पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इंडिया मोबाइल काँग्रेस 2025’ चे उद्घाटन केले; भारताच्या तंत्रज्ञान सामर्थ्याचा जागतिक मंचावर गौरवपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम ‘इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025’ च्या नवव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी देशातील स्टार्टअप्स, ..
हिंडन हवाई तळावर ९३ वा हवाई दल दिन साजरा; 'ऑपरेशन सिंदूर'चे एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्याकडून कौतुकभारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी बुधवारी हिंडन हवाई तळावर झालेल्या ९३ व्या हवाई दल दिन सोहळ्यात जवानांना संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’चे उल्लेखनीय यश अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, हे ऑपरेशन सूक्ष्म नियोजन, शिस्तबद्ध ..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनसेवेच्या प्रवासाचा सुवर्णमहोत्सवी टप्पा; गुजरातपासून दिल्लीपर्यंतचा ‘आत्मनिर्भर’ प्रवासपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेच्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या जनसेवेच्या २५व्या वर्षात प्रवेश केल्याची घोषणा केली. त्यांनी २००१ साली याच दिवशी प्रथमच गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या ऐतिहासिक क्षणाचे छायाचित्र ..
पंतप्रधान ८-९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान करणार उदघाटनपंतप्रधान नरेंद्र मोदी 8-9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नवी मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल आणि नव्याने बांधलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची दुपारी 3 च्या सुमाराला ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 3:30 च्या सुमारास ..
बिहारमध्ये दोन टप्प्यात होणार विधानसभा निवडणूक; ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, १४ रोजी निकालकेंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीच्या तारखा सोमवारी पत्रकारपरिषदेत जाहीर केल्या आहेत. निवडणुका दोन टप्प्यात होतील. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ नोव्हेंबर रोजी होईल. मतमोजणी १४ ..
सोनम वांगचुक यांच्या अटकेस आव्हान, केंद्रास सर्वोच्च न्यायालयाची नोटीससोनम वांगचुक यांच्या नजरबंदीविरोधात त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. लडाखमध्ये अलीकडे झालेल्या हिंसक घटनांनंतर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (एनएसए) 1980 अंतर्गत वांगचुक ..
गाझा शांतता प्रयत्नांत निर्णायक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचे कौतुकगाझा पट्ट्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत शांततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे स्वागत केले आहे. बंधकांच्या ..
बिहारमध्ये ‘प्रधान’ ठरवणार विजयाची दिशाबिहारच्या राजकारणाची जमीन नेहमीच भारताच्या लोकशाहीतील सर्वांत रोचक प्रयोगशाळा ठरली आहे. आता भाजपने बिहारमध्ये आपले गुप्त अस्त्र उघड केले आहे, ते म्हणजे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान. बूथ स्तरापासून जातीय गणितांपर्यंत आणि प्रचारयंत्रणेपासून ते ..
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मंजुरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (डीए) आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई मदत (डीआर) चा अतिरिक्त हप्ता देण्यास मान्यता दिली, जो १ जुलै २०२५ पासून लागू होईल...
स्वदेशी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानासाठी भारतीय कंपन्यांची बोली; माजी ब्रह्मोस प्रमुखांच्या समितीकडे मूल्यांकनाची जबाबदारीसंरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) च्या महत्त्वाकांक्षी ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (एएमसीए) या स्वदेशी पाचव्या पिढीच्या लढाऊ विमान प्रकल्पासाठी अनेक भारतीय कंपन्यांनी आपली बोली सादर केली आहे. या प्रकल्पासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम ..
जैव धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक – सीडीएस जनरल चौहान यांचे प्रतिपादनचीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी भविष्यातील जैव-धोके आणि अण्वस्त्रांमुळे निर्माण होणाऱ्या रेडिओ प्रदूषणाविरुद्ध सज्जतेची गरज अधोरेखित केली आहे. दिल्ली कँट येथील मानेकशॉ सेंटरमध्ये मंगळवारी आयोजित मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस (एमएनएस)च्या ..
त्रिसेवा संयुक्त कारवाईतून ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह“ऑपरेशन सिंदूर” दरम्यान भारतीय सेना, नौदल आणि हवाई दल यांच्या त्रिसेवा समन्वयामुळे वास्तविक वेळेत एकत्रित कार्यक्षमतेचे दर्शन घडले. यामुळे कमांडरांना योग्य वेळी निर्णय घेणे शक्य झाले, परिस्थितीविषयी जागरूकता वाढली आणि आपापसात अपघाती हानी होण्याचा ..
भारत-भूतान मैत्रीचे नवे पर्व; आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांना केंद्राची मंजुरीभारत आणि भूतान यांच्यातील व्यापार, पर्यटन आणि सुलभ दळणवळणासाठी केंद्र सरकारने दोन आंतरराष्ट्रीय रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे पहिल्यांदाच भारत आणि भूतान थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत. ४,०३३ कोटी रुपयांच्या एकूण खर्चातून ..
आर्थिक सुरक्षा आणि सागरी सुरक्षा एकाच नाण्याच्या दोन बाजू - संरक्षण मंत्री राजनाथ सिंहसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतील भारतीय तटरक्षक दल मुख्यालयात सुरू झालेल्या ४२ व्या कमांडर्स परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले. या वेळी त्यांनी तटरक्षक दलाच्या व्यावसायिक कार्यक्षमतेची, मानवी सेवा कार्यांची आणि भारताच्या ७,५०० ..
लेहमधील हिंसाचारास सोनम वांगचूक हेच जबाबदार : पाक कनेक्शन ते परकीय निधीची होणार चौकशी – लडाख पोलिसलडाखचे पोलिस महासंचालक (डीजीपी) एस. डी. सिंग जामवाल यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी वांगचुक यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे सांगून, २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी ..
वैयक्तिक कायद्याचे वर्चस्व टाळण्यासाठी समान नागरी कायदा गरजेचा - दिल्ली उच्च न्यायालयाचे निरिक्षणवैयक्तिक किंवा परंपरागत कायद्यांनी राष्ट्रीय कायद्यावर वर्चस्व गाजवू नयेत यासाठी समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे...
लडाखमध्ये अराजकतेचा ‘व्हायरस’‘थ्री इडियट्स’ या प्रसिद्ध हिंदी सिनेमात राजू रस्तोगी, फरहान आणि रणछोडदास चांचड उपाख्य फुन्सुक वांगडू हे मद्यपान करून आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापकाचे नाव ‘विरू सहस्रबुद्धे’वरून ‘व्हायरस बुढ्ढे’ असे करतात. या सिनेमातील फुन्सुक वांगडू हे ..
खलिस्तानी पन्नूनविरोधात एनआयएतर्फे गुन्हा दाखलराष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ (एसएफजे) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नून आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरुद्ध गंभीर आरोपांसह एफआयआर दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच ..
योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाच उत्तर प्रदेश ठरले ‘रेव्हेन्यू सरप्लस’एकेकाळी ‘बिमारू राज्य’ म्हणून ओळखला जाणारा उत्तर प्रदेश आता आर्थिक प्रगतीच्या आघाडीवर देशाचे लक्ष वेधून घेत आहे. भारताचे महालेखापरीक्षक (कॅग) यांच्या ताज्या अहवालानुसार, महसूल आधिक्य (रेव्हेन्यू सरप्लस) असलेल्या 16 राज्यांच्या यादीत उत्तर प्रदेश ..
आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध मंत्रालयांवर जबाबदारीआपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी, केंद्र सरकारने विशिष्ट प्रकारच्या आपत्तींची जबाबदारी वेगवेगळ्या मंत्रालये आणि विभागांना सोपवली आहे...
भारताची ‘ड्रोनशक्ती’‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा डंका सर्वत्र दुमदुमला. मात्र, या यशात मश्गुल होत, नव्याने जाणवलेल्या आव्हानांकडे दुर्लक्ष करणारे भारतीय सैन्य नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ असो वा जागतिक युद्धाच्या काळात समोर आलेल्या ड्रोन आव्हानाला परतवण्यासाठी ..
पीओके लवकरच भारतात सामील होणार – संरक्षणमंत्री राजनाथ सिंहपाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) भारत कोणत्याही आक्रमक लष्करी कारवाईशिवाय परत मिळवेल, असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते मोरोक्कोमधील भारतीय समुदायाला संबोधित करत होते...
ईशान्य भारत ही अष्टलक्ष्मी – पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील इटानगरमध्ये ५,१०० कोटी रुपयांहून अधिक किंमतीच्या महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांचे उद्घाटन केले. हा कार्यक्रम इंदिरा गांधी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला. पीएम मोदी यांनी शियोमी जिल्ह्यातील ..
दिल्ली विद्यापीठात अभाविपचा दणदणीत विजय, 'जेन झी'चा भगव्याला पाठिंबा - ‘तुकडे – तुकडे गँग’ला विद्यार्थ्यांनी नाकारले : अध्यक्ष आर्यन मानअखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (डुसू) निवडणुकीत पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. अभाविपने अध्यक्ष, सचिव आणि सहसचिव अशी तीन प्रमुख पदे मोठ्या फरकाने जिंकली आहेत...
