आवर्जून वाचा :

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

सेवा परमो धर्मः

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

13 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

13 Days 0 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश एप्रिल. २८, २०२६

Android Update : व्हॉट्सॲप युझर्ससाठी महत्वाचा इशारा! तुम्हालाही हा अलर्ट आला नाही ना? आजच ‘ही’ गोष्ट तपासा!

मुंबई : (Android Update) सप्टेंबर २०२६ पर्यंत तुम्ही तुमच्या फोन्सची आवृत्ती बदलली नाही तर WhatsApp तुमच्या फोनमधून हद्दपार होऊ शकते, असा अहवाल कंपनीने दिला आहे. जगातील लोकप्रिय मेसेजिंग ॲप लवकरच काही Android फोन्समधून काम करणे बंद करू शकते. एका अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ पर्यंत WhatsApp सपोर्ट करू शकणार नाहीत. Android 5.0 आणि Android 5.1 या ऑपरेटींग सिस्टीमवर सुरू असलेल्या मोबाईल फोन्समध्ये आता WhatsApp चालणार नाही. कंपनी आपली नियमावली बदलू इच्छित आहे, त्यामुळे नव्या नियमांनुसार, आता Android 6.0 आणि त्यावर

23 Hr 52 Min ago
महाराष्ट्र एप्रिल. २८, २०२६

Sunil Tatkare : ज्या प्रदेशात राहू तिथली भाषा आपलीशी करावी - सुनील तटकरे

मुंबई : (Sunil Tatkare) "देशातील कोणत्याही प्रदेशात आपण गेल्यानंतर त्या प्रदेशाची संस्कृती आणि भाषा आपण आपलीशी करून घ्यायला हवी, विविधतेत एकता हे एक आपल्या देशाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. स्थानिक भाषा आणि संस्कृती आत्मसात केल्याशिवाय हे वैशिष्ट्य टिकून राहणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाने इथल्या संस्कृतीचा आणि भाषेचा आदर केलाच पाहिजे. रिक्षा-टॅक्सीचालक हा प्रवाशांशी थेट जोडलेला असतो, त्यामुळे त्याला मराठी येणे हे प्रवाशांच्या सोयीचेही आहे. यासंदर्भात टप्प्याटप्प्याने मराठीच

1 Days 0 Hr ago
महामुंबई एप्रिल. २८, २०२६

Engineers Union : जनगणना व मतदार यादी कामातून अभियंत्यांना वगळा

मुंबई : (Engineers Union) मुंबई महापालिकेतील सुमारे ५० टक्के अभियंता पदे रिक्त असताना कार्यरत अभियंत्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत जनगणना तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम अभियंते व वास्तुशास्त्रज्ञांकडे देण्यात येत असल्याने शहरातील पायाभूत सुविधा व नागरी सेवांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कामांतून अभियंत्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनियर्स युनियनने पालिका आयुक्तांकडे केली आहे.(Engineers Union

1 Days 0 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २८, २०२६

Ghatkopar Crime Case : दोन अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने घाटकोपर हादरले!

मुंबई :(Ghatkopar Crime Case) घाटकोपरच्या नित्यानंद नगर परिसरात ५ ते ६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या धक्कादायक प्रकरणाने मोठे राजकीय आणि सामाजिक वादळ निर्माण केले. फिरोज शेख ऊर्फ सन्नी या आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्याला मारहाण केल्याने दुसरे प्रकरणही समोर आले. या संपूर्ण प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तब्बल १२ तास आंदोलन करत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित क

1 Days 1 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २८, २०२६

'कलमा पठण येतं का?', ३१ वर्षीय धर्मांध मुस्लिमाचा सुरक्षा रक्षकांवर जीवघेणा हल्ला! काय घडलं? वाचा सविस्तर

मुंबई : (Mira Road attack Case)मीरा रोड परिसरात एका ३१ वर्षीय धर्मांध मुस्लिमाने दोन सुरक्षा रक्षकांवर केवळ ते ‘कलमा’ म्हणू शकले नाहीत म्हणून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीची ओळख जैब जुबैर अन्सारी अशी झाली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता महाराष्ट्र एटीएसनेही तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत, कारण प्राथमिक तपासात आरोपीच्या मोबाईल आणि इंटरनेट हिस्ट्रीमध्ये आयएसआयएसशी संबंधित व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली.

1 Days 3 Hr ago
देश-विदेश एप्रिल. २८, २०२६

Nashik Corporate Jihad Case : नाशिक 'कॉर्पोरेट जिहाद' प्रकरणाचे धागेदोरे मालेगाव ते मलेशियापर्यंत!

मुंबई : (Nashik Corporate Jihad Case)नाशिकच्या एका आयटी कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद (Nashik Corporate Jihad Case) प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय. सोमवारी नाशिक न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने या कटाचे धागेदोरे नाशिकच्या बाहेर मालेगाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मलेशियापर्यंत जोडलेले असल्याचे उघड केले. विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, एसआयटीला असे ठोस पुरावे मिळाले आहेत, जे मुख्य आरोपी निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांच्या सखोल सहभागाकडे स्पष्टपणे निर्देश करतात. या प्रकरणाच

1 Days 4 Hr ago