आवर्जून वाचा :

महिला सक्षमीकरणाचा सम्यक विकास

शर्मिष्ठाचा स्वच्छंदी प्रवास!

क्रीडा क्षेत्राला लागलेले ‌‘डोपिंग‌’चे ग्रहण

मातीतलं सोनं

वारं फिरलंय

कॉर्पोरेट कार्यसंस्कृतीच्या काळ्या बाजू

काळाचा काव्यगत न्याय

माळरानांचा स्वच्छतादूत; जागतिक तरस दिन विशेष

गीतासार भाग ११

समत्व, भक्ती आणि तत्त्वज्ञानाचा त्रिवेणी संगम - श्रीरामानुजाचार्य

॥सौंदर्यलहरी भाष्य भाग 21॥

संघर्षातून उमललेला सूर...

भाजपने फोडला मुस्लीम ‌‘व्हेटो‌’चा भ्रम!

युद्धाआड सुरू असलेले ‌‘युद्ध‌’

स्वावलंबनाचा जपानी निर्णय

‘से नो टू ड्रग्ज‌’

रोमारोमात संघ

वाघिणीमागचे कोल्हे!

‘भारतीय आयकर कायदा २०२५’ आणि सामाजिक संस्था

मालवणीत आंबेडकरी अस्मिता

Assembly Election Results 2026 Live

संपादकीय

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

Trending Videos

मुंबईत १६४ अनधिकृत शाळा; हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी!

मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत शिक्षण व्यवस्थेबाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. ताज्या आकडेवारीनुसार शहरात तब्बल १६४ अनधिकृत शाळा सुरू असून, हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य अधांतरी आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात २०२२-२३ मध्ये २६९ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी काहींवर कारवाई झाली, काहींना मान्यता मिळाली, मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर शाळा सुरूच आहेत. २०२३-२४ मध्ये नव्याने शाळा आढळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. राज्य सरकारचे आदेश असूनही कारवाई अपूर्ण का राहिली? विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची

Custom Heading

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.

देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

AI growth in India : AI मध्ये भारताचा दबदबा! पण मोठ्या शहरांपुरतंच का मर्यादित? ओपनएआयच्या अहवालात नेमकं काय?

(AI growth in India ) भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाजारांपैकी एक बनत असल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष ओपनएआयच्या ताज्या अहवालातून समोर आला आहे. या अहवालानुसार, भारतात AI चा वापर विशेषतः कोडिंग, डेटा विश्लेषण आणि जटिल तर्कशक्तीशी संबंधित कामांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, जागतिक स्तरावर दरडोई वापरामध्ये भारत पहिल्या पाच देशांमध्ये स्थान पटकावतो. यावरून स्पष्ट होतं की भारतीय वापरकर्ते AI चा वापर फक्त साध्या प्रश्नांसाठी नाही, तर गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरणासाठीही सक्रि

18 Days 4 Hr ago
देश-विदेश एप्रिल. १६, २०२६

Gold rate today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत स्फोट! खरेदी करावी की थांबावं?

(Gold rate today) अक्षय्य तृतीया जवळ येत असताना देशभरात सोन्याच्या दरांनी अक्षरशः उसळी घेतली आहे. १६ एप्रिल रोजी देशातील प्रमुख बाजारांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.५५ लाखांच्या वर पोहोचला असून, मुंबईत तो सुमारे ₹१,५५,३६० तर दिल्लीत ₹१,५५,५१० इतका नोंदवला गेला आहे. विशेष म्हणजे केवळ एका दिवसातच काही ठिकाणी सोन्याच्या किमतींमध्ये ₹३००० पर्यंत वाढ झाली आहे. अक्षय्य तृतीया हा सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे सराफा बाजारात आधीच खरेदीचा जोर वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम किमतींवर होत

18 Days 4 Hr ago
जरुर वाचा
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

BJP Victory Celebration : विजयाचा दिवस हा ऐतिहासिक - देवेंद्र फडणवीस

मुंबई : (BJP Victory Celebration) "आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे.आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते.त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेऊन पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले. आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल मधील भारतातल्या जना जनाचा हा विजय आहे. मोदी है तो मुनकिन है हे जनतेला माहीत आहे. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम या निकालाने केले आहे.तर आसा

14 Min ago
देश-विदेश मे. ०४, २०२६

Tamil Nadu Election Results : विजयमुळेच स्टॅलिन यांचा ‘विजय’ हुकला!- माजी सहकारी व्ही. एस. बाबू ठरला ‘जायंट किलर’

मुंबई: (Tamil Nadu Election Results) तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुकच्या सत्तेला सुरुंग लागला असून, खुद्द मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही पराभवाचा सामना करावा लागाला आहे. सनातन संस्कृतीला नावे ठेवणे द्रमुकला महागात पडले असून, मतदारांनी यामुळेच द्रमुककडे पाठ फिरवल्याचे म्हणता येते. यामध्ये द्रमुकचे सर्वेसर्वा असलेल्या एम. के. स्टॅलिन यांचा झालेला पराभव चर्चेचा विषय असून, स्टॅलिन यांचे माजी सहकारी व्ही. एस. बाबू यांनीच हा पराभव केला आहे. बाबू यांनी आजवर द्रमुककडून पुरासवलकम विधानसभेच

41 Min ago
MahaMTB Infra मे. ०४, २०२६

GalaxyEye : पाकिस्तानची झोप उडवणारी दृष्टी

मुंबई : (GalaxyEye) भारत आता सॅटेलाईट निर्मिती आणि सीमा सुरक्षेसह अद्ययावत प्रणालींमध्ये जागतिक पातळीवर आपली ओळख अधिक ठळक करत आहे. भारताच्या अवकाश इतिहासात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, बंगळुरूस्थित स्टार्टअप गॅलॅक्सि आयने विकसित केलेला ‘मिशन दृष्टी’ हा जगातील पहिला ऑप्टोसार हा उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात झेपावला आहे. हा उपग्रह स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे वंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी प्रक्षेपित करण्यात आला. हा केवळ एक उपग्रह नसून, भारताच्या खाजगी अवकाश क्षेत्राच्या क्षमतेचे

2 Hr 4 Min ago
देश-विदेश मे. ०४, २०२६

Marichjhapi Massacre : बंगाल विसरला नाही! मारीचझापी हत्याकांड... अखेर बंगाली हिंदूंनी उलथवला देशविघातकी डाव्यांचा गड

Marichjhapi Massacre पश्चिम बंगालच्या निवडणूकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाने केवळ सत्तांतरच नव्हे तर परिवर्तन सुद्धा घडवून आणल्याचे दिसून येत आहे. एके काळी डाव्यांचं, तृणमूल काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या भागात, लोकशाहीच्या मार्गाने परिवर्तनाची पहाट उगवली. मागच्या काही काळात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राज्यात हौदोस माजवण्यात आल्याचे वृत्त माध्यमांमध्ये पसरलं होतं. निवडणूकीच्या निकालादरम्यान सुद्धा असाच काहीसा प्रचार तिथे आपल्याला बघायाला मिळत

3 Hr 13 Min ago
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

Digital Governance Maharashtra : ‘सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’

मुंबई : (Digital Governance Maharashtra) " तंत्रज्ञानाचा अंतिम उद्देश हा सामान्य नागरिकांचे जीवन सुलभ करणे आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला ‘विठ्ठल’ असून त्याच्या सेवेसाठीच टेक वारी आहे. केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मानवी संवेदना, मानसिक आरोग्य, आत्मपरीक्षण “आर्ट ऑफ हँडलिंग क्रिटिसिझम” विषयही प्रशासनासाठी महत्त्वाचा आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या 'टेक वारी' उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात नागरिक-केंद्रित प्रशासनाचा वेगवान रोडमॅप राबविला जात असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शासन अधिक कार्यक्षम आणि सुलभ करण्यावर भर

4 Hr 8 Min ago
देश-विदेश मे. ०४, २०२६

Galaxy Satellite : ‘मिशन दृष्टि’ची गरुडझेप!‘ऑप्टोसार’ तंत्रज्ञानाचा वैश्विक पहिला प्रयोग यशस्वी

मुंबई : (Galaxy Satellite) बेंगळुरूस्थित खाजगी अंतरिक्ष स्टार्टअप ‘गॅलेक्सी आय’ने विकसित केलेले ‘मिशन दृष्टि’ हे उपग्रह मोहिमेचे प्रक्षेपण रविवारी स्पेसएक्सच्या फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने यशस्वीरीत्या करण्यात आले. या उपग्रहाच्या माध्यमातून प्रतिकूल हवामान, आपत्तींचा परिणाम, शेती तसेच सीमारेषेवरील देखरेख यासंदर्भातील चित्रे अधिक प्रभावीपणे मिळू शकतील. ऑप्टोसार’ ही अशी आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली आहे जी एका उपग्रहात ऑप्टिकल आणि रडार या दोन्ही तंत्रांचा समन्वय साधते. हे तंत्र एकाच वेळी ऑप्टिकल आणि रडार डेटा संकलि

6 Hr 33 Min ago
महाराष्ट्र मे. ०४, २०२६

Navnath Ban Statement : पाचपैकी तीन राज्यांत भाजप-एनडीएला स्पष्ट बहुमत - नवनाथ बन

मुंबई : (Navnath Ban Statement) भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन यांनी सोमवार दि.४ रोजी सांगितले की, "पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात तीन ठिकाणी भाजप आणि एनडीएला स्पष्ट बहुमत मिळत आहे. आसाममध्ये हिमंत बिस्व सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दमदार विजय मिळाला आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये दीर्घकाळ चाललेली ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात येत असून भाजपला बहुमत मिळत आहे. देश पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे." (Navnat

6 Hr 56 Min ago
पर्यावरण मे. ०३, २०२६

महाराष्ट्राच्या मत्स्योत्पदनात १८ टक्क्यांनी वाढ; सुरमई, माकुळ, पापलेटच्या उत्पादनात राज्य देशात प्रथम

'केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्थे'च्या (सीएमएफआरआय) अहवालानुसार महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनामध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे (maharashtra fisheries production). २०२५ साली महाराष्ट्राने ३.६६ लाख टन मत्स्योत्पादन घेतले असून मत्स्योत्पादनामध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानी आहे (maharashtra fisheries production). मात्र, माकुळ, पापलेट आणि सुरमई माशांच्या उत्पादनामध्ये राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे (maharashtra fisheries production). राज्यात सर्वाधिक मत्स्योत्पादन हे बांगडा माशाचे झाले असून या मा

23 Hr 13 Min ago
महाराष्ट्र मे. ०३, २०२६

Dhamangaon Fire Nagpur : धामणगाव आगीत बाधितांना तातडीची मदत;‘वनवा बंदी कायदा’ आणण्याचा राज्य सरकारचा विचार-पालकमंत्री चंदशेखर बावनकुळे

नागपूर : (Dhamangaon Fire Nagpur) नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव तेथील आगीत घर गमावलेल्या बाधितांना तातडीची मदत दिली जाणार आहे. घरबांधणीसाठी खनिकर्म महामंडळामार्फत प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीतून अतिरिक्त मदतीसाठी उद्या प्रस्ताव सादर केला जाणार आहे. कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थेमार्फत २० लाख रुपयांची मदत देण्यात येत असून त्यापैकी काही रक्कम उद्यापर्यंत बाधितांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती व जि

23 Hr 33 Min ago