होय, भारताने आमचा दहशतवादी तळ उध्वस्त केला - लष्कर ए तोयबाची कबुली, पाकची पुन्हा नाचक्कीजैश-ए-मोहम्मदनंतर आता लष्कर-ए-तोयबाचा कमांडर कासिमने थेट कबुली दिली आहे की, पाकिस्तानातील मुरिदके येथे असलेला लष्करचा मुख्य तळ (मरकज तैयबा) भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झाला होता. पाकिस्तान सरकारने सातत्याने भारतीय लष्करी कारवाईचे नुकसान नाकारले असले ..
युपीएचा दहशतवाद्यांशी ‘गुप्त सौदा’ - भाजपचा काँग्रेसवर जोरदार हल्लाजम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख व सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दहशतवादी यासीन मलिक याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मलिकने दिल्लीतल्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हलफनाम्यात असा दावा केला ..
भेदरलेल्या नक्षलवाद्यांची कहाणी ; शांतीवार्ता करण्याची विनवणीदेशातून ३१ मार्च २०२६ पूर्वी नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सुरक्षादले धडाक्यात कारवाई करत आहेत. कारवाईत नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर मारले जात आहेत, त्यामुळे भेदरलेल्या नक्षलवाद्यांनी आता शांतीवार्ता करण्याची विनवणी केल्याचे समोर येत आहे...
धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता; सरन्यायाधीशांचे स्पष्टीकरणमध्य प्रदेशातील खजुराहोच्या जवारी मंदिरातील साडेसात फुटी प्राचीन विष्णू मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले. “माझा कुणाच्याही ..
रियाधमध्ये पाकिस्तान–सौदी संरक्षण करार; भारत सावध भूमिकेतपाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या रणनीतिक संरक्षण करारावर भारताची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की या कराराविषयी त्यांना आधीपासूनच माहिती होती आणि सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या सर्व पैलूंवर ..
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला गुडघ्यावर आणले : पंतप्रधान नरेंद्र मोदीपाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या माता-भगिनींचे सौभाग्यावर घाला घातला. त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने त्यांच्या तळांचा नायनाट केला. आपल्या शूर जवानांनी क्षणात पाकिस्तानला गुडघ्यावर आणले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य ..
संघ नेहमीच जातीय विषमतेच्या विरोधात - नितीन गडकरीजातीव्यवस्था नष्ट होण्यासाठी संघाने नेहमीच भूमिका घेतली आहे. सामाजिक समतेचा विषय संघाने अतिशय प्रखरतेने वेळोवेळी मांडला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. ..
वक्फ सुधारणा कायद्याच्या अंतरिम निर्णयाचा अन्वयार्थवक्फ (संशोधन) अधिनियम, २०२५ वर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या अंतरिम निकालाने कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी रोखलेली नाही; मात्र काही वादग्रस्त तरतुदींवर स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने ..
‘राफेल’ खरेदीचे दूरगामी परिणामभारतीय वायुदलाच्या आधुनिकीकरणाची चर्चा सातत्याने होत असते. मोदी सरकारने ‘राफेल’ विमानांचा समावेश वायुदलात करुन काही अंशी बळ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नव्याने निवृत्त होणारी विमाने पाहता, पुन्हा वायुदलाच्या आधुनिकीकरणाची चर्चा सुरू होती. म्हणूनच ..
एक कोटींचे बक्षिस असलेल्या नक्षलवादी सहदेवचा खात्माझारखंडमधील हजारीबागमध्ये झालेल्या एका चकमकीत सुरक्षा दलांनी नक्षलवादी सहदेव सोरेनला ठार मारले आहे. सहदेववर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते...
मणिपूरमध्ये ७ हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ ; मणिपूर ही आशेची भूमी, शांततेशिवाय विकास नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे ७ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचा भूमिपूजन व शुभारंभ केला. या वेळी त्यांनी मणिपूरच्या जनतेच्या धैर्यशीलतेचे कौतुक केले आणि राज्याला आशा व आकांक्षांची भूमी असे ..
ईशान्य भारतासाठी विकासाचे नवे पर्व : आयझॉलला राजधानी एक्सप्रेसची थेट जोडणीईशान्य भारतातील कनेक्टिव्हिटीला मोठी गती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरमच्या आयझॉल येथे ९,००० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे आज भूमिपूजन व उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, ऊर्जा, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांचा ..
खरी आपत्ती कोणती?संपुआच्या काळात विकास हा कायमच उपहासाचा विषय ठरला. आजवर विविध कारणांचे दाखले देत राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयाकडे काँग्रेसने कायमच कानाडोळा केला. एखाद्या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करणे यात काँग्रेस आघाडीवर. आताही सोनिया गांधींचा ..
राहुल गांधीचा ‘मतचोरी’चा दावा ‘मेड इन म्यानमार’ ? - एक्स हँडल ‘खुरपेंच’च्या खुलाशानंतर काँग्रेस हवालदिलकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी मांडलेला कथित ‘मतचोरी’चा दस्तऐवज प्रत्यक्षात म्यानमारमध्ये तयार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा खुलासा झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे...
सी.पी. राधाकृष्णन यांचा भारताचे १५वे उपराष्ट्रपती म्हणून शपथविधी - राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पदाची आणि गोपनीयतेची शपथराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली...
महत्वाची बातमी! गुजरातच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारीमहाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्यामुळे राष्ट्रपतींनी नवा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निवृत्तीनंतर गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी ..
दिल्ली पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांची धडक कारवाई; ५ दहशतवादी अटकेत, ‘कॉर्पोरेट मॉडेल’वर चालणारे मॉड्यूल उध्वस्तदिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने दहशतवादी कट हाणून पाडला आहे. देशभरात राबवलेल्या संयुक्त कारवाईत दिल्ली, मध्यप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा येथून पाच दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात ..
भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास - केंद्रीय मंत्री पीयूष गोयलभारत आणि अमेरिका यांच्यातील बहुचर्चित व्यापार कराराचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०२५ पर्यंत अंतिम केला जाईल, असे संकेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी दिले आहेत...
ट्रम्प यांची भारताला पुन्हा ‘फ्रेंड रिक्वेस्ट’अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मैत्रीचा संदेश पाठवला आहे. काही महिन्यांपूर्वी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादणारे आणि रशियाकडून तेल खरेदीवर सतत टीका करणारे ..
जीएसटी सुधारणा : आत्मनिर्भर शेतीसाठी क्रांतिकारी पाऊलवस्तू व सेवा करातील (जीएसटी) दरकपातीमुळे शेतकरी, पशुपालक, दुग्धव्यवसायिक व ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडित घटकांना लाभ मिळणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी हा निर्णय ‘क्रांतिकारी’ ठरवला असून, ऐतिहासिक बदलांची सुरुवात होईल, असा विश्वास ..
सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती! इंडी आघाडीचा मतपत्रिकेच्या निवडणुकीतही पराभव! - राधाकृष्णन यांना ४५२ तर बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते, इंडी आघाडीचे ऐक्य फसवे असल्याचे उघडदेशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सीपी राधाकृष्णन यांची मंगळवारी निवड झाली. त्यांनी इंडी आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची ४५२ तर रेड्डी यांना अवघी ३०० मते मिळाली...
पंजाब व हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीची पंतप्रधानांकडून पाहणी; हजारो कोटींची मदत जाहीरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील पूरग्रस्त भागांचा हवाई दौरा करून नुकसानीची पाहणी केली...
देशाला मिळणार नवे उपराष्ट्रपती; लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार करणार मतदानपंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान करणारे पहिले मतदार असतील. पंतप्रधान मोदी पंजाब आणि हरियाणाच्या खासदारांसह मतदान करतील. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, राम मोहन नायडू आणि शिवसेना खासदार श्रीकांत ..
सुनील देवधर यांचा उपक्रम : दिल्लीकरांनी अनुभवला महाराष्ट्रातील गणेशोत्सवनवी दिल्लीच्या नॉर्थ अव्हेन्यू परिसरात गेल्या दहा दिवसांपासून भक्तिरसाचा अनोखा जल्लोष अनुभवायला मिळाला. राष्ट्रपती भवन, संसद आणि राष्ट्रीय राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या या ल्युटन्स दिल्लीत “सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची” पासून ते “ओम् जय ..
अबूझमाडमध्ये नवे पाऊल; नक्षलवादमुक्त भविष्यासाठी सुरक्षा व विकासाचा संगमनारायणपूर पोलिस व इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या अबुझमाडमधील एडजूम गावात नवी सुरक्षा व जनसुविधा छावणी स्थापन केली आहे. या छावणीमुळे केवळ सुरक्षाबलांचीची उपस्थितीच बळकट होणार नाही, तर स्थानिक नागरिकांसाठी ..
भारतीय निर्यातदारांसाठीही मोदी सरकार विशेष योजना आणणारकेंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणा केल्यानंतर आता अमेरिकेच्या टॅरिफचा फटका बसलेल्या भारतीय निर्यातदारांना मदत करण्याची तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या टॅरिफमुळे प्रभावित क्षेत्रांसाठी लवकरच काही विशेष योजना जाहीर ..
