फ्रान्समधील रिव्हिएराची शांत किनारपट्टी ‘कान’ चित्रपट महोत्सवाच्या 75व्या पर्वाचे आयोजन करण्यासाठी सज्ज झाली आहे.
नुकतेच मागील महिन्याअखेर भारताने लिथुआनियासाठी वेगळा राजदूतावास सुरू करण्याचे जाहीर केलेले आहे. लिथुआनियाचा नवी दिल्लीमध्ये राजदूतावास असून बंगळुरु, कोलकाता आणि मुंबईमध्ये वाणिज्य दूतावास आहेत. थोडक्यात, भारताकडून लिथुआनिया बरोबर व्यापारी संबंध वाढविण्याचा भारताचा उद्देश असावा.
महाराष्ट्रातील औरंगाबादमधील राज्याच्या बाल न्याय मंडळाने 'आयसीस'या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने आपल्या भागातील शाळकरी मुलांना शिकवण्याचे आदेश दिले आहेत.
‘अश्विन मलिक मेश्राम फाऊंडेशन’तर्फे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)चे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन नवकार यांच्या पुढाकाराने टागोरनगर विक्रोळी पूर्व येथे ‘आयुष्यमान भारत प्रकल्पांतर्गत हेल्थ कार्ड (आभा कार्ड) शिबीर संपन्न झाले.
मध्य रेल्वेने दि. १० ते १४ या कालावधीत मुंबई विभागातील ११६ स्थानकांवर स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत शाळा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, स्काऊट्स आणि गाईड्स, सफाई कर्मचारी, अधिकारी, पर्यवेक्षक आणि विविध शाखा आणि स्थानकातील कर्मचारी अशा एकूण ५,९०० व्यक्तींनी सहभाग घेतला.
''राजसाहेब ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल'', असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी बॅनरबाजीद्वारे दिला आहे.
पुणे शहर भाजपच्यावतीने बुधवारी ’अल्का टॉकीज’ चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुंडशाही विरोधात शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेशात आता नव्या मदरशांना कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
सर्वोच्च न्यायालायने ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी ३ वाजेपर्यंत पुढे ढकलली आहे. परंतु जो पर्यंत ही सुनावणी होत नाही तोपर्यंत वाराणसी सत्र न्यायालायाने याबाबत कोणतेही आदेश देऊ नयेत असा आदेश सर्वोच्च न्यायालायने दिला आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेने ’सर्वांसाठी पाणी’ या योजनेचा शुभारंभ केला. पण, ज्यांच्या जोडणी आहेत, त्यांनादेखील वेळेवर आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, अशी व्यथा मुंबईकर नागरिक मांडत आहेत. याचाच आढावा घेत दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मुंबईतील प्रभाग क्र. ४१, संतोषनगर दिंडोशी विधानसभा मतदारसंघात माहिती घेतली.
उत्तर प्रदेश सरकारला मदरशांची सच्चाई समजली आणि कोणत्याही मदरशाने आम्ही मानदंडांची पूर्तता करत असल्याचे म्हटले तरी सरकारने त्यांचा पूर्ण तपास करण्याचे ठरवले, तर आता मात्र सरकारने कोणत्याही नव्या मदरशाला अनुदान न देण्याचाच निर्णय घेतला.
डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासूनच्या काँग्रेसच्या कारवाया पाहिल्यास तो पक्ष भारतधार्जिणा नव्हे, तर चीनधार्जिणा झाल्याचेच दिसून येते.
उद्धव ठाकरेंनी हनुमान चालीसा पठण करू पाहणार्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला, त्यांना तुरुंगात टाकले. शनिवारच्या सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बिनबुडाचे आरोप केले.
Never miss a thing & stay updated with all the latest news around the world!
