Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

सिंधुदुर्गच्या पर्यटनाला ‘ताज’चा साज | Taj Hotel In Sindhudurga | InfraMTB

Exclusive Interview With Director Actor Abhiram Bhadkamkar | MahaMTB

सी जे पी आंदोलनात जैश ए मोहम्मद अतिरेक्यांचा ठरला होता मोठा कट !

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा काय आहे?

नॉर्थ मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाला वेग | InfraMTB | BMC

Why is Uddhav Thackeray growing closer to Abhijit Dipke?

तुकाराम मुंढेंना 'डबल धक्का'! कर्मचाऱ्यांचा बंड,हायकोर्टनेही सुनावले! Tukaram Mundhe| FDA

समजून घ्या CJP आंदोलनाची संपूर्ण क्रोनोलॉजी | Atulji Limaye | MahaMTB

सुरक्षित,सकस व संतुलित आहार हा पाल्यांचा अधिकार

RSS on Cockroach Janata Party | Atulji Limaye | MahaMTB

तुकाराम मुंढेंना 'डबल धक्का'! कर्मचाऱ्यांचा बंड,हायकोर्टनेही सुनावले! Tukaram Mundhe| FDA

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महामुंबई सप्टेंबर. ०८, २०२६

सरकार एक पाऊल पुढे आले, आता जरांगेंनीही विचार करावा; जरांगेंचे समाधान करण्यासाठी आता पर्याय नाही - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जरांगे अजूनही आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यात जरांगे पाटील समाधानी नाहीत. त्यामुळे आता माझ्याकडे असा काही पर्याय नाही, ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेल. सरकार एक पाऊल पुढे आले आहे, आता जरांगेंनीही विचार करावा, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

1 Days 21 Hr ago
महामुंबई सप्टेंबर. ०८, २०२६

नव्या लोगोमधून नव्या वाटचालीची सुरुवात; १२१ वर्षांची परंपरा, बँक ऑफ इंडिया तंत्रज्ञानाच्या साथीने ग्राहक सेवेसाठी सज्ज

बँक ऑफ इंडियाने १२१ वा स्थापना दिन साजरा करताना ग्राहक-केंद्रित बँकिंग, तंत्रज्ञानाधारित नवोन्मेष, आर्थिक समावेश आणि विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. या निमित्ताने बँकेच्या १२१ व्या स्थापना दिनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. नव्या कॉर्पोरेट ऑडिओ-व्हिज्युअल फिल्मचे लोकार्पण आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा स्थापना दिन संदेशही प्रसिद्ध करण्यात आला. Bank Of India

2 Days 0 Hr ago
महामुंबई सप्टेंबर. ०७, २०२६

भांडुपमध्ये छेडछाड करणार्‍या नराधमाला ‘निर्भया पथका’ने शिकवला धडा; थरारक कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मुंबईतील भांडुप परिसरातून महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि धडक कारवाई समोर आली आहे. रस्त्यावरून ये-जा करणार्‍या महिलांची छेड काढणार्‍या आणि त्यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या एका नराधमाला मुंबई पोलिसांच्या ‘भांडुप-६ निर्भया पथकाने’ रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण नाट्यमय कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नागरिक पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक करत आहेत.

3 Days 0 Hr ago
देश-विदेश सप्टेंबर. ०६, २०२६

नक्षलमुक्त भारत झाला, आता नशामुक्त भारत घडवूया; २०२९चे लक्ष्य, ड्रग माफियांच्या नेटवर्कवर निर्णायक प्रहार!

