बिहारचे निवडणुकीतले त्रांगडेचिरागला अधिक जागा नाकारून शत्रुत्व घेण्याची चूक नितीश यांना भोवली आहे काय? कारण, जणू नितीश यांच्या पक्षाला धूळ चारण्यापलीकडे चिरागसमोर कुठलेही उद्दिष्ट दिसत नाही. हा अजब डावपेच असतो. त्यापेक्षा नितीशनी थोडे जुळवून घ्यायला हवे होते, असे वाटते. कारण, ..
राहुल गांधींचा निश्चय?लोकसभेत काँग्रेस आधीच संपली आहे आणि राज्यसभेत जो काही प्रभाव काँग्रेसला दाखवता येतो, तोही संपवण्याचा निश्चय राहुल गांधींनी केलेला आहे. त्यातून पक्षाला कसे बाहेर काढावे याची फिकीर त्या ज्येष्ठ पक्षनेत्यांना सतावते आहे...
कोण कोण गारद?आता एकामागून एक करत पवार, आदित्य व शिवसेनेच्या पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनाही प्रवक्त्यानेच कंगनाच्या टार्गेटवर आणून ठेवले. बुधवार, दि. ९ सप्टेंबरपर्यंत ‘उद्धवजी’ असे संबोधणार्या कंगनाने कार्यालयाची मोडतोड होताच एकेरी उल्लेख करून खुले ..
मुंबई पोलिसांचा ‘महान’ वारसाअगदी जगातल्या कुठल्याही जटील गुन्ह्यांचा तपास शेवटी मुंबई पोलिसांवरच अवलंबून असावा; इतकी हमी दिली जाऊ लागली. पण, सर्वोच्च न्यायालयानेच त्यावर विश्वास ठेवायला नकार देऊन तपासकाम अखेरीस सीबीआयकडे सोपवले. मग या निमित्ताने मुंबईच्या पोलिसांचा जुना महान ..
पुरोगाम्यांच्या नाकावर टिच्चून!अजून पुरोगाम्यांना ‘मोदी’ नामक कोड्याचे उत्तरही शोधता आलेले नाही, हेही सत्य आहे. पंतप्रधानांचे अयोध्येत जाणे व भूमिपूजनाला उपस्थित राहणे धार्मिक असण्यापेक्षाही पुरोगाम्यांच्या नाकावर टिच्चून राष्ट्रीयत्वातले हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी होते आणि त्याची ..
भूमिपूजनातले प्राधान्य मोदींचे लक्ष्य सेक्युलर भंपकबाजी संपवणे, असे होते आणि त्यासाठीच तर मतदाराने २०१९ सालात त्यांना अधिकची मते व अधिकच्या जागा देऊन भक्कम सत्ता बहाल केली आहे. त्यातून तमाम सेक्युलर नाटककारांचा नक्षा उतरवणे, ही अपेक्षाच पुन्हा व्यक्त झाली. मग अशा सेक्युलर ..
बेशरमपणाचा साक्षीदारपुरोहित वा साध्वीसारख्या हजारो लोकांना आपण कसे विनाजामीन विनाअपराध तुरूंगात डांबून ठेवले, तोच अनुभव घेण्यासाठी या महाशयांनी अर्थमंत्रिपदाचा कारभार केला होता काय? नुसते त्यांना विनाकारण, विनापुरावा जामीन नाकारून तुरुंगात डांबलेले नव्हते; तर त्यातून ..
पवार, पडळकर आणि ‘कोरोना’पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध जरूर झाला पाहिजे. पण, जे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे दावे किती टाहो फोडून केले जात होते? त्याचा पुनरुच्चार खुद्द पडळकरांनी नंतर केलेला नाही. पण, वाहिन्यांच्या बातमीदारांनी पन्नासवेळा प्रत्येकी तेच वाक्य उच्चारलेले आहे ..
‘डिप्रेशन वाड्रा’ची गोष्ट... रोज उठून ‘ऑपरेशन कमल’ असल्या बाता मारण्यात अर्थ नाही. तुमचे नेते जगभरच्या दिग्गजांच्या व्हिडिओद्वारे मुलाखती घेत बसणार आणि तुमचे आमदार- नेते भाजपने एकत्र ठेवावे, ही अपेक्षा कशी असू शकते? पायलट व गेहलोत यांच्यातले वादविवाद भाजपने लावलेले नाहीत. पण, ..
पत्रकारिताच रुग्णशय्येवर?वरळीचा डोम, झेवियर्स कॉलेज, रेसकोर्स अशा अनेक जागी नव्याने रुग्णशय्या सज्ज होत असल्याच्या बातम्याही झळकत होत्या. पण साधारण तीन-चार आठवड्यात उभारलेल्या या नव्या व्यवस्थेचा लाभ कोण वा कुठला कोरोनाग्रस्त घेतो आहे, त्याची किंचीतही झलक सामान्य लोकांना ..
‘आत्मनिर्भर’ म्हणजे काय?पायाभूत सुविधांवर किंवा संशोधन विकासावर खर्च केल्यामुळे गरिबी संपते म्हणजे काय? त्यालाच साध्या भाषेत ‘आत्मनिर्भरता’ म्हणतात. पण, वाडगा घेऊन फिरण्यालाच ‘गरिबांचे कल्याण’ ठरवून बसलेल्यांना ‘आत्मनिर्भर’ शब्दाचे आकलन म्हणूनच होऊ शकणार नाही. कोरोनातून ..