उच्च सांस्कृतिक मानवी देहधारणा संयमी, संस्कारपूर्ण जीवनाशिवाय शक्य झालेली नाही. तोच संयमी व सांस्कृतिक वारसा पुढे चालवून आपल्याला मानवी जीवन अधिक सुसंपन्न, चिरकाली बनवायचे आहे. परंतु, उत्क्रांतीच्या धीम्या चालीने चालल्यास जीवांना अधिक काळ लागतो.
परमार्थाची ओळख करून घेताना सुरुवातीच्या काळात माणसाला असे वाटत असते की, या मार्गातील ज्ञानमार्ग, योगमार्ग हे आचरण्यास कठीण आहेत. त्यातल्या त्यात भक्तिमार्ग हा सोपा वाटतो.
नवदाम्पत्याचे मिलन म्हणजे देहांचे नव्हे, तर ते दोन हृदयांचे आहे. एक हृदय वराचे, तर दुसरे हृदय वधूचे आहे. ही दोन्ही हृदये एकरूप होत आहेत. एक दुसर्यांत मिसळत आहेत.
मोदींच्या ‘कोविड’विरोधी सक्षम धोरणांमुळे भारत मास्कमुक्त झाला. सनिर्मिती, वितरणाच्या जाळ्यामुळे कोट्यवधी जनतेचे लसीकरण शक्य झाले. खेड्यापाड्यात आणि दुर्गम ठिकाणी जाऊन देशातील आरोग्य कर्मचार्यांनी भारताची कोरोनाविरोधातील लढाई यशस्वी केली. या लढाईला भारतीयांनीही पाठिंबा दिला.
गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चेत आलेले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षप्रवेश करणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला बुधवारी रामराम ठोकला.
मातीच्या या घरांमध्ये थंडीच्या दिवसांत उष्ण आणि उकाड्यामध्ये थंड, असे वातावरण घरात राहते. भारतातील ग्रामीण घरांचा विचार केला असता आजही ७०-८० वर्षे जुनी घरे तितकीच शाबूत असल्याचे प्रमाण मिळते. पर्यावरणाचा र्हासही थांबतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन होत नाही. विशेष म्हणजे, ही कल्पना भारतीयांच्या जीवनमानातून सुचलेली आहे.
बप्पी लहरी आणि लता दीदींचे मातृत्वाचे नाते
युद्धबंदीनंतरही रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव कायम आहे. रशियन सैन्य युक्रेनला जमिनीवर तसेच समुद्रात वेढा घालत आहे. राजनयिकांची बोलणी रुळावरून घसरल्यास युक्रेनच्या पूर्व सीमेवर युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाव्य रशियन हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन युक्रेनमधील सामान्य जनताही सज्ज झाली आहे. बनावट बंदुकांच्या माध्यमातून कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी सामान्य लोक लष्करासोबतच स्वत:च्या इच्छेने लष्करी सराव करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी दिल्लीतील करिअप्पा मैदानावर सुरू असलेल्या एनसीसी रॅलीत सहभागी झाले होते. यादरम्यान त्यांची स्टाइल चर्चेत राहिली. मोदी पंजाबी पगडी आणि काळ्या चष्म्यात दिसले आणि त्यांना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक परिषदेत संबोधित करताना नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान झालेल्या तांत्रिक चुकांवर कटाक्ष करत कॉंगेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट केले की'टेलिप्रॉम्प्टरलाही असा खोटेपणा सहन होत नव्हता'.यावर देशभरातून मोदीसमर्थकांनी राहुल गांधी यांना ट्रोल केले.
कर्नाटकच्या हंपी मंदिराचं प्रत्येक तरुणाईला वेगळं आकर्षण असतं. एकदा तरी या मंदिराचं पारंपारीक वैभव पहाता यावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तरुणाईच्या बकेटलिस्टमध्ये असणाऱ्या या हंपी मंदिराचा वारसाही तितकाच मोठा आणि अद्भूत. या मंदिराचाही एक इतिहास आहे...
