मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील अभूतपूर्व वाहतुककोंडी; महामार्ग बंद ठेवण्यामागचे वास्तव
2024 मध्ये जयपूरच्या भांककोटा परिसरात घडलेल्या एलपीजी टँकर स्फोटाने देशाला हादरवून सोडले. या घटनेला अवघी दोन वर्षे उलटली असतानाच, मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर प्रोपोलीन गॅस टँकर उलटल्याने पुन्हा एकदा अशाच संकटाची छाया निर्माण झाली. दोन वेगवेगळ्या घटना, पण एकच प्रश्न आपत्तीच्या क्षणी प्रशासनाचे निर्णय किती महत्त्वाचे ठरतात? आगी, गॅसगळती आणि वाहतूक ठप्प झालेल्या परिस्थितीत घेतलेला संयमित व संवेदनशील निर्णयच लाखो जीव वाचवू शकतो, हे या घटनांनी अधोरेखित केले आहे. त्याविषयी...