अराजकतावाद्यांना ‘नो’बेलकायदेशीर प्रकरणांमध्ये ‘जामीन हा नियम आणि तुरुंग हा अपवाद आहे’ असा सिद्धांत बरेचदा मांडला जातो. पण, नुकतेच २०२०च्या दिल्ली दंगलीसंदर्भातील खटल्यात उच्च न्यायालयाने ‘जामिया मिलिया इस्लामिया’चे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शिफा-उर-रहमान आणि संशोधक ..
भारतीय नागरिकत्वापूर्वीच मतदार यादीत नाव; सोनिया गांधी यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखलभारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची मागणी करणारी फौजदारी तक्रार दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी ..
भारतासोबतच व्यापार करारासाठी जर्मनीचा ठाम पाठिंबा - भारत-जर्मनी संबंध दृढ करण्यास गती : जयशंकर-वेडफुल यांची चर्चाभारत दौऱ्यावर आलेल्या जर्मनीचे परराष्ट्र मंत्री जोहान डेविड वेडफुल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली. हैदराबाद हाऊस येथे झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेत दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी, ..
‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ने नक्षलवाद्यांचा कणा मोडला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ यशस्वीपणे पार पाडणाऱ्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस, डीआरजी व कोब्रा दलाच्या जवानांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले...
धार्मिक अत्याचारग्रस्त अल्पसंख्यांकांना मोठा दिलासा; भारतीय नागरिकत्वाचा मार्ग मोकळाकेंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केले आहे की अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान येथून धार्मिक छळ व अत्याचार टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील व्यक्तींना वैध पासपोर्ट किंवा इतर ..
पाकप्रेमापोटीच ट्रम्प यांचा भारतविरोध - अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा दावाअमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेल सुलिवन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ट्रम्प यांनी आपल्या कुटुंबाचे पाकिस्तानमधील व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी भारतासोबतचे अमेरिका-भारत संबंध दुर्लक्षित ..
दहशतवादाविरोधात दुहेरी निकष चालणार नाहीत – पंतप्रधान नरेंद्र मोदी ; शांघाय सहकार्य संघटनेने केला पहलगाम हल्ल्याचा एकमुखाने निषेधपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२५ दरम्यान चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय सहकार संघटनेच्या (एससीओ) राष्ट्रप्रमुख परिषदेच्या २५व्या बैठकीत सहभाग घेतला. या शिखर परिषदेत एससीओ विकास धोरण, जागतिक प्रशासन सुधारणा, दहशतवाद ..
राजस्थानमध्ये धर्मांतरणविरोधी कायदा येणार - बळजबरी धर्मांतरण घडवल्यास जन्मठेपराजस्थानातील भाजप सरकारने धर्मांतराविरोधी कायद्याला मंजुरी देत विधानसभा पावसाळी अधिवेशनात तो मांडण्याची तयारी केली आहे. ‘राजस्थान विधिविरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध विधेयक 2025’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या विधेयकात जबरदस्ती धर्मांतर घडवून ..
जागतिक व्यापारावर परिणाम करणारे ट्रम्प टॅरिफ बेकायदेशीर – अमेरिकी अपील न्यायालयाचा निर्णयअमेरिकेच्या अपील न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले अनेक टॅरिफ अवैध ठरवले आहेत. या टॅरिफमुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत उलथापालथ झाली होती. मात्र न्यायालयाने तात्पुरते हे टॅरिफ कायम ठेवण्याचा ..
अस्तित्वासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यकच – संरक्षण मंत्री राजनाथ सिंहआजच्या दहशतवाद, महामारी आणि प्रादेशिक संघर्षांच्या युगात संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता हा पर्याय नसून अस्तित्व व प्रगतीसाठी अपरिहार्य अट आहे. हे संरक्षणवाद नाही; ही सार्वभौमत्वाची आणि राष्ट्रीय स्वायत्ततेची बाब आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री ..
भारताची जीडीपी वाढ ७.८ टक्क्यांवर; जागतिक स्तरावर वेगाने प्रगती करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारत अग्रस्थानीआर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताच्या प्रत्यक्ष सकल देशांतर्गत उत्पादनात ७.८ टक्क्यांची वाढ नोंदली गेली आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत ही वाढ ६.५ टक्क्यांवर होती...
सपा – काँग्रेसच्या काळात संभलला हिंदूविहिन करण्याचे षडयंत्र – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथसमाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेसच्या राजवटीत संभलला हिंदूविहिन करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केला आहे...
भारतावर टॅरिफ लादणे म्हणजे उंदराचा हत्तीस ठोसा - अमेरिकी अर्थतज्ज्ञ रिचर्ड वॉल्फ यांचा ट्रम्प प्रशासनास टोलाअमेरिक अर्थतज्ज्ञ रिचर्ड वॉल्फ यांनी अमेरिकेच्या भारतावरील आर्थिक कारवाईवर तीव्र टीका केली आहे. रशिया टुडे या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वॉल्फ म्हणाले की, भारताला अमेरिकेने रोखले तरी त्याच्या निर्यातीसाठी इतर देशांत प्रचंड बाजारपेठ उपलब्ध आहे. ..
तेजस्वी यादवांच्या जीवावर काँग्रेसचा खेळकाँग्रेस सध्या दुहेरी भूमिका घेत आहे. एकीकडे ती ‘महागठबंधना’चा भाग राहून तेजस्वी यादवांच्या लोकप्रियतेचा फायदा घ्यायचा बघते, तर दुसरीकडे ती स्वतःला पर्याय म्हणून जिवंत ठेवायचा प्रयत्न करते. बिहारच्या राजकारणात ही भूमिका फार धोयाची आहे. कारण, मतदारांना ..
आसाम सरकारचा नवा निर्णय : आंतरधर्मीय जमीन व्यवहारांची होणार काटेकोर छाननीआसाममध्ये आंतरधर्मीय जमीन व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी नवा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी सविस्तर मानक कार्यपद्धती (एसओपी) मंजूर करण्यात आली असून, अशा व्यवहारांच्या पडताळणी व मंजुरीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ..
पंतप्रधान नरेंद्र मोदींची योजना ठरली ‘गेम चेंजर’; ‘जनधन’द्वारे महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थकारणास बळदेशातील सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवांशी जोडणाऱ्या परिवर्तनकारी ‘पंतप्रधान जनधन योजने’ ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरू केली होती. या काळात तब्बल ५६.१६ कोटी जनधन खाती उघडण्यात आली असून ..
न्यायाचे राज्य म्हणजेच हिंदूराष्ट्र – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतभारत हे प्राचीन काळापासूनचे राष्ट्र आहे. त्यास आधुनिक आणि पाश्चात्त्य ‘नेशन’ या संकल्पनेशी जोडता येणार आहे. संघर्ष नव्हे तर समन्वय हे भारताचे तत्त्व असून हिंदू विरुद्ध अन्य असा वाद नाही. समन्वय हाच हिंदूंचा स्वभाव असून न्यायाचे राज्य म्हणजेच हिंदूराष्ट्र ..
भविष्यातील युद्धासाठी एकत्रित प्रतिसाद गरजेचा – सीडीएस जनरल अनिल चौहानभविष्यातील युद्धांमध्ये सीमांचे अस्तित्व महत्त्वाचे ठरणार नाही. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी तात्काळ, ठाम आणि एकत्रित प्रतिसाद देणे अत्यावश्यक असल्याचे मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले...
चीनची बदलती भाषाभारत-चीन संबंध कायमच तणावपूर्ण राहिले आहेत. चीनच्या आक्रमक विस्तारवादाला भारताने चोख उत्तर दिले आहे. मात्र, अमेरिकेच्या व्यापारयुद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन भारताच्या जवळ येऊ पाहात आहे. जोवर सीमा शांत नाही, तोवर चर्चा शक्य नसल्याची भारताची भूमिका ..
भारत-फिजी संबंधांना नवी गती; संरक्षण, आरोग्य, व्यापार आणि हवामान बदलावर करारफिजीचे पंतप्रधान सिटीवेनी राबुका हे सध्या भारत दौऱ्यावक आहेत. त्यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षण, आरोग्य, हवामान बदल, कृषी, व्यापार आणि संस्कृती अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ..
दिव्यांगावर टिप्पणी – समय रैनास माफी मागण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशसर्वोच्च न्यायालयाने हास्यकलाकार समय रैना आणि इतर चार जणांना दिव्यांग व्यक्तींविषयी केलेल्या असंवेदनशील टिप्पणीबाबत यूट्यूब तसेच इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक माफी प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत...
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारेदहशतवाद्यांचा खात्मा हे कर्माचे फळ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंहजम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निर्दोष २६ पर्यटकांची धर्म विचारून हत्या करण्यात आली होती. यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना धडा शिकवला. भारतीय सैन्यदलाने दहशतवाद्यांचा बंदोबस्त त्यांच्या ..
‘आर्यभट्ट ते गगनयान’ : अवकाश क्षेत्रात भारताची झेप जगासाठी प्रेरणादायी – पंतप्रधान नरेंद्र मोदीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस 2025 निमित्त आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा देत सांगितले की, या वर्षीची संकल्पना “आर्यभट्ट ते गगनयान” ही भारताच्या आत्मविश्वासपूर्ण ..