Nasha Mukt Bharat 2029 नक्षलवादाची जवळपास सहा दशकांची समस्या संपवल्यानंतर आता देशाच्या तरुणाईला नशेच्या विळख्यातून मुक्त करण्याची निर्णायक लढाई सुरू झाली आहे. “नक्षलमुक्त भारत झाला, आता नशामुक्त भारत घडवूया,” असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. २०२९ पर्यंत भारताला नशामुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून तीन वर्षांचा मिशन मोड रोडमॅप तयार करण्यात आला असून, ही लढाई केवळ ड्रग्ज जप्त करण्यापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण तस्करीचे नेटवर्क, आर्थिक साखळी आणि मागणीवर एकाच वे

3 Days 20 Hr ago
देश-विदेश सप्टेंबर. ०६, २०२६

७०० डिजिटल व्हिडिओ अन् बालविवाह रोखणारे ’माऊली’ हाथ; महाराष्ट्राच्या चार आदर्श शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

National Teacher Award 2026 शिक्षक दिनाचे औचित्य साधून, दि. ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित अत्यंत दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चार आदर्श शिक्षकांना ’राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी प्रतिपादन केले की भारताला ’विकसित भारत’ बनवण्याचे स्वप्न केवळ आणि केवळ देशातील शिक्षकांच्याच हाती आहे. जो समाज आपल्या शिक्षकांचा मनापासून आदर करतो, तोच खर्‍या अर्थाने प्रगती करू शकतो," केंद्

3 Days 23 Hr ago
देश-विदेश सप्टेंबर. ०५, २०२६

केंद्र सरकारकडे १२५८ अनुसूचित जाती आणि २४८३ केंद्रीय ओबीसींचीच अधिकृत नोंद; सामाजिक न्याय मंत्रालयाकडून याद्यांची घटनात्मक मर्यादा स्पष्ट!

आगामी डिजिटल जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जातीनिहाय माहिती नोंदविण्याच्या प्रक्रियेबाबत केंद्र सरकारच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) आणि केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्यात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मंत्रालयाने आपल्या घटनात्मक आणि प्रशासकीय मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. संविधानाच्या आदेशानुसार, सामाजिक न्याय मंत्रालय केवळ १,२५८ नोंदी असलेली अनुसूचित जातींची अधिकृत यादी आणि २,४८३ नोंदी असलेली केंद्रीय इतर मागासवर्गीयांची यादी राखण्यास बांधील आहे. India Cast

4 Days 22 Hr ago
देश-विदेश सप्टेंबर. ०५, २०२६

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६० वरून ६२; महाराष्ट्रासह ७ राज्यांच्या नियमांमध्ये बदल

Supreme Court Retirement Age न्यायिक अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, सिक्कीम, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांमधील न्यायिक अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासंदर्भातील नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित राज्यांना दिले आहेत.

5 Days 0 Hr ago
महामुंबई ऑगस्ट. ३१, २०२६

प्रयागराजमध्ये राहुल गांधींचे असत्याचे प्रयोग! ‘एमएसएमई’ वित्तपुरवठ्याबाबतचा दावा सपशेल खोटा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रयागराज येथील भाषणातील असत्याची पोलखोल ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाने केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दि. ८ ऑगस्ट रोजी केलेल्या भाषणात राहुल गांधी यांनी देशातील ९० टक्के लहान आणि मध्यम उद्योगांना, बँकांकडून वित्तपुरवठा होत नसल्याचा आरोप केला होता. मात्र, ‘झूठ की गूंज’ या संकेतस्थळाच्या तथ्यतपासणीत हा दावा खोटा ठरला. उलट, २०१४ ते २०२४ या दशकात लहान आणि मध्यम उद्योगांना बँकांकडून होणारा वित्तपुरवठा ८.५ लाख कोटींवरून २७.३ लाख कोटींवर पोहोचला असून, त्यात

9 Days 22 Hr ago
ठाणे ऑगस्ट. ३१, २०२६

"मृत्यूच्या छायेतून परतीचा प्रवास"; कैलास यात्रेकरूंचा थरारक अनुभव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ठरले आधार!

कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या ४३ यात्रेकरूंनी नुकताच अत्यंत थरारक, भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव घेतला. Kailas Mansarovar Yatra कैलास पर्वताचे दर्शन घेण्याच्या आध्यात्मिक समाधानासोबतच नेपाळ-चीन सीमेवरील तिमुरे येथे आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीचे भयावह परिणाम, त्यानंतर चीनमध्ये निर्माण झालेली मन सुन्न करणारी परिस्थिती आणि अखेरीस कोदारी बॉर्डरमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून भारतात सुखरूप परतण्याचा प्रवास, हा आम्हा यात्रेकरूंसाठी अक्षरशः मृत्यूच्या छायेतून परतीचा प्रवास ठरला, असे यात्रेकरूंनी सां

