आवर्जून वाचा :

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

अयोध्येच्या धरतीवर मथुरेतही कारसेवा होणार? | Shri Krishna Janmabhoomi | MahaMTB

Varah Poojan and Protest in Poonam Cluster Society Mira Road

vidhan parishad elections 2026

Suman Kalyanpur accorded state honours in mumbai | MahaMTB

पुणे दारूकांडाचे ‘भिवंडी कनेक्शन’ उघड! Pune Liquor Tragedy

मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चर्चेत काय घडलं?

Kaljayi Savarkar Special supplement Publication Programme in Dahanu | MahaMTB

सेनापतीच्या हद्दीवर शिलेदारची मक्तेदारी | Sahyadri Tiger Sheledar | MahaMTB

एस आय आर ला हिरवा कंदील अन् विरोधकांना चपराक

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

शिबिरांच्या माध्यमातून धारावी दस्तऐवजीकरण मोहिमेला मोठे यश | Dharavi Redevelopment Project

धारावीतील महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन | DRP | Dharavi Social Mission | Tata Hospital

Halal प्रमाणपत्राचा वाढता विळखा; धार्मिकतेपासून बाजारपेठेपर्यंत! | Gokul | Crisis | MahaMTB

रानडुक्करांसोबत शिकार वाटून खाणारे सह्याद्रीतले रानकुत्रे | Wild Pig & Wild Dog | MahaMTB

Explainer : Goat sacrifice controversy in Mumbai | MahaMTB

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश जून. ०९, २०२६

सरकारचा मोठा निर्णय! E-85 इंधन लॉन्च; पेट्रोलपेक्षा २० रुपये स्वस्त, शेतकऱ्यांना हजारो कोटींचा फायदा

(E 85 Fuel) जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भू-राजकीय तणावामुळे इंधन दरवाढीची चिंता वाढत असताना केंद्र सरकारने जैवइंधन क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने ‘E-85’ मिश्र इंधन सादर केले असून, यात ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असणार आहे. विशेष म्हणजे हे इंधन पारंपरिक पेट्रोलपेक्षा सुमारे २० रुपये प्रति लिटर स्वस्त ठेवण्यात आले आहे. ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (E 85 Fuel)

2 Days 4 Hr ago
देश-विदेश जून. ०६, २०२६

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनाला सायंकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी, त्यानंतर काय?

(Cockroach Janata Party Delhi Protest) सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान काही तरुणांचा उल्लेख झुरळ असा केला. त्यानंतर, सोशल मीडियातून उदयास आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने आता नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना सीजेपीने थेट रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे शनिवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून पक्षाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Cockroac

5 Days 5 Hr ago
जरुर वाचा
देश-विदेश जून. ११, २०२६

हिमालयाला छेदणारा अभियांत्रिकी अविष्कार झोजिला बोगदा :काश्मीर-लडाख अखंड जोडणी!

Zojila Tunnel Historic Connectivity २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख या संवेदनशील व सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशांच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. गेल्या १२ वर्षांत या भागात पायाभूत सुविधा, पर्यटन, दळणवळण, शिक्षण, आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात मोठे बदल घडून आले आहेत. एकेकाळी हवामान, भौगोलिक अडचणी आणि अपुऱ्या सुविधांमुळे विकासापासून दूर राहिलेल्या या प्रदेशात आज आधुनिक भारताचे नवे चित्र दिसत आहे. त्यापैकीच झोज

5 Hr 15 Min ago
रा.स्व.संघ आणि परिवार जून. १०, २०२६

चंदनापरी झिजलेले एक समर्पित जीवन

संघकार्याची बीजे देशाच्या कानाकोपऱ्यात रोवण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत, अपरिचित प्रदेशात आणि अनेक अडचणींना सामोरे जात ज्यांनी निःस्वार्थ भावनेने कार्य केले, अशा पहिल्या पिढीतील प्रचारकांमध्ये कै. कृष्णराव हरिहर उपाख्य अण्णाजी देशपांडे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. बिहारसारख्या दूरच्या प्रांतात संघकार्याची पायाभरणी करण्यापासून ते नागपूरमध्ये संघ, जनसंघ, विश्व हिंदू परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांना दिशा देण्यापर्यंत त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्रकार्याला समर्पित राहिले. अशा या संघसमर्पित कर

1 Days 3 Hr ago
महाराष्ट्र जून. १०, २०२६

आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे; १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप

ठाणे : (Aai-Baba Social Organization) आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात १२०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. त्याचबरोबर दहावी व बारावी परिक्षेतील ६० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यापुढील काळातही आई-बाबा सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही जयेंद्र कोळी व नम्रता कोळी यांनी दिली.

1 Days 3 Hr ago