अभिनेता विजय यांचे विचारधारेविना राजकारण – भाजपची टिकातमिळनाडू भाजपचे प्रवक्ते ए.एन.एस. प्रसाद यांनी शनिवारी तमिळगा व्हेट्री कळगम (टिव्हीके) प्रमुख आणि अभिनेता विजय यांच्यावर जोरदार टीका केली. "विजय हा केवळ 'राजकीय अभिनेता' असून, त्याच्याकडे कोणतीही विचारधारा किंवा तत्त्वनिष्ठा नाही. तो केवळ निवडणूक ..
उपराष्ट्रपती निवडणूक – बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन दाखलकाँग्रेसप्रणित इंडी आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह २० नेते प्रस्तावक बनले. ..
घुसखोरांना पोसण्याचे काँग्रेस राजदचे धोरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघातबिहारच्या सीमावर्ती भागांत बेकायदा घुसखोरांची संख्या धोकादायक वेगाने वाढत असून स्थानिक लोकसंख्येचे स्वरूपच बदलवण्याचा हा कट आहे. बिहारच्या जनतेचे हक्क, रोजगार आणि संधी हिसकावून घेऊन घुसखोरांना दिले जावेत, असा डाव काँग्रेस व राजद या दोन्ही पक्षांचा ..
उत्तराखंडमध्ये नवा साक्षीदार संरक्षण कायदा, बीएनएसएस अंतर्गत निर्णयउत्तराखंड सरकारने साक्षीदारांच्या संरक्षणासाठी एक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उत्तराखंड साक्षीदार संरक्षण योजना २०२५ ला मंजुरी देण्यात आली आहे...
परराष्ट्र मंत्री जयशंकर – लावरोव यांच्यात द्विपक्षीय चर्चापरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी मॉस्को येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला तसेच वर्षाअखेर होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेच्या तयारीबाबत चर्चा केली...
जीएसटी सुधारणेस मंत्रिगटाची मंजुरी, सर्वसामान्यांना मिळणार दिलासावस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या मंत्र्यांच्या गटाने जीएसटीच्या ५ टक्के आणि १८ टक्के दरास मान्यता दिली आहे. चैनीच्या वस्तू ४० टक्के दरात येतील. मंत्रिगटाचे संयोजक आऐण बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ही माहिती दिली आहे...
ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयकावर संसदेची मोहोरसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप गुरुवारी वाजले. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे बहुतांशी वेळ कामकाज होऊ शकले नाही...
राजकारणातील नैतिकतेसाठी मोदी सरकार कटिबद्ध – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहभारतीय राजकारणात नैतिकता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठीच ५ वर्षांहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्य़ात सलग ३० दिवसांपर्यंत कोठडीत राहिल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री यांना पदावरून दूर करण्याची तरतूद असणारी ..
ऑनलाइन गेमिंग नियमन विधेयक लोकसभेत मंजूर - मनी गेमिंगच्या व्यसनाविरुद्ध केंद्र सरकारचे पाऊल, ई-स्पोर्ट्स व सोशल गेमिंगला चालना देणारकेंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक, २०२५' सादर केले आणि बुधवारीच विरोधकांच्या गदारोळात मंजूर करण्यात आले...
सीमा, व्यापार आणि कूटनीती : भारत-चीन संबंधातील बदलते सूरभारत-चीन संबंध गेल्या काही वर्षांत सर्वाधिक तणावपूर्ण झाले होते. २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केवळ सीमावरील वातावरणच नव्हे तर व्यापारी देवाणघेवाण, हवाई वाहतूक आणि राजकीय संवादही थांबला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ..
उपराष्ट्रपती निवडणूक – सीपी राधाकृष्णन यांचे नामांकन दाखलराष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी बुधवारी उपराष्ट्रपती पदासाठीचे नामांकन दाखल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे नामांकन सादर करण्यात आले...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याचा दावा खोटा - आरोप करणाऱ्या ‘सीएसडीएस’ची कबुली, काँग्रेसच्या स्क्रिप्टचा बुरखा फाटलामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये घोळ झाल्याचा आमचा यापूर्वीचा दावा खोटा असून, तो आमच्याकडून चुकीने करण्यात आला होता; असा माफिनामा ‘लोकनिती - सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीज’ अर्थात ‘सीएसडीएस’चे सहसंचालक संजय कुमार यांनी मंगळवारी केला आहे. त्यामुळे ..
ओडिसा रिंगरोडला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांवरील मंत्रिमंडळ समितीने मंगळवारी ओडिशामध्ये हायब्रिड अॅन्युइटी मोड वर 6-लेन अॅक्सेस-नियंत्रित कॅपिटल रीजन रिंग रोड (भुवनेश्वर बायपास - 110.875 किमी) च्या एकूण भांडवली खर्चासह 8307.74 ..
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीविरोधातील याचिका फेटाळलीविशेष प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी २०२४ नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची वैधता आव्हान करणारी याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्या. एन. के. सिंह यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती...
भारत-चीन संबंधांमध्ये सकारात्मक गती आवश्यक – परराष्ट्रमंत्री जयशंकरभारत-चीन संबंधांत पुढील प्रगती साधायची असेल तर सीमावर्ती भागात शांतता व स्थैर्य राखणे अत्यावश्यक आहे. मतभेद वादात परिवर्तित होता कामा नयेत आणि स्पर्धा संघर्षात बदलू नये, असे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात संवाद - संघर्षाच्या शांततामय तोडग्यासाठी भारताचा ठाम पाठिंबारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला...
उत्तराखंड विधानसभेत सादर होणार नवे अल्पसंख्यांक शिक्षण विधेयकमदरसा शिक्षण मंडळ कायदा रद्द होणार उत्तराखंड मंत्रिमंळाने रविवारी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आजपासून (१९ ऑगस्ट) सुरू होणाऱ्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात उत्तराखंड अल्पसंख्याक शिक्षण विधेयक २०२५ सादर करण्यास मंजुरी दिली आहे...
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकारपरिषद; राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर येण्याची शक्यताकेंद्रीय निवडणूक आयोगातर्फे आज, रविवारी दुपारी ३ वाजता पत्रकारपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे...
संघ आणि भाजपमध्ये कोणतेही मतभेद नाहीत : राम माधवराष्ट्रीय स्वयंसेवक संघ (रा. स्व. संघ) आणि भाजप या दोन स्वतंत्र संघटना असल्या तरीही त्या एकाच वैचारिक कुटुंबाचा भाग आहेत. त्यामुळे रा. स्व. संघ आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत, असे प्रतिपादन भाजपचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी ..
पंजाबमध्येही ‘शिंदे’ आणि ‘अजितदादा’पक्षफुटीनंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची शकले उडाली होती. पक्षातून बंडखोरी करणार्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली. कारण, जनाधार आणि बहुतांश लोकप्रतिनिधी आपल्या बाजूनेच असल्याचे यावेळी ..
बिहारमधील ६५ लाख वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करा – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशबिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षणादरम्यान (एसआयआर) (वगळण्यात येणाऱ्या ६५ लाख मतदारांची यादी ऑनलाइन अपलोड करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत...
कर्नाटक – राजण्णांच्या हकालपट्टीनंतर समर्थकांची निदर्शने - मतचोरीच्या राहुल गांधींच्या दाव्यावर घेतली होती शंकाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतचोरीच्या दाव्यास छेद दिल्याने मंत्रिपद गमवावे लागलेले कर्नाटक काँग्रेसचे नेते के. एन. राजण्णा यांच्या समर्थकांनी बुधवारी निदर्शने केली...
बिहारममधील एसआयआर प्रक्रिया ‘मतदार - अनुकूल’ – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणीबिहारमधील मतदार यादीच्या पुनरीक्षणात (एसआयआर) मतदारांकडून मागितलेल्या कागदपत्रांची संख्या ११ आहे, तर मतदार यादीच्या यापूर्वीच्या संक्षिप्त पुनरीक्षणात ७ कागदपत्रांचा विचार करण्यात आला होता. यावरून सध्याची एसआयआर प्रक्रिया मतदार-अनुकूल असल्याचे दिसून ..
आधार कार्ड नागरिकत्वाचा अंतिम पुरावा नाही – सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षणसर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) प्रक्रियेतील मतदार यादीतील समावेश आणि वगळण्याच्या अधिकारावर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. न्यायालयाने स्पष्ट केले की, मतदार यादीतील नागरिक आणि ..
देशात चार नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सेमीकंडक्टर अभियानाअंतर्गत आणखी चार सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यापूर्वी मंजूर झालेले सहा प्रकल्प अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत...
‘वन नेशन, वन इलेक्शन’ संसदीय समितीस मुदतवाढदेशात एकाच वेळी लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकावर संयुक्त संसदीय समितीला (जेपीसी) अधिक वेळ देण्याचा प्रस्ताव लोकसभेने मंगळवारी मंजूर केला...
राहुल गांधी भारतविरोधी शक्तींच्या हातचे बाहुले – केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचा टोलाकाँग्रेस आणि इंडी आघाडी देशातील घटनात्मक संस्था आणि भारतीय सैन्यास लक्ष्य करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यात आघाडीवर असून ते देशविरोधी शक्तींच्या हातचे बाहुले बनले आहेत, असा सणसणीत टोला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी लगावला ..
‘धनुष्यबाण’ प्रकरणी १२ नोव्हेंबर रोजी सुनावणीसर्वोच्च न्यायालयाने बुधवारी शिवसेना पक्षाच्या अधिकृत मान्यतेसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबरला सुनावणी घेण्यास सहमती दर्शविली आहे...
केंद्र सरकारतर्फे 24,634 हजार कोटींच्या चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी : भारतीय रेल्वेच्या विकासाला मोठा वेगपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ आर्थिक विषयक समितीने भारतीय रेल्वे मंत्रालयाचे चार महत्त्वाचे बहुप्रवासी प्रकल्प मंजूर केले असून, त्यांचा एकूण खर्च सुमारे 24,634 कोटी इतका आहे...
सबरीमला द्वारपाल सोने गहाळ प्रकरणाची एसआयटी चौकशी होणारसबरीमला मंदिरातील द्वारपालक मूर्तींवरील सोने गहाळ झाल्याच्या आरोपांवर केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती के.व्ही. जयकुमार ..
ईशान्य भारत आणि डिजिटल क्रांतीस्वातंत्र्यानंतर प्रदीर्घकाळ विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या ईशान्य भारताने, गेल्या दशकभरात विकासाच्या बाबतीत गती पकडली आहे. त्यामुळे आज ईशान्य भारताच्या प्रगतीची चर्चा सर्वत्र आहे. ही प्रगती सर्वच स्तरात झाल्याने त्याचा लाभ ईशान्य ..
सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्नसर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ही घटना त्या वेळी घडली, जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ प्रकरणांची सुनावणी करत होते...
२०२६ मार्चपर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय गृह व सहकारत मंत्री अमित शाह यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी बस्तर येथे पारंपरिक दशहरा महोत्सव व स्वदेशी मेळ्यात सहभाग घेतला. या प्रसंगी आयोजित विराट जनसभेला संबोधित करताना त्यांनी भारतमाता व माता दंतेश्वरीच्या जयघोषाने भाषणाची सुरुवात केली आणि ..
लष्कर-ए-तैयबा दहशतवादी सज्जाद गुलची दोन कोटींची संपत्ती जप्तपोलिसांनी शनिवारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) चा प्रमुख हँडलर शेख सज्जाद अहमद शेख उर्फ सज्जाद गुल याची जवळपास दोन कोटी रुपये किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे...
पाकने आगळीक केल्यास इतिहास आणि भूगोल बदलण्यास भारत सज्ज - संरक्षण मंत्री राजनाथ सिंहविजयादशमीनिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील भुज येथील भुज लष्करी तळावर शस्त्रपूजा केली. ऑपरेशन सिंदूररम्यान भारताच्या संरक्षण क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडल्याबद्दल भारतीय ..
एचएएलला जीई एरोस्पेसकडून चौथे इंजिन प्राप्त; ऑक्टोबरमध्ये १ अब्ज डॉलर्सचा करार अपेक्षितहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) ला अमेरिकन कंपनी जीई एरोस्पेस कडून चौथे एफ४०४-आयएन२० फायटर जेट इंजिन मिळाले आहे. हा पुरवठा 2021 मध्ये झालेल्या कराराचा एक भाग आहे. एचएएल सध्या जीईसोबत 113 इंजिन्सच्या खरेदीसाठी सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा ..
अनादी राष्ट्रचेतनेचा पुण्यावतार म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – पंतप्रधान नरेंद्र मोदीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (रा. स्व. संघ) आपल्या स्थापनेपासूनच राष्ट्रनिर्माणाचे ध्येय ठेवले आहे. त्यासाठी व्यक्तीनिर्माणाचा मार्ग संघाने ठरवला असून गेली १०० वर्षांची वाटचाल याच ध्येयासाठी सुरू आहे. त्यामुळेच रा. स्व. संघ म्हणजे अनादी राष्ट्रचेतनेचा ..
पंतप्रधान १ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभात होणार सहभागी; स्मारक टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित करणारराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (रा. स्व. संघ) शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, ..
नव्या शस्त्रनीतीतील नव्या संधीआज व्यापाराने जग जवळ आले असताना,पुरवठा साखळी हा मोठा महत्त्वाचा विषय ठरतो. याचा परिणाम संरक्षण क्षेत्रावरही होतो. त्यामुळेच भारताने स्वदेशीचे महत्त्व संरक्षण सिद्धतेतही वाढवले आहे. या धोरणाला अधिक बळकटी देण्यासाठी संरक्षण खरेदी नियमावली २०२५ जाहीर ..
जॉर्जिया मेलोनींच्या आत्मचरित्रासाठी पंतप्रधान मोदींची प्रस्तावनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राच्या भारतीय आवृत्तीला प्रस्तावना लिहिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी या पुस्तकाला मेलोनींची “मन की बात” असे संबोधले असून त्यांच्या जीवनप्रवासाचे कौतुक केले आहे...
छत्तीसगढ – माओवाद्यांविरोधात एनआयएचे दोषारोपपत्र दाखलछत्तीसगढमध्ये २०२३ मध्ये झालेल्या भाजप नेते रतन दुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बंदी घातलेल्या माकप (माओवादी) दहशतवादी गटाच्या दोन कार्यकर्त्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहेत...
मौलानाच्या पुढच्या पिढ्या दंगलीचा विचारही करणार नाहीत - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा घणाघातउत्तर प्रदेशात सध्या कोणाचे सरकार आहे, याचा मौलानास विसर पडला आहे. त्यामुळे त्याच्या पुढच्या पिढ्या पुन्हा दंगल घडविण्याची हिंमत करणार नाहीत; असा धडा शिकवण्यात येईल, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौलाना तौकीर रझावर शनिवारी ..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानाची माहिती दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले...
दंतेवाडामध्ये ७१ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पणछत्तीसगढमध्ये नक्षलविरोधी मोहिमेंतर्गत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या कारवाईत ठार होण्याच्या भीतीने नक्षलवादी संघटनांमध्ये सक्रिय असलेले तब्बल ७१ नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केले. यामध्ये ५० पुरुष आणि २१ महिला नक्षलवाद्यांचा ..
ओईसीडीचा विश्वास - २०२५ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.७ टक्के वेगाने धावणारआर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने (ओईसीडी) भारताच्या आर्थिक वाढीबाबतचा आपला अंदाज सुधारला आहे. संस्थेने २०२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ४० बेसिस पॉईंट्सने वाढवून ६.३ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांवर नेला आहे. यामागे देशांतर्गत ..
सर्वोच्च न्यायालय बनले आहे ‘जामीन न्यायालय’ – न्यायमूर्ती नागरत्नासर्वोच्च न्यायालयासमोर मोठ्या प्रमाणात येणाऱ्या जामिन अर्जांच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी नुकतीच चिंता व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालय आता खऱ्या अर्थाने ‘जामिन न्यायालय’ झाले आहे, असे शब्दांत म्हटले...
आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध मंत्रालयांवर जबाबदारी; गृह मंत्रालयाचा महत्वाचा निर्णयआपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी, केंद्र सरकारने विशिष्ट प्रकारच्या आपत्तींची जबाबदारी वेगवेगळ्या मंत्रालये आणि विभागांना सोपवली आहे...
जीएसटी सुधारणा म्हणजे आर्थिक विश्वासाची नवी संधी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेशात नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून वस्तू व सेवा कर (जीएसटी)च्या नवीन दरांचा अंमलबजावणी सुरू झाली असून, नागरिकांना अनेक वस्तू व सेवा आधीपेक्षा स्वस्त मिळू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदी वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत जीएसटीमध्ये ..
उत्तर प्रदेशात जात मेळाव्यांवर बंदी – योगी सरकारचा निर्णयउत्तर प्रदेश सरकारने जात मेळाव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय आता पोलिसांच्या एफआयआर, अरेस्ट मेमो, सार्वजनिक स्थळे आणि सरकारी दस्तऐवजांमध्येही कोणाचीही जात नमूद केली जाणार नाही. हा आदेश राज्याचे मुख्य सचिव दीपक कुमार यांनी शासनाकडून ..
भारत ‘विकसित राष्ट्र’ होण्यात न्यायव्यवस्थेचा अडथळा – अर्थतज्ज्ञ संजीव सान्याल यांचे परखड मतभारत ‘विकसित राष्ट्र’ होण्याच्या महत्त्वाकांक्षेत सर्वात मोठा अडथळा म्हणजे न्यायव्यवस्था आहे, असे परखड मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (इएसी) सदस्य संजीव सान्याल यांनी शनिवारी व्यक्त केले आहे...
दिल्ली विद्यापीठात अभाविपचा दणदणीत विजय, ' जेन झी'चा भगव्याला पाठिंबादिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या (डुसू) निवडणुकीत अखिल भारतीय विद्यापीठाने (अभाविप) दणदणीत विजय मिळवला आहे. अभाविपने अध्यक्षपदासह तीन जागा जिंकल्या आहेत. शुक्रवारी (१९ सप्टेंबर) जाहीर झालेल्या निकालांमध्ये त्याचवेळी काँग्रेसशी संलग्न ..
राहुल गांधींच्या तोंडी पाकिस्तानची भाषा – किरेन रिजिजू यांचा घणाघातकाँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली. राहुल गांधींची विधाने नेहमीच पाकिस्तानच्या भाषेशी मिळतीजुळती असतात आणि त्याचा थेट फायदा पाकिस्तानातील भारतविरोधी गटांना होतो, असा ..