10 Days 1 Hr ago
जरुर वाचा
रा.स्व.संघ आणि परिवार सप्टेंबर. १०, २०२६

संघाची बीजे रोवणारा कर्मयोगी

Trivikram Krishnaji Joshi नवी मुंबई परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची मुळे रुजविण्याचे आणि त्याला विस्तार देण्याचे जे कार्य काही मोजक्या कर्मयोग्यांनी केले, त्यामध्ये कै. त्रिविक्रम कृष्णाजी जोशी तथा आप्पा जोशी यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. आप्पांनी केवळ स्वतः संघकार्य स्वीकारले नाही, तर त्या कार्याची बीजे समाजाच्या मनात रुजविण्यास सुरुवात केली. नवी मुंबईच्या मातीत संघकार्याची बीजे रोवणाऱ्या, स्वयंसेवकांना घडविणाऱ्या आणि समाजाशी आत्मीयतेचे नाते निर्माण करणाऱ्या या कर्मयोग्याची स्मृती म्हणूनच आज

16 Min ago
रा.स्व.संघ आणि परिवार सप्टेंबर. १०, २०२६

संघनिष्ठेच्या पाऊलखुणा उमटविणारे बापूराव

Parshuram Patwardhan संघाची शाखा, कार्यकर्त्यांचे जाळे, सामाजिक बांधिलकी, व्यवसायातील प्रामाणिकपणा आणि कुटुंबावरील संस्कार जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कै. पर्शराम पटवर्धन यांनी संघाने दिलेली शिस्त आणि सेवाभाव जपला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहवासातून मिळालेले संस्कार, आई-वडिलांकडून मिळालेली मूल्ये आणि संघाने घडविलेले चारित्र्य यांच्या बळावर त्यांनी आपले जीवन उभे केले. स्वतःच्या प्रगतीबरोबर इतरांना उभे करण्याची आणि मिळालेल्या ज्ञान, अधिकार, पैसा व प्रतिष्ठेचा उपयोग सत्कार्यासाठी करण्याची त्यांची वृत्ती ही

1 Hr 34 Min ago
पर्यावरण सप्टेंबर. ०९, २०२६

राजापूरच्या सड्यावरचे दुर्मीळ ‘कापरे कमळ’ आता देवरुखच्या सड्यावर

गवळणींच्या घोळक्यात मध्यभागी उभा राहून कृष्ण बासरी वाजवत आहे आणि त्याच्याभोवती गवळणी नृत्य करत आहेत, असे भासणारे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल आता रत्नागिरीच्या राजापूर सड्यापुरते मर्यादित न राहता देवरुखच्या कोळंबे सड्यावरही उमलले आहे (Rajapur Laterite Plateau). स्थानिक पातळीवर ‘कापरे कमळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्मीळ वनस्पतीच्या संवर्धन प्रयोगाला यश आले असून, गेल्या वर्षी पेरलेल्या ५० बियांपैकी तब्बल ३८ रोपे यंदा देवरुखच्या कोळंबे गावातील सड्यावर उगवली आहेत. (Rajapur Laterite Plateau)

20 Hr 38 Min ago
पर्यावरण सप्टेंबर. ०९, २०२६

माळढोक संवर्धनासाठी महाराष्ट्रातील ७.४९ टक्के भूभाग महत्त्वाचा; 'या' जिल्ह्यांचा समावेश

अतिदुर्मिळ आणि गंभीरपणे संकटग्रस्त माळढोक पक्ष्याच्या संवर्धनासाठी महाराष्ट्रातील ७.४९ टक्के भूभाग पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल असल्याचे नव्या शास्त्रीय संशोधनातून समोर आले आहे (Great Indian Bustard Conservation). दख्खनच्या पठारावरील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये माळढोकसाठी अनुकूल असलेल्या अधिवासाचे प्रमाण केवळ ६.६ टक्के आहे (Great Indian Bustard Conservation). त्यामुळे महाराष्ट्रातील माळराने, पडिक जमिनी आणि पारंपरिक कोरडवाहू शेतीचे संवर्धन या पक्ष्याच्या भवितव्यासाठी निर्णा

