Purandare

"काय अवस्था झालीये महाराष्ट्राची?"; विधानभवनातील हाणामारीवरुन राज ठाकरेंचा उद्विग्न सवाल

(Raj Thackeray) राज्यात सुरु असलेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान पाहायला मिळाले. दरम्यान, गुरुवारी १७ जुलैला विधीमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये 'काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?' असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

Read More

आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेल्या सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली.

Read More

जितेंद्र आव्हाडांना नेहमी शेण खायची सवय आहे - निरंजन डावखरे

राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल करत जितेंद्र आव्हाडांनी दि. ३ जानेवारी रोजी वादग्रस्त विधान केले. त्यानंतर देशभरातून साधू-मंहतांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांना नेहमीच शेण खायची सवय आहे.. परंतु त्यांनी शेण खाताना दुसऱ्याच्या कामाची ही माती केली आहे.. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भूमिका काय आहे. आव्हाडांच्या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे का? असा सव

Read More

'प्रभू श्रीराम मांसाहारी...' जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान!

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट)चे शिर्डी येथे शिबिर आयोजित केले गेले होते. या शिबिरात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उद्धाटनावर बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. आव्हाड म्हणाले की, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. शिकार करून खाणार राम आमचा आहे. आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय. त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता. रामाने १४ वर्ष वनवास भोगला, मग शाकाहारी कसा असेल? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर आता सर्वत्र संतप्त प्रतिक्रिय

Read More

आव्हाडांनी पक्षासाठी काय केले? पवार गटाकडून केलेल्या टीकेला सूरज चव्हाण यांच प्रत्त्युत्तर

जितेंद्र आव्हाडांनी पक्षासाठी काय केले? तुमच्या कार्यशैलीला कंटाळून पालघर आणि ठाण्यातील कार्यकर्ते सोडून गेले. असा पलटवार अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत दिला आहे. "शरद पवारांनी घामाचा एक-एक थेंबच नाही रक्त आटवून पक्ष वाढवला, पक्षाचा विस्तार केला. 2004 मध्ये तोंडातून रक्त वाहत असताना शरद पवार प्रचाराला फिरले. मांडीचे हाड मोडलेले असतानाही त्यांनी पक्षाचे काम थांबवले नाही. याला म्हणतात पक्षासाठी जीव आणि प्राण देणे. अजित पवारांनी आज

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121