बिहारमध्ये रणनीतींचा खेळ...बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राज्याचे वातावरण तापले असून, सर्वच पक्ष यंदा संपूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. राहुल गांधी यांच्या व्होटर अधिकार यात्रेनंतर राजदचे तेजस्वी यादव यांनी बिहार पिंजायला सुरुवात केली, तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांनीही तळागाळातील ..
राहुल गांधी यांचे आरोप नेहमीप्रमाणेच निराधार : केंद्रीय निवडणूक आयोगदेशातील घटनात्मक संस्थांवर हल्ले करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखे अराजक पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघात भाजपने केला आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचा मतचोरीचा नवा आरोपही नेहमीप्रमाणेच निराधार असल्याचा पलटवार ..
सबरीमला मंदिराच्या द्वारपालक मूर्तीच्या सोन्यात घट; केरळ उच्च न्यायालयाचे चौकशी करण्याचे आदेशसबरीमला मंदिरातील द्वारपालकाच्या (दाराचे रक्षक) मूर्तीवरील सोन्याच्या मुलाम्यात घट झाल्याच्या गैरव्यवहाराटी केरळ उच्च न्यायालयाने गंभीर नोंद घेतली आहे. बुधवारी न्यायमूर्ती राजा विजयराघवन व्ही आणि न्यायमूर्ती के. व्ही. जयकुमार यांच्या खंडपीठाने त्रावणकोर ..
मतपत्रिकेत आता रंगीत छायाचित्रे; निवडणूक आयोगाचा नवा निर्णयमतदारांच्या सोयीसाठी आणि निवडणूक प्रक्रियेला अधिक पारदर्शक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकेसंबंधी महत्त्वाचे बदल केले आहेत. हे बदल ‘कंडक्ट ऑफ इलेक्शन रुल्स, १९६१’ मधील नियम ४९बी अंतर्गत करण्यात आले असून आगामी निवडणुकांपासून याची ..
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ७५व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी भारत-अमेरिका व्यापक आणि जागतिक भागीदारी आणखी उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. ..
विकसित भारताच्या ध्येयात अंमली पदार्थ मोठा अडथळा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहभारतात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी कार्यरत कार्टेल्सवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताची संकल्पना पूर्ण करण्यासाठी तरुण पिढीला त्यापासून वाचवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी ..
अमेरिकेच्या टॅरिफ दबावातही भारताच्या निर्यातीला चालना; गतवर्षाच्या तुलनेत ६.१८ टक्क्यांची वाढजागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या टॅरिफ दबावाच्या पार्श्वभूमीवरही भारताच्या एकूण व्यापारात सकारात्मक वाढ नोंदली गेली आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यांच्या ..
आधार मतदार यादीसाठी ओळखपत्र म्हणून ग्राह्य; सर्वोच्च न्यायालयाने आदेशात बदल नाकारलासर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आपल्या ८ सप्टेंबर रोजीच्या आदेशात बदल करण्यास नकार दिला. या आदेशानुसार, विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेत तयार होणाऱ्या सुधारित मतदार यादीत मतदाराचा समावेश करण्यासाठी आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्याचे ..
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत लष्करी सज्जतेवर मंथनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी १६व्या संयुक्त कमांडर्स परिषदेचा प्रारंभ झाला. दर दोन वर्षांनी होणारी ही परिषद देशाच्या नागरी व लष्करी नेतृत्वाला एकत्र आणणारे सर्वोच्च मंच असून भविष्यातील संरक्षण धोरण आणि सज्जतेबाबत दिशा ठरवण्याचे काम ..
निवडणूक आयोगाची तयारी, मतदार याद्यांचे राष्ट्रव्यापी पुनरावलोकन करणार – सर्वोच्च न्यायालयात माहितीकेंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला कळवले आहे की, बिहार वगळता इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार याद्यांच्या विशेष गहन पुनरावलोकनासाठी (एसआयआर) प्राथमिक पावले उचलण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. ..
भारतीय वायुसेनेसाठी ११४ 'मेड इन इंडिया' राफेल लढाऊ विमानांची खरेदी होणार - २ लाख कोटींहून अधिक किंमतीचा करार, ६० टक्क्यांहून अधिक स्वदेशी तंत्रज्ञानभारतीय वायुसेनेच्या ताफ्याला अत्याधुनिक सामर्थ्य मिळवून देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला ११४ ‘मेड इन इंडिया’ राफेल विमानांच्या खरेदीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून या प्रस्तावावर प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. फ्रेंच कंपनी दसॉ एव्हिएशनच्या सहकार्याने ..
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांचे ‘पाकिस्तान कनेक्शन’? - एसआयटी अहवाल आसामच्या मुख्यमंत्र्यांना सादरआसाम सरकारच्या वतीने गठित केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्या कथित पाकिस्तान कनेक्शनबाबतची चौकशी पूर्ण करून ९६ पानी अहवाल बुधवारी (१० सप्टेंबर) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांना सादर केला. लोक सेवा भवन येथे ..
काँग्रेसकडून पुन्हा पंतप्रधानांच्या आईचा अपमानबिहारमधील वोट अधिकार यात्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या आईविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी सुरू झालेल्या वादानंतर काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे बिहारचे राजकारण आणखी चिघळले आहे...
एक कोटी इनामी मनोजसह १० नक्षलवाद्यांचा छत्तीसगढमध्ये खात्माछत्तीसगढच्या गरियाबंद जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी १ कोटी रुपयांचा इनाम असलेला नक्षलवादी मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण याच्यासह १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे...
राहुल गांधींकडून 'सुरक्षा प्रोटोकॉल'चे उल्लंघन...केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यांदरम्यान वारंवार सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात राहुल गांधींनाही ..
पंतप्रधान मोदींच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून पंधरा दिवसांचा ‘सेवा पंधरवडा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, तसेच केंद्र सरकारने केलेल्या कामांचे प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन देशभर करण्यात येणार ..
सोनिया गांधींवर एफआयआर दाखल करण्याची याचिका, निकाल राखीवदिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्य़ा याचिकेवर निकाल राखून ठेवला आहे. याचिकेत असा दावा केला आहे की गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्यापूर्वी, तीन वर्षांपूर्वीच मतदार ..
१० दिवसात नागरिकत्व सिद्ध न केल्यास घुसखोरांची हकालपट्टी - आसाम सरकारतर्फे नवी एसओपी लागूआसाम सरकारने राज्यातील बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १९५० च्या असमातून परदेशी नागरिकांचे निष्कासन कायदा अंतर्गत नवा कार्यपद्धती नियम (मानक कार्यप्रणाली) ..
संपूर्ण देशभरात मतदार यादींच्या विशेष गहन पुनरीक्षणाची तयारीमतदारयादी विशेष गहन पुनरीक्षण (एसआयआर) संपूर्ण देशभरात राबवण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात आयोगाने राज्यांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबत नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली. देशभरात मतदार सूची पुनरावलोकनाची अंमलबजावणी, ..
युद्धातील बदलत्या तांत्रिक आव्हानांसाठी आत्मनिर्भरता आवश्यक - लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदीयुद्धाचे स्वरूप नेहमीच अनिश्चित राहिलेले आहे. त्यामुळे आधुनिक युद्धासाठी सज्जतेत तीन प्रमुख बाबींवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे – फोर्स व्हिज्युअलायझेशन, फोर्स प्रोटेक्शन आणि फोर्स अप्लिकेशन, असे मत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी व्यक्त ..
‘जेन झी’ आणि नेपाळचे बदलते राजकारणसध्याच्या तरुणाईसाठी सोशल मिडीया हा जिव्हाळ्याचा विषय. मात्र, हे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म नेपाळमधील आंदोलनाचा विषय झाले आहेत. सरकारने चीन वगळता अन्य देशातील सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याने, नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन ..
राजीव गांधी फाऊंडेशन चौकशीच्या भोवऱ्यातकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘इंडियन स्टेटशी लढा सुरू आहे’ या वादग्रस्त विधानावर दाखल झालेल्या एफआयआरच्या चौकशीत ओडिशा पोलिसांनी गती दिली आहे. या चौकशीचा धागा आता थेट राजीव गांधी फाऊंडेशन पर्यंत पोहोचला असून, फाऊंडेशनला आर्थिक नोंदी सादर करण्यासाठी ..
काँग्रेसच्या ‘बीडी’ ट्विटवरून बिहारच्या राजकारणात नवा वादराहुल गांधी–तेजस्वी यादव यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना उद्देशून अपशब्द वापरल्याचा वाद अजून थंडावलेला नाही. तोच काँग्रेसला ‘बीडी ट्विट’ वादाचा नवा फटका बसला आहे. केरळ काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून करण्यात आलेल्या ..
रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीस जोधपूरमध्ये प्रारंभसंघ शताब्दी, पंचपरिवर्तन यासह शैक्षणिक धोरण आणि वनावासी भागातील सामाजिक विकासावर होणार चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ प्रेरित संघटनांच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांची बैठक जोधपूर येथे शुक्रवारपासून सुरू झाली. पहिल्या सत्रात सरसंघचालक डॉ. मोहनजी ..
