
मनाला सुटी नसते, म्हणूनच योग आवश्यक!
मनाला कधीही सुटी नसते. ते सतत काहीतरी विचार करत असतं. कुणी काय बोललं, काय घडलं, भविष्यात काय होईल, इत्यादी. पण, योग आणि ध्यानाच्या साहाय्याने आपण मनाला शांत, समाधानी आणि स्थिर ठेवायला शिकू शकतो.
Never miss a thing & stay updated with all the latest news around the world!
Phone
+91 22 2416 3121
Copyright ©2025 Mumbai Tarun Bharat All rights reserved.
Powered by Sangraha