23 Hr 18 Min ago
पर्यावरण सप्टेंबर. ०९, २०२६

NAGPUR NEWS - गोरेवाड्यात नर भेकराचा ‘मातृत्व’ स्पर्श? दुर्मिळ वर्तनाची नोंद

सामान्यतः एकटेपणाने वावरणाऱ्या आणि पाडसांच्या संगोपनात नराचा सहभाग नसल्याचे मानले जाणाऱ्या भेकराच्या वर्तनाची दुर्मिळ नोंद नागपूरच्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात झाली आहे (NAGPUR NEWS). एका नर भेकराने (Muntiacus muntjak) सुमारे चार आठवड्यांच्या पाडसाच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चाटून स्वच्छता केल्याचे निरीक्षण करण्यात आले (NAGPUR NEWS). मात्र, एकाच प्रसंगावरून या वर्तनाला निश्चितपणे ‘पितृसंगोपन’ म्हणता येणार नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. (NAGPUR NEWS)

23 Hr 37 Min ago
पर्यावरण सप्टेंबर. ०९, २०२६

Vulture - गिधाड पुनर्स्थापनेत मेळघाट, पेंच ठरले देशातील यशस्वी केंद्र

गिधाड संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण यश नोंदवले आहे (Vulture). मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये उभारण्यात आलेल्या गिधाड पुनर्स्थापना केंद्रांनी आतापर्यंतच्या उपक्रमांमध्ये सर्वाधिक यशस्वी कामगिरी केल्याचे 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) म्हटले आहे (Vulture). पेंचमध्ये डिसेंबर २०२५ मध्ये सोडलेल्या १४ गिधाडांपैकी ९ महिन्यांनंतर ७८ टक्के, तर मेळघाटात जानेवारी २०२६ मध्ये सोडलेल्या १५ गिधाडांपैकी ८ महिन्यांनंतर ६० टक्के गिधाडे जंगलात अधिवास असल्याची नोंद झाली आहे (Vulture).

23 Hr 54 Min ago
महामुंबई सप्टेंबर. ०८, २०२६

सरकार एक पाऊल पुढे आले, आता जरांगेंनीही विचार करावा; जरांगेंचे समाधान करण्यासाठी आता पर्याय नाही - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जरांगे अजूनही आंदोलनावर ठाम असतील तर तो त्यांचा निर्णय आहे. शासनाकडून जे जे निर्णय करणे आवश्यक होते ते आपण केलेले आहेत. त्यात त्यांचे समाधान होत नाही. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुद्धा सुरू आहे. त्यात जरांगे पाटील समाधानी नाहीत. त्यामुळे आता माझ्याकडे असा काही पर्याय नाही, ज्यामुळे मी त्यांचे समाधान करू शकेल. सरकार एक पाऊल पुढे आले आहे, आता जरांगेंनीही विचार करावा, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

1 Days 21 Hr ago
महामुंबई सप्टेंबर. ०८, २०२६

‘हिंदू’ची व्याख्या धर्माच्या पलीकडे; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे लंडनमधील कार्यक्रमात प्रतिपादन

'हिंदू' हा शब्द केवळ धार्मिक आचार-विचार किंवा जीवनशैलीच्या आधारावर समजता येत नाही. हिंदू ही एक प्रकृती आहे. समाजाला अशा प्रकृतीची गरज आहे जी सर्व विविधता स्वीकारते आणि तिचा सन्मान करते, कारण सर्व मार्ग एका ध्येयाकडे जातात, असा तिचा विश्वास आहे. सर्व विविधता ही एकतेचीच वेगवेगळी रूपे आहेत. म्हणून हिंदू हा केवळ धर्म नाही, तर एक व्यापक सभ्यतागत संकल्पना आहे. हिंदू धर्मातील विविध परंपरा त्यांच्या स्वतंत्र तत्त्वज्ञान आणि आचारांसह या व्यापक हिंदू सभ्यतेच्या कक्षेत सहअस्तित्व राखू शकतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्

1 Days 22 Hr ago