जीएसटी सुधारणा दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांशी सुसंगत; स्वदेशी जागरण मंचाने केले स्वागतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली केंद्र सरकारने जाहीर केलेल्या धाडसी जीएसटी सुधारणा निर्णयाचे स्वदेशी जगरण मंचाने स्वागत केले आहे. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांनी दिलेल्या ‘स्वदेशीचा अंगीकार करा आणि राष्ट्र बळकट ..
बंगाल विधानसभेत प्रचंड राडापश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या गोंधळात भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष जखमी झाले...
जीएसटी सुधारणा - दैनंदिन वापरातील वस्तूंवर ५ टक्के कर; सर्वसामान्यांना दिलासा(GST Reforms) केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ५६ वी जीएसटी परिषदेची बैठक राजधानी दिल्ली येथे सुरू झाली आहे. या बैठकीत परिषदेने ५ आणि १८ टक्के अशा दोन-स्तरीय दर रचनेला मान्यता दिली असून ती २२ सप्टेंबरपासून लागू केली जाईल. ..
केंद्र सरकारवर संविधान कमकुवत करण्याचा राज्यांचा आरोपकर्नाटक, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेश सरकारांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात असा आरोप केला की, राज्यांनी पारित केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती आणि राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी निश्चित केलेल्या कालमर्यादेबाबत ११ एप्रिल रोजी दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ..
जीएसटी परिषद बैठकीत प्रारंभ, कर संरचनेत ऐतिहासिक बदलांची शक्यताकेंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ५६ वी जीएसटी परिषदेची बैठक राजधानी दिल्ली येथे सुरू झाली आहे. ३ व ४ सप्टेंबर या दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) दरांमध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय होण्याची ..
माझ्याच नव्हे, तर देशभरातील मातांचा काँग्रेस – राजदकडून अपमान ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घणाघातपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमध्ये ‘जीविका निधी साख सहकारी संघ’चा शुभारंभ केला आणि महिला स्वयं-सहायता गटांना १०५ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. याप्रसंगी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि आपल्या दिवंगत आईवर झालेल्या अपमानास्पद ..
फसव्या दाव्यांचा धुरळाराहुल गांधी यांच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’ची काल सांगता झाली असली, तरी या यात्रेचा प्रभाव हा मर्यादित स्वरुपातच दिसून आला. कारण, मुळात काँग्रेसने केलेले तथ्यहीन आरोप त्यांना सिद्धही करता आले नाही. त्यातच निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनंतर तर राहुल ..
पंतप्रधान मोदी – पुतीन भेट; जागतिक स्थैर्य, शांती आणि समृद्धीसाठी सहकार्याचे नवे संकेतपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी चीनच्या तियांजिन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीच्या दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक घेतली. या चर्चेत युक्रेनमधील युद्ध, शांततेचे ..
भारतामुळेच जागतिक तेल बाजारात स्थैर्य - केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादनरशियाकडून तेल खरेदी करून ते शुद्धीकरणानंतर युरोपात विकत भारताने नफेखोरी केली, भारत ‘लाँड्रोमॅट’ बनला, अशा अमेरिकेतून होत असलेल्या आरोपांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भारताने एकही आंतरराष्ट्रीय नियम मोडलेला ..
एससीओ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी चीनला रवानापंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी जपानचा दौरा संपवून चीनकडे रवाना झाले आहेत. तेथे तियांजिनमध्ये होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे गलवान संघर्षानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे...
न्या. रेड्डींच्या ‘त्या’ निकलामुळेच आमचे जीवन उध्वस्त - बस्तरमधील नक्षलपिडीतांचा टाहो, मतदान न करणाऱ्याचे विरोधी पक्षांच्या खासदारांना आवाहनछत्तीसगडमधील बस्तर परिसरात नक्षलवादाच्या हिंसेत उद्ध्वस्त झालेल्या पीडितांनी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडली. बस्तर शांतिसमितीच्या वतीने आयोजित या परिषदेत पीडितांनी सर्व खासदारांना आवाहन केले ..
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींविषयी अपशब्द वापरणे हे विरोधकांचे नैतिक अध:पतन - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघातकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गीय मातोश्रींबद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर केलेली ही टीका केवळ निंदनीय नाही तर सार्वजनिक जीवनातील ..
जागतिक अर्थकारणात भारताचे १८ टक्के योगदान, गुंतवणुकीसाठी सर्वात विश्वासार्ह ठिकाण – पंतप्रधान मोदीभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी टोकियो येथे झालेल्या भारत-जपान आर्थिक मंचात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले की भारत सध्या जागतिक आर्थिक वृद्धीत जवळपास १८ टक्के योगदान देत आहे आणि काही ..
उर्जित पटेल भारतातर्फे आयएमएफचे कार्यकारी संचालकभारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे...
स्वातंत्र्यानंतर संभलमध्ये हिंदूंची लोकसख्या ४५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर - हिंसाचाराचा चौकशी अहवाल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सादरउत्तर प्रदेशातील संभल येथे गतवर्षी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या न्यायिक आयोगाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ४५० पानांचा अहवाल सादर केला आहे. त्यात २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मशिदीत झालेल्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा ..
आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाडचा गैरवापर करून इस्रायलविरोधी ठराव, भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्ननुकत्याच मुंबईत पार पडलेल्या इंटरनॅशनल ऑलिंपियाड ऑन अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयओएए) या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इस्रायलला पुढील स्पर्धांमधून वगळण्याचा ठराव मांडण्यात आला. या प्रकरणावरून देशभरातील जवळपास ३०० प्राध्यापक व वैज्ञानिकांनी पंतप्रधान ..
अवस्थतेच्या काळात जगास ‘धर्म’ देण्याची जबाबदारी भारताची – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतसध्याच्या जगात संघर्षाचे वातावरण आहे. ‘वोकीझम’सारख्या आव्हानाने सर्वच देश चिंतेत आहेत. अशा जागतिक अस्वस्थतेच्या काळात जगाला संतुलन साधणारा ‘धर्म’ देण्याची जबाबदारी भारताची आहे. जगाला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय समाजानेही समर्थ होणे गरजेचे असून ..
रुग्णालय घोटाळा – आप नेते सौरभ भारद्वाज यांच्यावर ईडीची छापेमारीआम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या निवासस्थानासह १३ ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ही कारवाई दिल्लीतील रुग्णालय बांधकामातील घोटाळ्याच्या तपासाशी संबंधित असल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले...
उत्तराखंडमध्ये ‘ऑपरेशन कालनेमी’ - ३०० हून अधिक बनावट साधूंना अटकउत्तराखंडमध्ये संत-साधूंच्या वेषात लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात ‘ऑपरेशन कालनेमी’ नावाची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३०० हून अधिक बनावटी बाबांना अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्यांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही ..
संघशताब्दीनिमित्त सरसंघचालकांची तीनदिवसीय व्याख्यानमाला - सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत मांडणार १०० वर्षांची संघयात्रा आणि नव्या क्षितीजांवर करणार भाष्यराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत दिल्लीतील विज्ञान भवनात तीन दिवसीय व्याख्यानमालेस संबोधित करणार आहेत...
वनवासींचा स्वसंरक्षणाचा अधिकार संपवणाऱ्यास काँग्रेसकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी - केंद्रीय गृहमंत्री अमित शाहवनवासी समुदायाचा स्वसंरक्षणाचा अधिकारी काढून घेणाऱ्या न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना राहुल गांधी यांनी डाव्यांच्या दबावाखाली उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले आहे, असा घणाघात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी सोमवारी केला आहे. एएनआय ..
पंतप्रधानांच्या पदवीसंदर्भातील सीआयसी आदेश रद्द, दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीविषयीची माहिती उघड करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाचा (सीआयसी) आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला आहे...
धर्मस्थळ मंदिराविरोधात काँग्रेसचा सुनियोजित डाव - भाजप नेते अमित मालवीय यांचा आरोपकर्नाटकातील धर्मस्थळ मंदिराला बदनाम करण्यामागे काँग्रेसचे टूलकिट आहे. खोटे पुरावे, बनावट छायाचित्रे आणि दबावाखाली घडवून आणलेल्या तक्रारींच्या माध्यमातून काँग्रेस हिंदू संस्थांची बदनामी करत आहे. हा संपूर्ण कट राहुल गांधींच्या निकटवर्तीयांच्या मार्गदर्शनाखाली ..
शेतकऱ्यांच्या हितावर तडजोड करणार नाही – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर , अमेरिकेच्या अवास्तव शुल्कवाढीवर हल्लाबोलभारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक आयात शुल्क लावून दंडात्मक कारवाई केली आहे. यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. अमेरिकेने लादलेले हे शुल्क अवास्तव असून भारतीय ..
काँग्रेसचे उपराष्ट्रपतीचे उमेदवार नक्षलवाद समर्थक - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघातकाँग्रेसने डाव्यांच्या दबावाखाली येऊन नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिली आहे, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केला आहे. केरळमधील कोची येथे मनोरमा न्यूज कॉन्क्लेव्हमध्ये ..
भारतीय राजदूत क्वात्रा यांची अमेरिकन खासदारांशी बैठक; व्यापार व ऊर्जा सुरक्षेवर चर्चाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी अमेरिकन खासदारांशी भेटी घेतल्या आहेत...