चावून दात ओठ, खातो कुबेर पोहे...घटनाक्रम बघितला तर पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यममार्ग शोधलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी मोदींना साकडे घातल्यावरच तो तोडगा निघू शकला आहे. गेले दोन-तीन आठवडे अर्धवट संपादक व सल्लागारांच्या नादी लागून मुख्यमंत्रीच गोत्यात आलेले होते. ..
खोट्याच्या कपाळी गोटा तामिळनाडूतील पक्ष प्रवक्ते अमेरिकाई नारायणन यांनी पाकिस्तानातील दोन वर्षे जुना फोटो सोशल मीडियावर टाकून स्थलांतरीत कामगारांचे सध्याच्या ‘लॉकडाऊन’मध्ये कसे हाल होत आहेत, अशी अफवा पसरवली नसती. त्यांच्या त्या खोटेपणाकडे लोकांनी लक्ष वेधले असता, ते ..
ओसामा आणि ‘तबलिगी’आज फक्त ‘तबलिगी’ आणि ओसामा बिन लादेन यांच्या अजेंडा व डावपेचातील साम्य व परिणाम यांची तुलना करण्याला महत्त्व आहे. ओसामाने अंगाला बॉम्ब बांधून आत्मसमर्पण करणारे घडवून शेकड्यांनी निरपराधांना ठार मारण्याचा खेळ केला होता. त्यांना आता जग ‘फिदायीन’ म्हणते. ..
'दि शाहीनबागे'तला चकवाअमित शाहांनी जाणीवपूर्वक मागील दोन महिन्यांत म्हणजे 'नागरिकत्व सुधारणा कायदा' संमत केल्यापासूनच मध्य प्रदेशात उलथापालथ करण्याचे काम हाती घेतलेले असावे. त्यांच्या हालचालीकडे काँग्रेस नेत्यांचे दुर्लक्ष व्हावे म्हणून शाहीनबागेला मोकळीक दिली असावी ..
शाहीनबागची सकारात्मक बाजूजितका मुस्लिमांकडून संविधानाचा जयजयकार होईल, तितके ’समान नागरी कायद्या’ला पाठबळ त्याही समाजात मिळू शकेल. आजवर त्याला सर्वात मोठा अडसर मुस्लीम धर्मगुरू व मौलवींकडून झालेला आहे. त्याला मुस्लीम महिलाच परस्पर उत्तर देत असतील, तर मोदींचे त्या दिशेने ..
वाचाळता पुरे झाली! आताही इथे महाराष्ट्रात भाजपने विद्यमान सरकारला नावे ठेवण्यापेक्षा भविष्यातल्या राजकारणाची मांडणी करण्याला महत्त्व आहे. त्यात शिवसेना असेल किंवा नाही आणि सरकार मोडून सेना भाजपसोबत येईल किंवा नाही, या गोष्टींचा ऊहापोह फक्त टिंगलटवाळीचा विषय होऊ शकतो. ..
'काकाला मिशा नसतील तर?'मोदी पंतप्रधान झाले आणि पाच वर्षे सलग कारभार करून पुन्हा लोकसभेत बहुमत जिंकल्यावर त्यांच्या सरकारने तिहेरी तलाक, जम्मू-काश्मिरला लागू असलेले कलम ३७० आणि अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी हे तीनही मुद्दे निकालात काढलेले आहेत. मग त्याचे पुढले पाऊल म्हणून ..
म्हातारी मेल्याचे दु:ख नको !माध्यमांनी डोक्यावर घेऊन कौतुक केलेले असले, तरी न्यायालयीन कामात माध्यमांची मखलाशी चालत नाही. तिथे कायद्याची जाण असलेला व्यावसायिक वकील मदतीला घ्यावा लागत असतो. म्हैसूरच्या मुलीला जामीन मिळवून देणार्या वकिलाने आता तिचे वकीलपत्र सोडलेले असून, नवा ..
संयमाला पर्याय नाही भाजप जितके हे सरकार पाडण्याचा प्रयत्न करेल तितके ते आघाडीला अधिक सुरक्षा देईल. बाहेरचा धोका असेपर्यंतच आतली एकजूट कायम असते. बाहेरचा धोका नसला, मग घरात, कुटुंबातही हेवेदावे उफाळून येत असतात. त्यापेक्षा आघाडी-युतीचे राजकारण वेगळे नसते. ज्यांना त्यात ..
'व्यापक कटा'ची अंमलबजावणी?भारतात अशा सेवाभावी संस्थांना मोकळीक असल्यानेच 'व्यापक कटा'ची कार्यवाही लोकशाहीचा मुखवटा पांघरून होऊ शकते. पुतीन, ट्रम्प त्यांना दाद देत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. पण, भारतात मोदी सरकार आल्यापासून त्यांची मोठी फौज निकामी झालेली आहे. त्यातून ..
घोडे अडले कुठे?एकामागून एका विकास योजनांना स्थगिती देण्याचा सपाटा सरकारने लावलेला आहे. त्यासाठी आढावा घेत असल्याचे कारण दिले जात आहे. मुद्दा इतकाच उरतो की, खरेच एकदिलाने हे लोक पाच वर्षे काम करू शकणार आहेत काय? असतील तर त्यांना समस्यांचा डोंगर समोर उभा असताना ..
