government Action) उत्तर प्रदेश सरकारने बागपत येथील प्राचीन लक्षागृह स्थळाला वक्फ मालमत्तांच्या यादीतून वगळल्याचे निदर्शनास आले आहे. दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या न्यायालयीन निर्णयानंतर हा निर्णय घेण्यात आला. न्यायालयाने हे स्थळ ‘लक्षागृह’ असल्याचे मान्य करत ते दर्गा, मजार किंवा मुस्लिम कब्रस्तान असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या प्रकरणामुळे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने २०२५ मध्ये सुरू केलेल्या ‘यूएमईईडी’ पोर्टलची भूमिकाही चर्चेत आली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून देशभरातील वक्फ मालमत्तांच

1 Days 2 Hr ago