भारतीय रेल्वेतर्फे गणपती विशेष ३८० रेल्वे फेऱ्याभारतीय रेल्वेने यावर्षीच्या उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी ३८० गणपती विशेष रेल्वे फेऱ्या चालवणार आहेत. महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील उत्सव प्रवासांची मोठी मागणी लक्षात घेऊन मध्य मध्य ..
भटक्या कुत्र्यांसाठी राष्ट्रीय धोरण आवश्यक – सर्वोच्च न्यायालय, शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या निर्णयात बदलसर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्लीत तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) भटक्या कुत्र्यांबाबतच्या आपल्या ११ ऑगस्टच्या आदेशात बदल केला. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ..
काँग्रेसमधील तरुण नेत्यांपासून राहुल गांधी भयभीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टिप्पणीकाँग्रेसमध्ये अनेक तरुण आणि प्रतिभाशाली नेते आहेत. मात्र, राहुल गांधी यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांना स्वतःची मते मांडण्याची किंवा पक्षात पुढे येण्याची संधी दिली जात नाही; अशी टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ..
सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवालराज्य विधानसभेत मंजूर झालेले विधेयक राज्यपालांकडे अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्यास न्यायालय काही करू शकणार नाही का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे...
मताधिकार की लांगुलचालन ?बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचा खेळ सुरू झाला आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या की प्रत्येकवेळी दिसणारा हा ट्रेंड यंदाही नव्या आक्रमक रूपात समोर आला आहे. विशेष म्हणजे या वेळी काँग्रेस पक्षाने मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून ..
इंदिरा गांधींची अनैतिक परंपरा कायम ठेवण्याचा काँग्रेसचा अजेंडा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा घणाघाततुरुंगातून सरकार चालविण्याच्या पद्धतीस आळा घालण्यासाठीच्या विधेयकास काँग्रेसचा विरोध म्हणजे इंदिरा गांधी यांची अनैतिक परंपरा पुढे चालवण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे, असा घणाघात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बुधवारी केला आहे...
राज्यपालांचा विधेयक मान्यता कायमस्वरूपी नाकारण्याचा अधिकार राज्य सरकारांसाठी अन्याय्य ठरू शकतो - ‘राष्ट्रपती संदर्भ’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणीराज्य विधानमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांना राज्यपालांनी कायमस्वरूपी मान्यता नाकारण्याचा अधिकार दिल्यास लोकनियुक्त सरकार हे निवडून न आलेल्या राज्यपालांच्या दयेवर अवलंबून राहील, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली...
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचा प्रयत्न, आरोपीस अटकदिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव राजेश असून त्याची दिल्ली पोलिस, इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आणि स्पेशल सेलच्या पथकांकडून चौकशी सुरू आहे...
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट - द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर शांतता राखण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केलेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चीनचे परराष्ट्रमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे पोलिटब्युरो सदस्य वांग यी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारत-चीन सीमारेषेवर शांतता आणि स्थैर्य राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. द्विपक्षीय ..
सीपी राधाकृष्णन आज दाखल करणार उमेदवारी अर्जविरोधी पक्षांकडून माजी न्यामूर्ती बी. सुदर्शन रेड्डी उमेदवार, जगनमोहन रेड्डी यांचा राधाकृष्णन यांना पाठिंबा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन आज नामांकन दाखल करणार आहेत. त्याचवेळी काँग्रेससह विरोधी ..
सिंधू जल करार भारतासाठी हानिकारक, नेहरूंनीही मान्य केली होती चूक : पंतप्रधान मोदीपाकिस्तानसोबत झालेला सिंधू जल करार हा देशासाठी अपायकारक ठरलेला असून त्यातून भारताला काहीही लाभ झाला नाही. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनीच आपल्या सचिवामार्फत ही चूक मान्य केली होती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ..
अनिश्चिततेच्या गर्तेत युक्रेन?अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेली ट्रम्प-पुतीन यांची अलास्कातील बहुचर्चित भेट ही निष्फळच ठरली. त्यानंतर आता ट्रम्प हे झेलेन्स्की आणि युरोपिय राष्ट्रप्रमुखांशीही चर्चा करणार आहेत. एकीकडे युक्रेन ‘नाटो’मध्ये गेले असते, तर रशियाविरुद्ध त्याला थेट लष्करी ..
संघशताब्दी म्हणजे सिंहावलोकन आणि भविष्यवेधाचा काळ – सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ) शताब्दी ही स्वयंसेवकांसाठी निश्चितच उत्साहवर्धक आहे. मात्र, हा काळ सिंहावलोकनासोबतच भविष्याचा वेध घेण्याचाही आहे; असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी केले होते...
लोकसभेत जनविश्वास सुधारणा विधेयक सादरसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारीदेखील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत जनविश्वास (सुधारणा) विधेयक सादर केले असून ते निवड समितीकडे पाठवण्यात आले आहे...
पुतीन- ट्रम्प शिखर परिषद : युद्धबंदीचा कोणताही निर्णय नाहीअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील शिखर परिषद शुक्रवारी युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कोणत्याही निर्णयाशिवायच पार पडली. दरम्यान, पुढील शिखर परिषदेसाठी मॉस्को येथे या; ..
काँग्रेस, जीना आणि माउंटबॅटन देशाच्या फाळणीस जबाबदारएनसीईआरटीचे नवे मॉड्यूल प्रकाशित राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी साठी दोन नवीन मॉड्यूल जारी केले आहेत. नियमित पुस्तकांपेक्षा वेगळे असलेले हे मॉड्यूल देशाच्या फाळणीच्या भीषणतेवर आधारित ..
घुसखोरीचे षडयंत्र मोडून काढणार, घुसखोरांना हाकलून लावणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरून घोषणानियोजनबद्ध षडयंत्र करून देशाच्या लोकसंख्येची रचना बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. घुसखोरांना वसवून देशातील वनवासी, माता आणि भगिनींनी लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नसून घुसखोरांविरोधात ‘हाय पॉवर डेमोग्राफी मिशन’ ..
डरो और भाग जाओ - स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांची भूमिकास्वांतत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात सात्यकी सावरकर हे नथुराम गोडसे याचे वंशज असून त्यांच्याकडून आपल्या जीवास धोका होऊ शकतो, अशा आशयाचा दावा अवघ्या २४ तासात मागे घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘डरो और भाग जाओ’ अशीच आपली भूमिका असल्याचे दाखवून ..
दु:साहस केल्यास ‘वेदनादायी परिणाम’ भोगावे लागतील - भारताचा पाकिस्तानला इशारापाकिस्तानने आपल्या तोंडावर नियंत्रण ठेवावे आणि भारताविरोधात कोणतेही दु:साहस करण्याचा विचार केल्यास त्याचे ‘ऑपरेशन सिंदूर’प्रमाणेच ‘वेदनादायी परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा परराष्ट्र मंत्रालयाने पाकला दिला आहे...
भारतीय नागरिक होण्यापूर्वीच सोनिया गांधी मतदार - काँग्रेसचाच मतदार घोटाळा असल्याचा भाजपचा आरोपसोनिया गांधी या भारतीय नागरिक होण्यापूर्वीच त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा पुरावा भाजपने बुधवारी दाखवून काँग्रेसवर निशाणा साधला आहे...
नव्या आयकर विधेयकावर संसदेची मोहोरसंसदेत ‘नवीन आयकर विधेयक 2025’ मंजूर होऊन भारताच्या आयकर कायद्यात मोठ्या स्वरूपात सुधारणा करण्यात आल्या आहेत. या विधेयकाद्वारे आयकर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि करदात्यांसाठी सुलभ करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. व्यक्ती आणि कंपन्यांसाठी कर अनुपालनाच्या ..
सुटबुटवाला लादेन म्हणजे असीम मुनीर - पेंटागॉनच्या माजी अधिकाऱ्याची टिकाअसीम मुनीर म्हणजे सुटबुट ओसामा बिन लादेन आहे अशी तीव्र टीका अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे माजी विश्लेषक मायकेल रुबिन यांनी पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर केली आहे...
न्या. वर्मा महाभियोग – लोकसभा अध्यक्षांनी स्थापन केली समितीनोटकांड प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंक वर्मा यांच्याविरोधातील महाभियोगासाठी मंगळवारी लोकसभा अध्यक्षांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे...
‘ऑ. सिंदूर’ : द.आशियातील नवे सामरिक समीकरणभारताचे लष्करप्रमुख आणि हवाईदल प्रमुख यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यांमुळे, ‘ऑपरेशन सिंदूर’ची यशस्विता निश्चितच प्रकर्षाने अधोरेखित झाली. पण, दि. ७ मे रोजी सुरू झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला आता तीन महिने उलटले असून, दक्षिण आशियातील लष्करी समीकरणांमध्ये ..
नवे आयकर विधेयक लोकसभेत चर्चेशिवाय मंजुर ; विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे विधेयकावर चर्चा नाहीअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सभागृहात सादर केल्यानंतर काही तासांतच लोकसभेने सोमवारी नवीन आयकर विधेयक चर्चेशिवाय मंजूर केले. बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष सघन सुधारणेवरील (एसआयआर) चर्चेच्या मागणीवरून विरोधकांच्या गदारोळामुळे नवीन आयकर विधेयक ..