ठळक बातम्या
नागपूर मार्च. २३, २०२३

पाकिस्तान कनेक्शन उघड, NIA ची नागपूरमध्ये धाड!

नागपूरमध्ये NIAने धाड टाकल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे. नागपूरच्या सतरंजीपुरा तसेच हंसापुरी भागात ही कारवाई करण्यात आली आहे. दि. २३ मार्च रोजी सकाळी पहाटे चार वाजताच ही धाड टाकण्यात आली आहे. ‘गुलाम मुस्तफा’ ही ‘जमात ए रजा मुस्तफा’ या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी देश विघातक कारवाई करत असल्याची माहिती NIA कडे होती. त्यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपूरात दाखल झाले. याच बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह यांची चौकशी NIA केली आहे.पाकिस्तानातील काही व्यक्तींशी व्हॉट्स

3 Hr 22 Min ago
मुंबई मार्च. २३, २०२३

हिंदुत्ववादी सरकारचा आक्रमक पवित्रा ; माहिममधील ती मजार नेस्तनाबूत !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या माहीममधील मजारीबाबत केलेल्या गंभीर आरोपानंतर मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. माहिमच्या समुद्रात बेकायदेशीरपणे मजार बांधण्यात आली असून त्यावर महिनाभरात कारवाई करण्याची मागणी ठाकरेंकडून करण्यात आली होती. त्यावर तात्काळ प्रतिसाद देत राज्यातील फडणवीस शिंदे सरकारने मजारीचे हे अनधिकृत बांधकाम नेस्तनाबूत केले आहे. त्यामुळे आधी गडकिल्ल्यांवर करण्यात आलेले अतिक्रमण आणि आता समुद्रात करण्यात आलेले अतिक्रमण या दोन्हींवर करण्यात आलेल्या तोडक कारवाईमुळ

4 Hr 52 Min ago
Videos
जरुर वाचा
ठाणे मार्च. २३, २०२३

धुप पेटवताना स्टोव्हचा भडका उडुन महिला होरपळली

घरात पुजेकरीता स्टोव्हवर धुप पेटवताना स्टोव्हचा भडका उडुन लागलेल्या आगीमुळे एक महिला होरपळल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दादोजी कोंडदेव स्टेडीयमसमोरील नागसेन नगरमधील ठाणे महापालिका चाळीत घडली. रेश्मा प्रविण जाधव (४१) असे होरपळलेल्या महिलेचे नाव असुन त्यांच्या हाताला व चेहर्‍याला जखम झाली आहे. त्यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. दरम्यान, घटनास्थळी लागलेली आग आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी ४० मिनिटात विझवल्यान सुदैवाने अनर्थ टळला.

2 Hr 0 Min ago
महाराष्ट्र मार्च. २३, २०२३

परवडणार्‍या घरांची स्वप्नपूर्ती करणारे 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्

6 Hr 41 Min ago