आरेतील प्रलंबित मेट्रो 3 कारशेड बांधकाम प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यावरण प्रेमींनी पुन्हा फटकारले आहे. आरेकडे जाणाऱ्या भिंतींवर अज्ञात व्यक्तींनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने नाराजीकारक संदेश लिहिले आहेत.
ठाण्यातील टीजेएसबी बँकेच्या ढोकाळी नाका, कोलशेत रोड येथील हायलँड पार्क, बिल्डिंग नंबर - ९ मधील तळ मजल्यवरील शाखेतील इन्व्हर्टर रूममध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली.बँक कर्मचारी, महावितरण कर्मचारी, कापूरबावडी पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले.
नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडक देत रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या रसायनांच्या टँकरचा डिझेल टॅंक फुटला. तसेच त्या टॅन्कमधील डिझेलसह गाडीतील रसायन रस्त्यावर सांडल्याची घटना बुधवारी पहाटे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील पातलीपाडा ब्रीजजवळ घडली.
र्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यप्रदेश सरकारने झटपट इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे इम्पिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्क्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
मराठी साहित्य मंडळातर्फे शनिवार २१ मे रोजी दुपारी ३.३० वा. राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण मराठी ग्रंथ संग्रहालय, पहिला मजला, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम येथे होणार आहे.यावेळी ९५ व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार भारत सासणे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
राजकारणी हे एकमेकांवर टीका करण्यात माहीर असतात. मग ती टीका कोणत्याही नेत्यावर असो किंवा आपल्या नातेवाईकांवरसुद्धा. असाच प्रत्यय प्रभादेवी येथील डॉ. तात्याराव लहाने यांच्या रघुनाथ नेत्रालयाच्या उदघाटन समारंभावेळी आला.
वडाळा पूर्वमधील दूषित नाल्यामुळे नागरिक हैराण
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी)ने बुधवारी दि.१८ रोजी केंद्र आणि राज्य सरकारांना पर्यावरणीय प्रदूषण आणि निसर्गाच्या ऱ्हासाचे परिणाम रोखण्याबाबत पत्रक जरी जेले आहे...
“ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडलेली जागा ‘सील’ करावी व संपूर्ण सुरक्षा द्यावी,” असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले...
विवेक प्रकाशित ‘महाराष्ट्राचे कृषिनायक' या ग्रंथाचे प्रकाशन 'कृषी विवेक' व 'पार्क' (पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर) च्यावतीने शुक्रवार, दि.२० मे रोजी सायं. ५ वा. माटुंगा येथील वेलिंगर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँण्ड रिसर्चमध्ये करण्यात येणार आहे...
ज्ञानवापी मशिदीमध्ये तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर, हिंदू पक्षाचा दावा आहे की त्यांना वादग्रस्त संरचनेत इंच इंच हिंदू चिन्हे सापडली आहेत. सर्वेक्षणानुसार, या वास्तूतील खांबांवर देवाच्या मूर्ती दिसतात. त्याच बरोबर संस्कृत श्लोकांपासून ते ओमच्या चिन्हापर्यंत आणि १२ फूट उंच शिवलिंगही वाजुखान्यात सापडले आहे...
आप आमदार अमानतुल्ला खान आणि पोलिसांमध्ये हाणामारी...
परिसीमन आयोगाने काश्मीरी स्थलांतरित आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील विस्थापितांसाठी दोन महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत..
बीसी समाजाच्या अपरिमित हानीस केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टिका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे...
विरोधकांना सर्वसामान्य जनतेस दिलासा देण्याची इच्छा नसून त्यांना केवळ टिका करायची असल्याचे पुरी यांनी म्हटले आहे...
शेअर बाजारात मंगळवारी जोरदार घसरण दिसून आली. सेन्सेक्स ३८३ अंशांनी कोसळला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे २.५ कोटी पाण्यात गेले आहेत. सेन्सेक्स ५७,३०० अंशांवर बंद झाला..