नवी समीकरणेशिवसेनेशी वाद नको म्हणूनही भाजपला मनसेशी अनेकदा हातमिळवणी करणे शक्य झालेले नव्हते. आता तो रस्ता नाशिकच्या महापौर निवडणुकीने खुला केला आहे. जिथे शिवसेना आपली भूमी सोडत जाईल, ती व्यापण्याची भाजपला शक्यता नसेल तर मनसेने तिथे आपले बस्तान बसवण्याला भाजपही ..
फडणवीसांना दिलासा?परस्पर विरोधी भूमिकांचे पक्ष एकत्र येण्याने तत्काळ सत्तेची खुर्ची मिळत असली, तरी अनेक वेदनादायक तडजोडी कराव्या लागतात. त्यातून होणार्या जखमा भरायला प्रचंड कालावधी लागत असतो. म्हणून तशी भाजपला पर्यायी आघाडी होणार नाही, अशा भ्रमात कोणीही राहण्याचे ..
बुद्धिजीवी अंधश्रद्धाअभ्यास वा आकडेवारी ही अंधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता मतदार त्यांच्यापासून चार हात दूर होतो. कारण, त्यांनी कथन केलेले सत्य असले तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत ..
राफेल लिंबू आणि गंधपुष्पभाजप किंवा शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष असल्याने त्यांनी हा अशुभ काळ पथ्य म्हणून पाळला, तर समजू शकते. ते अंधश्रद्धेचेच भगत आहेत. पण ज्यांना राफेल विमानाच्या पूजेची वा चाकाखाली लिंबू ठेवण्याची लाज वाटली, त्यांना पितृपक्षात अर्ज भरण्याची भीती कशाला ..
पुतण्याचा डाव, काकांना पेचशनिवारच्या वर्तमानपत्रांची शरद पवारांना आंदण मिळालेली हेडलाईन अजितदादांनी अलगद हिरावून घेतली होती. कात्रजसारखा खंडाळ्याचा घाट चढून शरद पवार पुण्याला पूरग्रस्तांच्या भेटीला पोहोचले नाहीत, इतक्यात ईडी’ सोडून त्यांना पुतण्याचा पत्ता सांगण्याची नामुष्की ..
खोगीरभरती की रणनीती?पक्षाची धोरणे निश्चित करणार्या व्यवस्थेत असे कोणी ‘बाहेरचे’ नसतात. मग कितीही अन्य पक्षातील लोक भाजपमध्ये आले तरी काय फरक पडणार आहे? मुद्दा निवडून येणार्यांना पक्षात घेण्याचा नसून इतर पक्षांना खच्ची करण्याचा आहे आणि त्यात भाजप कमालीचा यशस्वी झाला ..
माझ्या माहेरीचा उंटभाजपशी संबंधित खोटेपणा करण्याला आजकाल ‘पुरोगामी पुण्यकर्म’ ठरवले जात असते. साहजिकच तपासाशी असहकार्य करण्याला चिदंबरम ‘कायद्याचा सन्मान करणे’ म्हणतात आणि पुरोगामी शहाणे नंदीबैलासारखी मान हलवून त्याला दाद देत असतात. काश्मीरपासून अर्थकारणापर्यंत कशावरही ..
वाघ आणि आव्हाडआपण नेते व पवारसाहेबांचे नाईकांच्या पक्षविरोधी कृती व उचापतींकडे वारंवार लक्ष वेधले. पण, उपयोग झाला नाही. कोणीही काही केले नाही की कारवाई झाली नाही, असे आव्हाड सतत ठामपणे सांगत होते. याचा अर्थच पवारसाहेब पक्षातल्या अशा हानीकारक कारवायांना पाठीशी ..
देण्यासारखे काहीतरी...'देण्यासारखे काही नाही' म्हणणे आणि 'असलेल्यातला मोठा हिस्सा बळकावून बसण्याला' 'गुरूमंत्र' म्हणता येणार नाही. किंबहुना, जेव्हा तुमच्या नावाने वा नेतृत्वाने जिंकता येत नसते, तेव्हा लढवय्यांना अधिक प्रोत्साहन म्हणून संधी द्यायची असते. त्याचीच वानवा ..
काव्यात्मक न्याय?मागील वर्षभर गोव्यातील सत्ता बदलून दाखवण्याच्या गमजा मारणाऱ्या काँग्रेसची इतकी दुर्दशा कोणी अपेक्षिलेलीही नव्हती. दुसऱ्यांचे वाईट चिंतण्याचा यापेक्षा दुसरा कुठला न्याय असू शकतो? हा नुसता संख्याबळाचा किंवा फोडाफोडीचा विषय नाही. अमानुषता व बेशरमपणाचाही ..
कथा कुणाची व्यथा कुणा?कुठलाही नेता किंवा पक्ष खळबळ माजवण्यासाठी राजकारण करत नाही किंवा कुठली भूमिका घेत नाही. त्यांचे पक्षीय वा व्यक्तिगत स्वार्थ, मतलब त्यात सामावलेले असतात आणि त्यालाच तात्त्विक मुलामा देऊन राजकीय भूमिका जाहीर केल्या जात असतात. त्यामुळे त्यात 'पुरोगामीत्व' ..
काँग्रेसचे भवितव्यतायुषी पक्षात असे कोणीही येऊन धुमाकूळ घालत असतील, तर त्या पक्षाला कुठले ‘भवितव्य’ असू शकते? त्यांच्यावर आणि त्यांच्यासाठी किती पैसे खर्च झाले, हा वेगळा विषय आहे. पण, त्यांनी केलेले पक्षाचे नुकसान भरून आणण्यासाठी आता कोणी पुढे यायला राजी नाही, ही ..
