आवर्जून वाचा :

माणकेश्वर मंदिर - झोडगेतील शिल्पसंवाद

देव साकारणारा चित्रसम्राट...

‘अपोलो‌’चा वारसा आणि ‌‘आर्टेमिस‌’चे नवे युग

सोशल मीडियाचा लग्नावर परिणाम

युद्धज्वराची महागडी किंमत!

संघविरोधाची अविवेकी भाषा...

‘कॉर्पोरेट जिहाद‌’: आता आणखी किती जिहाद?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन

तपश्चर्येतून घडलेला संघनिष्ठ ‌‘कर्मयोगी‌’

अविश्वासपूर्ण युद्धविरामाकडे अमेरिका आणि इराण

भारताची अणुऊर्जा क्रांती

ललित-मृण्मयीची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!

Movie Review: प्रेमात फसलेला 'डकैत'

महानगराच्या रंगखुणा

वैद्यकीय क्षेत्रातील अस्सल ‌‘रत्न‌’

अफवा, अपप्रचार यांचे सामर्थ्य!

मिशन शाश्वत व स्मार्ट बंदरे

धोरणात्मक स्थैर्याची फलश्रुति

महात्मा जोतीराव फुले: भारताला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ

‘कॉर्पोरेट जिहाद‌’चा मायावी सापळा!

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. ०७, २०२६

ब्रिटिश शिक्षणाला इस्लामी वळण?'द टेलिग्राफ'च्या अहवालातून धक्कादायक बाबी उघड

.(britain school syllabus for muslim students) ब्रिटनमधील काही नामांकित शाळा मध्यपूर्वेत गेल्यानंतर त्यांना काही वादग्रस्त बाबी शिकवाव्या लागत असल्याचा आरोप समोर आला आहे. 'द टेलिग्राफ'ने अनेक महिन्यांच्या तपासानंतर काही धक्कादायक बाबी आपल्या अहवालात मांडल्या आहेत. ब्रिटनमधील काही शाळा, ज्यामध्ये हॉरो स्कूलचाही समावेश आहे, त्या मध्यपूर्वेत विस्तारल्या आहेत. या शाळांमध्ये ब्रिटिश मूल्यांऐवजी मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी कुराणाशी संबंधित अभ्यासक्रम शिकवला जात असून, पती-पत्नी संबंधांबाबत वादग्रस्त शिकवण दिली जात अ

5 Days 3 Hr ago
देश-विदेश एप्रिल. ०७, २०२६

Pakistan Smart Lockdown: पाकिस्तानची दुर्दशा! आज रात्रीपासून ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू; हतबल सरकारची घोषणा

(Pakistan Smart Lockdown) मध्यपूर्वेतील युद्धाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी जलवाहतूक रोखल्यानंतर दक्षिण आशिया आणि युरोपातील राष्ट्रांना इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. इंधन टंचाईच्या संकटामुळे पाकिस्तानची अवस्था दयनीय झाली आहे. इंधनपुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याने पाकिस्तानला ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू करण्याची वेळ आली आहे. इस्लामाबादमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे

5 Days 4 Hr ago
जरुर वाचा
मनोरंजन एप्रिल. १२, २०२६

Asha Bhosle Passes Away: सुरांचा महासागर शांत झाला… ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली...

(Asha Bhosle Passes Away) आपल्या जादुई आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवार, दि. १२ एप्रिल रोजी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. मात्र हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. करिअरच्या सुरुवातीच्या ९-१० वर्षांनंतर मिळालेल्या मोठ्या संधीचं सोनं करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि नंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. अशा आ

3 Hr 57 Min ago
साहित्य, कला आणि संस्कृती एप्रिल. १२, २०२६

Asha Bhosle : भारतीय संगीताचा चिरतरुण आवाज हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई : (Asha Bhosle) भारतीय संगीतविश्वाचा चिरतरुण आवाज अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी रविवार दि. १२ एप्रिल रोजी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांना शनिवारी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची माहिती दिली. उद्या दि. १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

6 Hr 58 Min ago
महामुंबई एप्रिल. १२, २०२६

खासदारांना एक न्याय अन् आदित्यवर मेहरबानी : शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा उबाठावर निशाणा

मुंबई : (Jyoti Waghmare) खासदारांमधील असंतोषला रोखण्यासाठी खोट्या बातम्या पेरणाऱ्या उबाठा गटावर शिवसेना खासदार डॉ. ज्योती वाघमारे(Jyoti Waghmare)यांनी शनिवार दि.११ रोजी जोरदार निशाणा साधला. "उबाठा गटात संशय कल्लोळ नाटकाचा प्रयोग जोमाने सुरु असून उबाठा खासदारांना रोज निष्ठा कागदावर लिहून द्यावी लागते, आणाभाका घ्यावा लागतात आणि अग्निपरिक्षा द्यावी लागते." असा टोला खासदार डॉ. वाघमारे यांनी लगावला. निष्ठेसाठी खासदारांसाठी जो न्याय आहे तोच न्याय युवराजांवर लावणार का? खासदारांच्या निष्ठा तपासणारे युवराजांच्या निष

7 Hr 39 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. ११, २०२६

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायातील अर्बन नक्षल्यांना बाहेर काढण्याबाबत भूमिका स्पष्ट करावी - नवनाथ बन

मुंबई :(Sharad Pawar) "शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना चिकित्सा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. वारी आणि वारकरी संप्रदायात गेल्या काही दिवसांपासून अर्बन नक्षलवादाची घुसखोरी वाढली होती. शरद पवारांनी आपल्या टीमला सांगून त्याबाबत संशोधन करावे. अर्बन नक्षल्यांना वारकरी संप्रदायातून कसे बाहेर काढावे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. देव,हिंदू धर्म आणि देशासाठी काम करणारा वारकरी संप्रदाय आहे.वारकरी संप्रदाय हा प्रबोधन आणि भक्तीचा मार्ग असून त्याला धर्मांधतेशी जोडणे चुकीचे आहे.राज्यात वोट जिहाद,लव्ह जिहाद आणि लँड

1 Days 3 Hr ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

हे फुले आपणास माहित आहेत का?

महात्मा जोतिबा फुले हे नाव उच्चारल्याबरोबर ब्राह्मणांना (आणि संदर्भ नसताना हिंदुत्ववाद्यांनाही) विरोध करणारे महापुरुष असे मत स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणवणार्‍या व्यक्तींमध्ये दिसून येते. दुसरीकडे महात्मा जोतिबा फुले यांचे लिखाण हे ब्राह्मणांवर टीका करणारे आहे, हे त्यांचे लिखाण वाचले की, लक्षात येते. पण, महात्मा जोतिबा फुले यांनी जे कार्य केले, जे विचार व्यक्त केले, त्याच्या उद्दिष्टपूर्तीची मीमांसा फारशी कुठे केलेली आढळत नाही. उलट त्यांना जातीमध्ये बांधून ठेवण्याचे पाप काही लोकांनी वर्षोनुवर्षे केले. या पार्श्व

1 Days 4 Hr ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

महात्मा फुलेंच्या स्वप्नातील बळीराजाच्या मुक्तीचा अध्याय

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकर्‍याचा असूड’ आणि ‘गुलामगिरी’ यांसारखे ग्रंथ लिहिले, तेव्हा त्यांनी शतकानुशतके पिचलेल्या ग्रामीण भारताचे दुःख जगासमोर मांडले होते. आज सव्वाशे वर्षांनंतर, महाराष्ट्र सरकार महात्मा फुलेंच्या त्याच ‘सत्यशोधक’ विचारांना केंद्रस्थानी ठेवून शेतकर्‍यांना ‘प्रशासकीय गुलामगिरीतून’ मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समाजहितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...

1 Days 4 Hr ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

सुशासनाची प्रेरणा महात्मा जोतिबा फुले

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा मागोवा घेताना मला वैयक्तिकरीत्या मोठी प्रेरणा मिळते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्याय, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रवास महात्मा फुले यांच्या समतेच्या विचारांशी सुसंगत असून, त्यांच्या कार्याला प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा हा काळ आहे.

1 Days 4 Hr ago
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एप्रिल. ११, २०२६

ज्योतिबांची ‘अखंड’ रचना

महाराष्ट्रात अनेक संतांनी अभंग रचले, सर्वसामान्य माणसाला भक्तिमार्गाला लावण्यासाठी व त्याला विचारांचे बीज देण्यासाठी ‘अखंड’ या विशेष काव्यरचनेचा उपयोग करण्यात आला. जोतिबांनी मानवाचे मूलभूत हक्क, समानता आणि बंधुभाव देणारा सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. फुल्यांनी ‘निर्मिक’ नावाने परमेश्वराची आराधना करणारा सत्यधर्म स्थापन केला. त्यासाठी ‘अखंड’ रचले. हे ‘अखंड’ म्हणजे अभंगासारखेच भक्तिपूर्ण गुणगान होते. मात्र, ते वेगळे ओळखू यावेत म्हणून ‘अखंड’ असे नाव दिले होते. या अखंड-रचनांचा वेध घेणारा हा लेख...

1 Days 5 Hr ago