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरला. बाजार तब्बल १७४७ अंशांनी कोसळला. गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटींजे नुकसान झाले..
लआयसीचा आयपीओ म्हणजेच समभाग शेअर बाजारात दाखल करण्यास इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच इर्डा ने मंजुरी दिली आहे..
रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेकडून सलग दहाव्यांदा व्याजदरात काहीही बदल करण्यात आलेला नाहीये..
मेलकोटे : कर्नाटकच्या श्री चेलुवनारायण स्वामी मंदिर पुजाऱ्यांनी ‘सलाम आरती’ बंद करण्याची मागणी केली आहे. पुजारी आणि मंदिर कर्मचाऱ्यांनी कर्नाटक राज्य सरकारला ही प्रथा बंद करण्याची विनंती केली आहे. टीपू सुलतानने ज्यावेळी मंदिराला भेट दिल्यापासून या प्रथेची सुरुवात झाली होती. ती आजही सुरू आहे. मात्र, इतिहासकारांच्या म्हण्यानुसार, टीपूच्या भेटीचा पुरावा उपलब्ध नाही...
संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे भुमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच झाले. याबद्दल वारकरी संप्रदाय आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज यांच्या शिष्टमंडळाने मंगळवार, दि. २९ मार्च रोजी नवी दिल्ली येथे त्यांची भेट घेत आभार मानले. ..
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक गुजरातमधील कर्णावती येथे रविवार, दि. १३ मार्च रोजी संपन्न झाली...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक शुक्रवार, दि. 11 मार्चपासून गुजरातमधील कर्णावती येथे सुरू झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीचा शुभारंभ केला. रविवार, दि. 13 मार्च रोजी ही बैठक संपन्न होणार आहे...
नेपाळच्या दौर्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुंबिनी बौद्ध विद्यापीठात ‘डॉ. आंबेडकर बुद्धिस्ट स्टडीज् चेअर’ची स्थापन करण्यासाठी भारत सरकार सहकार्य करेल, अशी घोषणा केली आहे. ..
बुद्ध जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी दि .१६ मे रोजी नेपाळच्या एक दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. या दौर्यादरम्यान 'पश्चिम सेती प्रकल्प' विकसित करण्यासाठी भारत सरकारशी चर्चा वजा विनंती करण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. ..
'पेनसिल्व्हेनिया' मध्ये हिंदू मंदिराचे भूमिपूजन..
“आशिया खंडामध्ये ज्या ज्या वेळी नियमाधारित व्यवस्थेस आव्हान देण्यात आले. त्या त्या वेळी युरोपीय देशांनी आम्हाला व्यापार वाढविण्याचा सल्ला दिला होता. ..
भारतही अमेरिकेतील मानवाधिकारांविषयी चिंतीत - सुब्रह्मण्यम जयशंकर, परराष्ट्र मंत्री..
भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक व्यवस्थेविषयी खोटी माहिती पसरविल्याप्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 भारतीय आणि चार पाकिस्तानी ‘युट्यूब चॅनेल्स’वर बंदीची कारवाई केली. ‘माहिती-तंत्रज्ञान कायदा, 2021’ अंतर्गत प्रथमच भारतीय ‘युट्यूब चॅनेल’वर बंदीची कारवाई करण्यात आली आहे. ..
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात दाखल झाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सातत्याने संपर्कात आहे...
भारतीय क्षेपणास्त्र यंत्रणा अतिशय सक्षम आणि सुरक्षित आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत मंगळवारी केले...
सामूहिक सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकाद्वारे हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ याचा संदेश देण्याचाही प्रयत्न असेल. आजच्या जगात जेथे हवामानविषयक जाणीव असणे अत्यावश्यक आहे, दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा (हरित ऊर्जा) मिळाल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणारे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत मकर संक्रांतीचे असलेले महत्त्व अधोरेखित करेल. सूर्यनमस्कार हा आठ आसनांचा एक संच आहे जो शरीर आणि मनाच्या समन्वयाने १२ चरणांमध्ये केला जातो. हे शक्यतो पहाटे ..
