Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश जुलै. ०२, २०२६

फाळणीदरम्यान पाकिस्तानातून आलेले लोक शरणार्थी नसून ते विस्थापित होते; सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

(Mohan Bhagwat) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राजकारण, फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या विस्थापितांचे योगदान, संघर्षमय जीवन आणि शिक्षणाच्या उद्देशाविषयी आपले विचार मांडले. फाळणीच्या काळात सर्वस्वाचा त्याग करून भारतात आलेल्या लोकांचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ज्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले, ज्यांच्याकडे काहीच उरले नव्हते, त्यांनी बसून रडण्याचा मार्ग स्वीकारला नाही. सर्व काही गमावून ते

1 Days 23 Hr ago
देश-विदेश जून. ३०, २०२६

सरला भट हत्या प्रकरणी एसआयएचे ७३७ पानी आरोपपत्र

मुंबई : जम्मू-काश्मीर राज्य तपास यंत्रणेने (एसआयए) विशेष टाडा / पोटा न्यायालयात ७३७ पानी सविस्तर आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) चा माजी प्रमुख कमांडर आणि दहशतवादी यासीन मलिक याला १९९० मधील सरला भट यांच्या अपहरण, छळ आणि हत्येचा मुख्य सूत्रधार ठरविण्यात आले आहे. १८ एप्रिल १९९० रोजी जेकेएलएफच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. अशी माहिती आहे की, दि. १८ मार्च २०२४ रोजी जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास एसआयएकडे वर्ग करण्यात आला हो

3 Days 21 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र जुलै. ०४, २०२६

राजकीय धर्मांतर' झालेल्यांनी हिंदुत्वावर बोलू नये - 'रामरक्षा आंदोलन म्हणजे नौटंकी;उद्धव ठाकरेंवर मंत्री नितेश राणेंचा जहाल हल्ला

मुंबई :राम मंदिराच्या देणगी निधीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या आरोपांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार करत, "राजकीय धर्मांतर झालेल्यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वावर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे," असा हल्लाबोल केला.

5 Hr 21 Min ago
पर्यावरण जुलै. ०३, २०२६

राज्यातील गवताळ प्रदेशांवरील वृक्षारोपणाला आळा; सरकारने घेतला हा मोठा निर्णय

राज्यातील गवताळ प्रदेश आणि पाणथळ क्षेत्रांमध्ये सरसकट वृक्षारोपण करण्याऐवजी त्या नैसर्गिक परिसंस्थांचे पुनरुज्जीवन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे (grassland). ३०० कोटी वृक्षारोपण अभियान आणि 'हरित महाराष्ट्र आयोग' स्थापन करण्यासंदर्भातील शासन निर्णयात शासनाने गवताळ प्रदेश, पाणथळ जागा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांना वृक्षारोपणासाठी वगळण्याचे निर्देश दिले आहेत (grassland). त्यामुळे भविष्यात गवताळ प्रदेशांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याची प्रथा थांबण्याची शक्यता आहे

21 Hr 45 Min ago