महाराष्ट्र काँग्रेसमधील जिहादींना ‘टिपू’न घ्या!
भारतातील सर्व मुस्लीम शासकांचे एकच ध्येय होते, ते म्हणजे भारतातील सर्व हिंदूंना बाटवून मुस्लीम करणे! जे त्यास विरोध करतील, त्यांची त्यांनी निर्घृणपणे हत्या केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आयुष्यभर मुस्लीम राज्यकर्त्यांशीच लढले; पण म्हणून त्यांनी आपल्या राज्यातील मुस्लीम जनतेची कत्तल केली नाही की, तिला जबरदस्तीने हिंदू केले नाही. हाच शिवाजी महाराज आणि अन्य मुस्लीम शासकांमधील फरक!