“काँग्रेसच्या वर्षानुवर्षांच्या सरकारांनी आजवर ईशान्य भारताकडे एक समस्या म्हणून बघितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताच्या लगत असलेल्या देशांशी संबंध वाढवण्यावर व त्यातून ईशान्य भारताच्या आर्थिक, व्यापारी विकासावर भर दिला. ईशान्य भारतात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करत ‘हायवे’, ‘आयवे’, ‘रेल्वे’ आणि ‘एअरवे’ असा ’हिरा’ नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताला दिला आहे,” असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सा. ‘विवेक’च्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत केले...
मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या तथाकथित संघटना, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संघटनांनी या प्रकारावर बाळगलेल्या मौनावरदेखील ठरावामध्ये टिका करण्यात आली आहे. ..
युरोपातील देशांप्रमाणे भारतात शून्य अपघात आणि शून्य जीवितहानी साध्य करणारी झिरो व्हिजन ही संकल्पना भारतात देखील स्वीकारली जात आहे, असेही गडकरी यांनी यावेळी नमूद केले...
‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अॅमेझोनिया-१’ उपग्रहाच्या प्रक्षेपणासह भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने २०२१ मधील आपली पहिली अवकाश मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा स्पेस पोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेटने ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या ‘पीएसएलव्ही-सी ५१’-‘अॅमेझोनिया- १’ उपग्रहाचे प्रक्षेपण केले. सोबतच इतर १८ उपग्रहांनाही अवकाशातील त्यांच्या नियोजित कक्षेत सोडण्यात आले. ..
इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) फेब्रुवारीच्या अखेरीस देशाचा पहिला खासगी नॅनो उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. आणि या उपग्रहातून भगवद्गीता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रासह २५ हजार लोकांची नावे अंतराळात पाठवली जातील...
पाण्यामध्येही शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता ‘बराक-८’ क्षेपणास्त्र सामील झाले आहे. डीआरडीओने इस्रायलच्या सहकार्याने याची निर्मिती केली असून क्षेपणास्त्रांची अखेरची तुकडी भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे...
गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दयाबेन म्हणजेच दिशा वकानी, 'मिसेस.तारक मेहता' ही भूमिका साकारणारी नेहा मेहता यांनी प्रोडक्शन हाउससोबत झालेल्या मतभेदांमुळे मालिका सोडली
“आता स्पर्धा ही मराठीची मराठीपुरती न उरता मराठीची बॉलीवूडशी, दाक्षिणात्य चित्रपटांशी सुरू झाली आहे. त्यामुळे आता मराठी चित्रपट तितक्याच ताकदीने दिसणे, खूप महत्त्वाचे आहे”
लक्षवेधी भूमिकेने सगळ्यांची मने जिंकणारे ‘हाफ तिकीट’ फेम विनायक पोतदार आणि ‘दशक्रिया’ फेम आर्य आढाव सध्या अजून एका कारणामुळे चर्चेत आहे.
प्रतिष्ठित मानल्या जाणऱ्या 'न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवल' (NYIFF)२०२२ साठी जिओ स्टुडीओच्या 'गोदावरी' या मराठी चित्रपटामधील अभिनेता जितेंद्र जोशी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
२७ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातील 'परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट' हे वाक्य चांगलेच गाजत आहे.
खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार १५ मे ला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे.
नवी मुंबई सीवूड्स येथे सेक्टर ४८ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
KGF चॅप्टर २ या चित्रपटाने इतिहास रचला आहे. फक्त २६ दिवसांत ह्या चित्रपटाने १०००कोटी रुपये कमावले आहेत. आणि आत्तापर्यंत सुमारे ५ करोडपेक्षा अधिक प्रेक्षकांनी हा चित्रपट प्रेक्षागृहात जाऊन पाहिला आहे
प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो