Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

सुरक्षित,सकस व संतुलित आहार हा पाल्यांचा अधिकार

RSS on Cockroach Janata Party | Atulji Limaye | MahaMTB

तुकाराम मुंढेंना 'डबल धक्का'! कर्मचाऱ्यांचा बंड,हायकोर्टनेही सुनावले! Tukaram Mundhe| FDA

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

महाराष्ट्र ऑगस्ट. १४, २०२६

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करावा -मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई : (Maha Walkathon Walk For Water) "मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन निमित्ताने राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.यात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला असून हा क्यूआर कोड स्कॅन करुन नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा."असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवार दि.१४ रोजी केले आहे.(Maha Walkathon Walk For Water)

1 Hr 0 Min ago
महाराष्ट्र ऑगस्ट. १४, २०२६

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच; खा. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मुंबई : (NCP Belongs To Sharad Pawar) शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आहेत. राष्ट्रवादीचे जे संविधान आहे, त्यामध्ये आमदार आणि खासदार याचे मतदान नाही. पण पक्ष ज्याचा आहे, त्यांच्याकडेच राहील, अशी तरदूत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रकरणात राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांचाच आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही आहे, या संदर्भातील सर्व पुरावे आम्ही न्यायालयात सादर केले आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिली.

5 Hr 12 Min ago
देश-विदेश ऑगस्ट. १४, २०२६

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मैत्रेय दादाश्रींच्या मार्गदर्शनातून युवकांना उद्देश, धैर्य आणि शांततेची नवी दिशा

मुंबई : (International Youth Day) आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने, मैत्रीबोध परिवाराच्या युवा शाखेने 'जागतिक शांतता आणि परिवर्तनासाठी युवा' तर्फे 'मिट माय मैत्रेय' या वार्षिक उपक्रमाचे तिसरे पर्व आयोजित केले. आध्यात्मिक द्रष्टे, जागतिक मानवतावादी आणि संस्थापक मैत्रेय दादाश्री यांच्यासोबत मुक्त आणि विचारप्रवर्तक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळाली. या विशेष प्रसंगी शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात शेकडो युवक प्रत्यक्ष उपस्थित होते, तर भारतभरातील ५० हून अधिक शाळा व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक आणि विद्यार्

2 Hr 35 Min ago
देश-विदेश ऑगस्ट. १३, २०२६

आर.जी. कर प्रकरणाला नवे वळण; तृणमूलचे माजी आमदार निर्मल घोष अटकेत

मुंबई : (RG Kar Case Nirmal Ghosh Arrest) कोलकात्याच्या आर.जी.कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या घटनेला जवळपास दोन वर्षे उलटली. मात्र आता या घटनेच्या तपासाबाबत मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मोठी घडामोड घडल्याचे निदर्शनास आले आहे. पीडितेच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार केल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांना अटक करण्यात आली आहे. (RG Kar Case Nirmal Ghosh Arr

1 Days 1 Hr ago
देश-विदेश ऑगस्ट. १३, २०२६

नांदेडमध्ये पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला! हल्ला करणारा निहंग कोण?

(Sukhbir Singh Badal Nanded Attack) पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर महाराष्ट्रातील नांदेड येथील ऐतिहासिक श्री हजूर साहिब गुरुद्वारा परिसरात मध्यरात्री एका वयोवृद्ध निहंगने कृपाणीने (धारदार शस्त्राने) प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत हल्लेखोर निहंगला घटनास्थळावरूनच अटक केली आहे. (Sukhbir Singh Badal Nanded Attack)

1 Days 3 Hr ago
मनोरंजन ऑगस्ट. १३, २०२६

"या वयात अशी नाटकं...", थलपती विजय यांच्या पत्नीकडून घटस्फोटाचा अर्ज मागे घेताच त्रिशा कृष्णनची पोस्ट व्हायरल

(Trisha Krishnan Cryptic Post) तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूकांदरम्यान निवडणुकींहूनही जास्त चर्चेत एक वेगळचं प्रकरण होत. ते म्हणजे थलपती विजय आणि त्यांची पत्नी संगीता सोर्नालिंगम यांच्या घटस्फोटाचं. अनेक आरोप प्रत्यारोपांच्या चर्चांनंतर आता, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोटाची केस मागे घेतल्याचं माध्यमांवरून समोर येत आहे. मात्र सध्या याहूनही अधिक चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे, थलपती विजय यांची कथित प्रेयसी प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांनी सोशल मीडियावर टाकलेली पोस्

1 Days 7 Hr ago
देश-विदेश ऑगस्ट. १२, २०२६

विद्यार्थी आंदोलनावरील गदारोळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विरोधकांना थेट आव्हान; म्हणाले, माझ्याकडे...

(Parliament Debate Amit Shah) दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेला लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापरावरून संसदेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात येऊन स्पष्टीकरण द्यावे, या मागणीवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज तहकूब करावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार करत, "सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही आणि मी सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे," असे थेट आव्हान दिले आहे. (Parliament Debate Amit Shah)

2 Days 5 Hr ago
जरुर वाचा
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १४, २०२६

मंदिरांचा विकास आणि पर्यटनवृद्धी : सांस्कृतिक पुनर्जागरण आणि अर्थसमृद्धीचे नवे युग

Temple Development and Tourism भारताच्या महान सनातन संस्कृतीचे चिरंतन वैभव आणि तिचा आत्मा येथील मंदिरांमध्येच वसलेला आहे. इतिहासाच्या उषःकालापासूनच मंदिरे केवळ पूजाअर्चा अथवा धार्मिक कर्मकांडांची केंद्रे राहिली नाहीत; तर ती समाजाच्या आर्थिक, सामाजिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक जीवनाचीही केंद्रबिंदू राहिली आहेत. एखाद्या स्थळी भव्य मंदिराची उभारणी किंवा जीर्णोद्धार होतो, तेव्हा तेथे केवळ एक आध्यात्मिक केंद्रच आकार घेत नाही, तर त्याच्या अवतीभोवती एक जिवंत सामाजिक आणि आर्थिक परिसंस्थाही विकसित होते. २१व्या शतकातील

2 Hr 56 Min ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १४, २०२६

धर्म-संस्कृती रक्षणार्थ तीर्थक्षेत्रांचे ऐतिहासिक योगदान

Historical Contribution of Pilgrimage Centres भारतीय संस्कृती-सभ्यता ही जगातील प्राचीन संस्कृती. येथील अनेक देव-देवता, त्यांची असंख्य मंदिरे, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आणि श्रद्धावंतांनी संपन्न हजारो पंथ-संप्रदाय हे हिंदू सनातन परंपरेचे सामर्थ्य आहे. धर्मक्षेत्रे व तीर्थक्षेत्रांचे धर्माटन ही भारतीयांची प्राचीन परंपरा आहे. आद्य शंकराचार्य, संत ज्ञानदेव, संत नामदेव, समर्थ रामदास यांच्या धर्माटनाच्या-देशाटनांच्या यात्रा ऐतिहासिक आहेत. या धर्माटन-देशाटनाच्या यात्रा केवळ एक पायपीट वा सहल नाही, तर आध्यात्

4 Hr 10 Min ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १४, २०२६

अयोध्या राम मंदिर स्वप्नपूर्ती ते शहर विकासातून रोजगारनिर्मिती

Ram Mandir Ayodhya सुमारे ५०० वर्षांच्या हिंदूंच्या अथक संघर्षानंतर अयोध्येतील रामजन्मभूमीच्या पवित्र स्थळी भव्य असे श्रीराम मंदिर उभे राहिले. आज श्रद्धा आणि विकास यांचा सुवर्णसंगम अयोध्येत पावलोपावली दिसून येतो. अगदी लहानमोठ्या उद्योगांपासून ते रेस्टॉरंट्स, सेवा उद्योगांपर्यंत राम मंदिरामुळे अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये रोजगाराच्या विपुल संधी निर्माण झाल्या. नागरिकांचे राहणीमानही उंचावले. तेव्हा, धर्माटनातून देशाटनाचा विचार करताना, अयोध्येतील राम मंदिराची स्वप्नपूर्ती ते शहर विकासातून झालेली रोजगारन

6 Hr 2 Min ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १४, २०२६

काशी विश्वनाथ कॉरिडोर : प्राचीन वारसा आणि आधुनिक विकासाचा संगम

Kashi Vishwanath Corridor वाराणसी अर्थात काशी हे भारतीय उपखंडातील सर्वांत प्राचीन आणि सातत्याने वस्ती असलेल्या नागरी केंद्रांपैकी एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेल्या या प्राचीन नगरीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक महत्त्व सहस्रकानुसहस्रके अबाधित राहिले आहे. या नगरीच्या केंद्रस्थानी असलेले काशी विश्वनाथ मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण असून शैव परंपरेतील सर्वोच्च तीर्थक्षेत्रांपैकी मानले जाते. डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्प

6 Hr 48 Min ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १४, २०२६

महाकाल कॉरिडोर : उज्जैनच वैभवाचे नवे पर्व

Mahakal Corridor Ujjain स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारत आपल्या सांस्कृतिक वारशाकडे नव्या दृष्टीने पाहू लागला आहे. काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ, सोमनाथ, अयोध्या आणि उज्जैनच्या ‘महाकाल लोक’ यांसारखे उपक्रम केवळ मंदिरांच्या विकासापुरते मर्यादित नाहीत; ते आपल्या सांस्कृतिक स्मृतींच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहेत. या प्रकल्पांमुळे पुढील पिढ्यांना आपला इतिहास अधिक प्रभावीपणे समजतो, स्थानिक समाजाला रोजगार मिळतो आणि भारताची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होते. तेव्हा, उज्जैनच्या वैभवाचे नवे पर्व ठरलेल्या ‘महाकाल कॉरिडोर’ आण

8 Hr 22 Min ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १३, २०२६

काशी तामिळ संगमम् - ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची अनुभूती

Kashi Tamil Sangamam नवीन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा बदल म्हणजे, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या तथ्यावर आणि मूल्यावर आधारित सर्वंकष शिक्षण! भारत हा विविधतेने नटलेला प्रदेश; परंतु अनादिकालापासून सांस्कृतिक एकत्वाच्या धाग्यात बांधला गेला आहे. दुर्दैवाने आतापर्यंतच्या शिक्षण पद्धतीत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. याच एकात्मतेची जाणीव भारतीयांना करून देण्याच्या उद्देशाने शिक्षण पद्धतीत याचा समावेश केला गेला. त्याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी आणि त्या माध्यमातून हा एकत्वाचा धागा पुनर्प्रस्थापित करण्यासाठी

1 Days 6 Hr ago
धर्माटनातून देशाटन ऑगस्ट. १३, २०२६

‘प्रशाद’ लाभे तीर्थाला, ‘दर्शन’ घडे देशाला...

Religious Tourism in India राष्ट्रे केवळ राजकीय सीमांनीच आकार घेत नाहीत; तसेच राष्ट्रला एकत्र बांधणार्‍या काही गोष्टी नकाशावरही दिसत नाहीत.स्मृती, परंपरा, श्रद्धा आणि त्या स्मृतींना वाहून नेणार्‍या वाटा यांचे महत्त्व राजकीय इतिहास लिहिताना अनेकदा दुर्लक्षितच राहते. भारताचा सांस्कृतिक इतिहास पाहिला, तर या अदृश्य नकाशाचे अस्तित्वच अधिक प्रकर्षाने जाणवते. शतकानुशतके माणसे तीर्थाटनासाठी एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास करीत राहिली आणि त्या प्रवासानेच अपरिचित प्रदेशांना परस्परांचा परिचय घडवला. आज त्या जु

1 Days 7 Hr ago