गाजराची पुंगीमागल्या पाचसहा दशकांत अशा आघाड्या गठबंधने उभारण्याचे थोडे प्रयोग झालेले नाहीत. त्यात एकदाही यश आले नाही. अपवाद फक्त डाव्यांच्या बंगाली आघाडीचा आहे. त्याचप्रमाणे केरळातील डाव्या पक्षांची आघाडी व काँग्रेसची आघाडी दीर्घकाळ टिकलेली आहे; अन्यथा बाकी ..
कॉंग्रेस हा पक्ष नाही!यावेळी लोकसभा प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत असा शब्दही उच्चारला नाही. कारण आता हळूहळू लोकांनाही कॉंग्रेस म्हणजे एक पक्ष नसून, ती एक विकृत मानसिकता असल्याचे लक्षात आलेले आहे. म्हणून तर मतदाराने ज्या पद्धतीने मतदान केले, ..
'एक्स्पायरी डेट'अनेक लहानमोठ्या पक्षातल्या बहुतांश नेत्यांचीही 'एक्स्पायरी डेट' होऊन गेलेली आहे. पण, त्यांचाच उपयोग चालू असल्याने त्या पक्षांची प्रकृती सुधारण्यापेक्षा अधिकाधिक ढासळत गेलेली आहे...
एक्झिट पोलचा सुगावा?आजवर त्यांना कधी आपल्या या बालेकिल्ल्यात प्रचाराची मेहनत घ्यावी लागलेली नव्हती. अर्ज भरावा आणि अन्यत्र प्रचाराला निघून जावे. स्वत: पवारांना तिथे कधी ठाण मांडून प्रचार करावा लागला नव्हता. पण यावेळी त्यांना तिथेच आसपास मुक्काम ठोकून बसावे लागलेले ..
घरचं झालं थोडं...मागील दोन आठवड्यात प्रियांकाच्या कर्तबगारीने मोदींची निद्रिस्त लाट उघड दिसायला लागली. तेव्हा अनेक दिल्लीकर बुद्धिमंतांचाही भ्रमनिरास झाला आणि त्यावेळी त्यांना मराठीतली प्रसिद्ध उक्ती आठवली असेल, ‘घरचं झालं थोडं आणि व्याह्याने पाठवलं घोडं.’..
खोट्याच्या कपाळी गोटा...ज्या दिवशी हे ६०० कलावंतांचे मोदींना पराभूत करण्याचे आवाहन प्रसिद्ध झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी हा मामला सर्वोच्च न्यायालयात निकाली झाला. म्हणजे कलावंतांच्या पत्रकाचा नव्हे! ‘भोबिष्योतर भूत’ चित्रपटाच्या अघोषित बंदीचा मामला सर्वोच्च न्यायालयात ..
दीपस्तंभाला आदेश देणारा कप्तान!कम्युनिस्ट पक्षाचे २०१४ आणि २०१९ सालचे जाहीरनामे मी वाचले. तेच शब्द, त्याच समस्या, तोच सेक्युलॅरिझम, तीच दलित हिताची बेगडी कळकळ, महिलांविषयी आस्था, हिंदूंना शिव्या, आर्थिक धोरण कसे फसले आहे, याची रडगाणे आणि परराष्ट्रनीती कशी वाईट आहे, याचे तुणतुणे ..
एक्स्पायरी डेटस्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसची ‘एक्स्पायरी डेट’ झालेली होती आणि तरीही त्याचा पक्ष बनवून जनतेची जी दिशाभूल करण्यात आली. त्यातून मग घराणेशाही उदयास आली. आता त्या घराणेशाहीची ‘एक्स्पायरी डेट’ उलटून गेली आहे. त्याचाही बोभाटा करणे आवश्यक आहे...
शिकारी कोण? सावज कोण?“मोदीला शिव्या द्या, माझी निंदा करा, पण भारतीय सेना व शौर्याला अपमानित करू नका,” हे मागील दोन-चार दिवसांतील आवाहन सामान्य भारतीयाच्या काळजाचा ठाव घेणारे आहे. त्यामुळे मोदींची शिकार करण्यास निघालेले विरोधी पक्षाचे शिकारी स्वत:च शिकार होऊन गेलेले ..
हुंडाबळीचे समर्थक पुरोगामी...अगोदर कोण कोणाला मारतो, त्यावर जगण्याच्या स्वातंत्र्याचा निवाडा होत असतो. कारण जगलात तरच पुढली सगळी स्वातंत्र्ये असू शकतात किंवा उपभोगता येत असतात. ज्यांना त्यात गल्लत करायची असते, ते पुरोगामी आणि जिहादी घातपाती यात तसूभर फरक असू शकत नाही. जिहादी ..
मांजराची मुलायम पावलेआपल्या प्रभावक्षेत्रात काँग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजप अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपपेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच ..
फुगा फुटला की होऽऽऽऽऽऽऽ...कालपर्यंत अखिलेश-मायावतींना ८० जागांपैकी ५०-६० जागा देऊन बसलेल्यांनाच त्या दोघांचे महागठबंधनही स्मरयणात राहिले नाही...
काकाला मिश्या नसल्या तर?मतदान यंत्राविषयी बेछूट थापा मारणारा शुजा हुसेन असो, मोदींना पराभूत दाखवणारा कुठला मतचाचणीचा कल्पनविलास असो, त्यात रममाण होणारा एक बुद्धिवादी अभ्यासकवर्ग आपल्याकडे आहे आणि त्याला खूश करण्यासाठी असला खेळ चालत असतो...
पुरोगामी जादुटोणाज्या वर्मांच्या नेमणूकीला याच खरगेंनी जानेवारी २०१७ मध्ये कडाडून विरोध केला होता, तेच खरगे आता वर्मांच्या समर्थनाला पुढे सरसावले...
२०१४ साठी पुन्हा शुभेच्छा!मोदींनी मुलाखत द्यावी म्हणून वाहिन्यांचे संपादक वाडगा घेऊन फिरत होते. त्यांना मुलाखत देताना मोदींनी बहुतेक संपादकांना अंगठा दाखवित दुय्यम पत्रकारांना मुलाखती दिल्या होत्या. त्यातून अशा नामवंत संपादक पत्रकारांची प्रतिष्ठा लयास गेली. मात्र, त्यासाठी ..
दृष्टी आड सृष्टी नसते!भाजपवरची नाराजी अन्य पक्षाला मत देण्यातून व्यक्त होते किंवा कुठल्याही पक्षाला मत न देण्यातूनही व्यक्त होते. ती फ़क्त ‘नोटा’तूनच व्यक्त होत नाही. शिवाय आपले मत परिस्थिती व अनुभवानुसार बदलणे हा मतदाराचा अधिकार आहे. तो ‘नोटा’तून व्यक्त होऊ शकतो, त्यापेक्षा ..
संस्कृतीतला फरकविरोधी पक्षनेता म्हणून वाजपेयींनी कधी तो विषय संसदेत काढला नाही, की पंतप्रधान राव किंवा सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाची कोंडी करण्यासाठी हा मुद्दा वापरला नाही. उलट अडचणीची वेळ आली तेव्हा विरोधी नेता असूनही सरकारला मदतच केली होती. आजच्या कॉंग्रेस अध्यक्षांना ..
अमेरिकन निवडणुकीत हिंदुत्व?आजवर कोणी हिंदू अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार झालेला नव्हता. बहुधा ख्रिश्चन नसलेलाही कोणी अध्यक्ष अमेरिकेला मिळालेला नाही. म्हणूनच तुलसीला तशी संधी मिळाली, तर ती पहिली हिंदू उमेदवार असेल आणि निवडून आलीच तर पहिलीच महिला व पहिलाच हिंदू अध्यक्ष, ..
मुलं पळवणारी म्हातारीबिहार, उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी मुलायम, मायावती वा लालूंची पाठराखण करताना काँग्रेस नामशेष होऊन गेलेली आहे...
पराभूत मानसिकतेचे बळीमागल्या महिन्यात या दोन नेत्यांनी आपापल्या राज्यातील मतदार याद्यांमध्ये ४०-६० लाख बोगस मतदारांची नोंद असल्याची तक्रार केली होती. त्याविषयी त्यावर उपाय म्हणून याद्यांची छाननी करावी, असाही त्यांचा आग्रह होता...
‘महागठबंधन’ नावाचा ‘एनपीए’अणुकराराच्या वेळी समाजवादी पाठिंबा घेऊन सरकार वाचवले आणि नंतर मुलायमंना काँग्रेसने टांग मारलेली होतीच ना? हा ‘महागठबंधनाचा डीएनए’ आहे. आजच्या आर्थिक भाषेत त्याला ‘एनपीए’ म्हणजे दिवाळखोरीतील बँकखाते नक्की म्हणता येईल...
ठळक बातम्या, पुसट बातम्यामागल्या काही वर्षांत मुख्य प्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता त्यामुळेच रसातळाला गेलेली आहे..
दगडफेके वकील साहित्यिककाश्मीरमध्ये भारतीय सेनेच्या जवानांना चकमकीच्या काळात मागून धोंडे मारणारे दगडफेके आणि इथे शहरी भागातल्या नक्षली व जिहादी विरोधातल्या कायदेशीर कारवाईत अडथळे उभे करणाऱ्यात नेमका काय फरक आहे?..
पीरफ़कीर इमरान खानशनिवारी पाकिस्तानचा बाविसावा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इमरान खान याचा शपथविधी पार पडला. त्यासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये नखशिखांत आपला देह झाकून घेतलेली एक महिला उपस्थित होती. तिचे नाव बुशरा मनेका. ही इमरानची नवी आणि तिसरी पत्नी आहे. ..
साहित्य अकादमीची ‘तिरस्कार वापसी’राजकारणाची किंमत पुढे राहुल-अखिलेश यांच्यासह मायावतींना विधानसभा निवडणुकीत मोजावी लागली. कारण, अशा साहित्यिकांचा जनतेच्या दुखण्याशी संबंध नसला तरी मतदाराचा असतो. ..
बफर्स आणि बोफोर्स...बफर्स निकामी झाले, मग रेल्वेगाडीचे नुकसान होतेच आणि त्यातल्या प्रवासी किंवा सामानाचे रुळावर गाडी असूनही भीषण नुकसान होत असते. आजच्या कॉंग्रेसची जी दुरवस्था दिसते, त्याचे नेमके तेच कारण आहे. या शतायुषी राजकीय पक्षामध्ये जी बफर्स व्यवस्था योजलेली ..
देणार्याचे हात घ्यावेमराठा मूक मोर्चाचा गाजावाजा झाला आणि आता त्याचाच आडोसा घेऊन मराठा आरक्षणाचा विषय पुढे रेटण्याचे राजकारण सुरू झालेले आहे. प्रत्येकजण आरक्षण लगेच देता येईल, अशा थाटात युक्तिवाद करतो आहे. जणू मुख्यमंत्री हाच झारीतला शुक्राचार्य असावा, असे मतप्रदर्शन ..
‘धीस हॅपन्स ओन्ली इन इंडिया’मोदींना कुणा बुद्धिजीवींना आश्रित ठेवायची म्हणूनच भीती वाटत असावी. निंदक इतके मदतनीस ठरत असतील, तर कुठला राजा सत्ताधीश भाट खुशमस्कऱ्यांची फौज कशाला बाळगणार ना?..
पसंतांचे संत...भाजपचे वायव्य मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केली, म्हणून कल्लोळ माजवला गेला...
चंद्राबाबूंची आत्महत्या...चंद्राबाबूंनी आत्महत्येचे पाऊल उचललेले आहे. यातली गंमत अशी की, याच मार्गाने जाऊन चंद्राबाबूंनी तब्बल दहा वर्षांचा वनवास भोगलेला आहे...
अच्छे दिन, बुरे दिनगेल्या काही वर्षांत मी दर एक-दोन महिन्यांनी सातारा जिल्ह्यातील एका दुर्गम दुष्काळी खेड्यात विश्रांतीसाठी जात असतो. हे माझ्या मित्राचे गाव आहे. सतत त्याच्यासोबत फिरायला जात असताना गावकर्यांशी गट्टी जमली आणि आता मी एकटाच ये-जा करीत असतो. सातारा- ..
भ्रूणहत्येचे कथानककर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शपथविधी आणि त्यात सहभागी झालेले १५-२० पक्षाचे दुबळे नेते. त्यांनी एकमेकांत हात गुंफून उंचावले, तर विविध वाहिन्यांना विरोधी एकजुटीचे डोहाळे लागले होते...
भारतातील मेलेल्या लोकशाहीचे श्राद्धलोकशाहीत कोण्या सत्ताधीशाच्या विरोधात बोलण्याची मुभा नसते की सत्तेच्या विरोधात कोर्टात दाद मागण्याचीही सोय नसते. मग न्यायालयात जाऊन, सत्ताधार्यांच्या विरोधात न्याय मागणारे कुठल्या हत्या व ‘मर्डर’च्या गोष्टी करीत असतात?..
कर्नाटकचा उत्तरप्रदेश होईल?1998 नंतर भारतात मतचाचण्यांचे युग सुरू झाले. प्रणय रॉय याला त्यातूनच राजकीय विश्लेषक म्हणून आपली ओळख मिळाली. आरंभी राजकीय अभ्यासक आणि राजकीय पत्रकार या शास्त्रावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण, पुढल्या काळात मतचाचण्यांचे शास्त्र विस्तारत गेले ..
हाती आले धुपाटणेमोदी दिल्लीच्या राजकारणात आले आणि त्यांनी दिल्ली काबीज केल्यावर पुरोगाम्यांकडे लढणारा कोणी राजकीय योद्धाच शिल्लक राहिला नाही. साहजिकच शेवटची फळी म्हणून वकील व माध्यमांना ती लढाई करावी लागलेली आहे...
‘फ़िदायिनी’ राजकारण.‘फ़िदायीन’ म्हणजे आत्मघातकी योद्धा- जो आपल्या मृत्यूला कवटाळून शत्रूचे नुकसान करून घेण्यात आपले हौतात्म्य शोधतो! मुंबईत दहा वर्षांपूर्वी आलेली अजमल कसाब टोळी वा कश्मिरात नित्यनेमाने मारले जाणारे पाकिस्तानी जिहादी, त्या मानसिकतेचे असतात..
एक मालवणी किस्सा...त्रिपुरातील डाव्यांचा पराभव आणि पोटनिवडणुकीतील भाजपला बसलेला दणका, यामुळे देशातील नरेंद्र मोदी विरोधी राजकारणाला वेग आलेला आहे आणि तेलंगण, बंगालच्या मुख्यमंत्र्यांपासून, मनसेच्या अध्यक्षांपर्यंत प्रत्येकाला ‘मोदीमुक्त भारता’चे वेध लागले आहेत. ..
२०१९ ची समीकरणे...लोकसभेच्या मतदानाला अजून एक वर्षाचा कालावधी असतानाच, मोदी सरकार व भाजपाचे दिवस भरत आल्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली आहेत! त्याला कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. ..
चिदंबरम यांची ‘आराधना’चित्रपट गीतामध्ये जशी फरीदा जलाल राजेश खन्नाच्या प्रत्येक गैरलागू प्रश्नांना सहजगत्या उत्तरे देते आणि कुठलाही प्रश्न टाळत नाही, तसेच चिदंबरमसमोर आलेल्या कुठल्याही विषयावर आपले मतप्रदर्शन हक्काने व हट्टाने करीत असतात. मात्र, थेट त्यांच्याशी निगडित ..
‘मर्यादा पुरुषोत्तम’ - ओवैसी!हैदराबादचे लोकसभा सदस्य असाउद्दीन ओवैसी हे आज देशातील मुस्लिमांचे सर्वाधिक बोलके नेता झालेले आहेत. कुठल्याही विषयावर ते अखंड मुक्ताफळे उधळीत असतात. तिहेरी तलाक असो किंवा अयोध्येतील रामजन्मभूमीचा विषय असो, त्यावर बोलण्याचा त्यांना अधिकारच आहे. कारण ..
पुरोगामी शरियतशरियत हा इस्लामी कायदा आहे. म्हणजे तो मुस्लिम राज्यकत्र्यांनी आपापल्या काळात निर्माण केलेला आहे. त्याचा कुराणाशी संबंध नाही तर इस्लामिक जाणत्यांनी त्याचा मसुदा तयार केलेला आहे...
पुरोगामी मनुवादउत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका संपून आता दहा महिन्यांचा काळ उलटला आहे. त्या निवडणुकीत भाजपाने अपूर्व यश संपादन केल्यावर एक नवी राजकीय मोहीमच सुरू झालेली होती. त्यात निवडणूक आयोग व मतदानयंत्रावरच शंका घेण्याची स्पर्धा चालू झालेली होती. ..
शहरी नक्षलवादाचा नमुनानक्षलवाद, माओवाद किंवा जिहादचे नेमके हेच तंत्र असते. त्यांना कायदा व शासन समाजाला सुरक्षितता वा न्याय देऊ शकत नाही, अशी दहशत घालायची असते. ते काम जिहादी नक्षलवादी हिंसेतून सिद्ध करत असतात आणि शहरी भागात त्याच व्यवस्थेला सुरूंग लावण्याचे काम असे ..
तो ‘मोर्चा’ आणि हा ‘एल्गार’नुसता मराठा मोर्चा निघणार म्हटल्यावरही अनेकांचे धाबे दणाणले होते. त्याविषयी शंका-कुशंका व्यक्त झालेल्या होत्या. जणू मराठ्यांनी आपल्या मनातला प्रक्षोभ व्यक्त करणेही गुन्हा असल्याचाच सूर लागला होता. कुठे त्या मोर्चाला गालबोट लागले नाही. कुठे हिंसा ..
हार्दिक पटेल आणि हार्दिक पंड्याहार्दिक पंड्या मधल्या फळीत फलंदाजीला जातो आणि असा काही धुमाकूळ घालतो, की खेळाची व सामन्याची दिशाच बदलून टाकतो. त्याने चार पाच षटकांत घातलेल्या गोंधळामुळे संघाच्या खात्यात धावांची मोक्याच्या क्षणी भर पडते आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यक असलेला धावांचा ..
सोनियांसमोर ‘मूडीज’ कोण?‘मूडीज’ मॅनेज केला, याचा कोणी कॉंग्रेसवाला पुरावा देऊ शकत नाही. कारण अशा गोष्टींचे कोणी पुरावे ठेवत नसतो. सोनियांना तेव्हा मोदींनी मॅनेज केल्याचाही कुठलाच पुरावा आपल्याला सापडू शकत नाही. पण, आजवर प्रत्येक बाबतीत यश मिळाल्यावर मोदींनी ते मॅनेजच केल्याचा ..
पराभवाची चटकगुजरात हा भाजपा वा मोदींचा बालेकिल्ला असेल, तर तिथे भाजपाने कसे लढावे व किती प्रचार करावा, हे विरोधकांनी ठरवायचे असते, असा हा नवा युक्तीवाद आहे. यापैकी कितीजणांना राजकारणाचा खरा अभ्यास आहे आणि कितीजणांना जगण्यातली स्पर्धा कळू शकते, याचीच शंका येते. ..
ताज महाल आणि बुलेट ट्रेनआज जगातल्या कुणा संस्थेने ताजमहालला ‘मानवी संस्कृतीचा अमोल ठेवा’ ठरवलेले आहे म्हणून? तेवढेच असेल, तर मानवी गरजा म्हणून बुलेट ट्रेनवर हल्ले कशाला होतात? ..
अति तिथे माती! पंधरा वर्षे या जुन्या आरोपांना देशातील सर्वोच्च न्यायालयानेही नाकारले आहे. तरीही पुन्हा तेच खाजवून काढायचे खेळ चालूच आहेत. ताज्या निकालात गुजरात हायकोर्टाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावल्याची बातमी गुरूवारी आली...
आझाद मैदान, कालीचक, बशिरहाट आणि पंचकुलाआज तुलना करणार्यांना त्या आपल्याच पूर्वेतिहासाचे विस्मरण होते, तेव्हा नवल वाटते. अशा घटना वा हिंसाचाराच्या इतिहासात आता पंचकुला या नव्या नावाची भर पडली आहे. यापूर्वी अगदी अलीकडल्या काळात मुंबईचा आझाद मैदान परिसर, बंगालचे कालीचक वा बशिरहाट यांनी ..
जुनी-नवी एनडीएआता तीन वर्षांनी काय स्थिती आहे? त्याच तीन विषयांचे राजकीय भांडवल करून आपले पुरोगामीत्व जपायला एनडीए सोडणार्या नितीशकुमारांची घरवापसी झालेली आहे. पण त्याच मुहूर्तावर तेच तिन्ही वादग्रस्त विषय ऐरणीवर आलेले आहेत. राममंदिराचा खटला आता सर्वोच्च न्यायालय ..
विश्वासार्हता ढिगार्याखाली आपला प्रतिस्पर्धी वा शत्रू आत्महत्या करीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नये,’’ असे नेपोलियन म्हणतो. हे केजरीवालना उमजले असते, तर त्यांची दिल्लीच्या महापालिका मतदानात पुरती धूळधाण झाली नसती. कारण, त्यांनी राजकीय आत्महत्येसाठी इतका इतका उतावळेपणा केला ..
‘एनजीओ’ नावाची भुरटेगिरीया ‘एनजीओ’ लोकांचा एक मोठा वा प्रमुख उद्योग असतो की, सरकार वा सार्वजनिक जीवनात वावरणार्या संस्था वा व्यक्तींना लक्ष्य करणे, कायदे व नियमांच्या कसोटीवर कोण तोकडा पडतो, त्यावर प्रश्नचिन्ह लावणे आणि त्यांना सतावणे, हेच एकमेव कामअशा ‘एनजीओ’ करीत असतात. ..
मारणार्याची जात-धर्म महत्त्वाचा!आताही एक गोष्ट नजरेत भरणारी आहे. जुनैद असो किंवा महंमद अयुब असो, दोघेही मारले गेलेले तरुण मुस्लीमच आहेत. मुस्लिमांचे जीवन असुरक्षित झाले, म्हणून टाहो फोडणार्यांपैकी कोणाला अयुबविषयी किंचितही आस्था, आपुलकी दाखविता आलेली नाही. तुम्ही तसा प्रतिप्रश्न ..
पाकची पोकळ पोपटपंचीक्रिकेट असो किंवा रणमैदान असो, तिथे आमने-सामने लढायची कुवतही या देशाकडे नाही. पण नुसती तोंडाची वाफ दवडण्यात त्यांची मस्ती चालू असते. आज नेमकी तिच त्रुटी ओळखून भारतीय सेनेने पाकची कोंडी केलेली आहे...
पुरोगामी म्हणजे राष्ट्रद्रोहीआपल्याकडे पाकचे हस्तक वा देशद्रोही म्हणून बघितले जावे, याची पुरेपूर काळजी विरोधकांनी घेतली आहे. साहजिकच प्रगती, राजकीय विचारसरणी, विकास असे मुद्दे बाजूला पडले असून ‘देशद्रोही विरुद्ध देशप्रेमी’ अशी संपूर्ण लोकसंख्येची विभागणी होत गेली आहे. यातून ..
काय चाललंय काय?उत्तरप्रदेशच्या निकालांना दीड महिना होत असताना आणि भाजपने दिल्लीत निर्विवाद मते मिळवली असताना, विरोधकांची एकजूट होण्यापेक्षा एक एक पुरोगामी पक्षात रणधुमाळी माजलेली आहे. रविवारी दिल्लीत नव्या राजकारणाचा प्रयोग करणारे केजरीवाल यांच्या आमआदमी पक्षाला ..
शिकारी खुद यहा शिकार हो गयायंत्रातल्या मतदानानेच केजरीवालना प्रचंड यश दिले होते आणि त्यानेच पराभवाचेही दर्शन घडवले आहे. म्हणूनच आता उघडे पडायची वेळ आली आहे. अन्य राज्यात जाऊन पक्षाचा विस्तार वा निवडणूका लढवण्याच्या गमजा संपल्या आहेत. सतत दिल्लीबाहेर राहून पक्षाचा विस्तार ..
मुस्लिमांमधील उलथापालथआजवर कित्येक वर्षे मुस्लीम महिलांनी टाहो फोडला आहे, अनेकांनी आंदोलने केली आहेत, अनेकांनी कोर्टात धाव घेऊन दावे केलेले आहेत. प्रत्येकवेळी राज्यकर्त्यांनी पीडित महिलेपेक्षा मौलवींना झुकते माप दिले आणि त्यांनीच विषय निकालात काढण्याची विनंती केलेली ..
पुरोगामित्व की नोकरी?लोकांना मंदिर वा मिशदीच्या राजकारणात रस नाही आणि तशी भुरळ घालणार्या पुरोगामी राजकारणाचा जमाना संपलेला आहे. त्यामुळे हिंदूंची आता दिशाभूल होऊ शकत नाही की मुस्लिमांचीही फसगत होणार नाही...
परिसंवाद- भारताचे राष्ट्रीयत्व भाग - ४आणखी ४०-५० वर्षांनी आपण हयात नसू, पण जगाने भारताची ओळख ’मोदींंचा भारत’ अशी करून घ्यावी, अशी या माणसाची महत्त्वाकांक्षा आहे. ..
बाबरीचे भूतबाबरी असो किंवा मालेगाव असो, त्या खटल्यातून वा आरोपातून राजकीय देखावा उभा करायचा होता. मुस्लीम मते मिळविण्यासाठी केलेली ती प्रशासकीय कायदेशीर कसरत होती. त्याचा अपप्रचारासाठी वापर करायचा होता. तो फायदा दहा-बारा वर्षे यथेच्छ उठवण्यात आला. पण, जेव्हा ..
पाक अॅप्स कशी बंद होणार?बरखा दत्तचे पाकिस्तानप्रेम आजवर कधीच लपलेले नाही. पण, ती इथे पत्रकार म्हणून मिरवत असली तरी व्यवहारात ती कायम पाकिस्तानचे हितसंबंध जपत राहिलेली आहे. त्याचे वेगवेगळे दाखलेही उपलब्ध आहेत. मुद्दा इतकाच की, ही पाकची मानवी अॅप्स भारत सरकार कशी प्रतिबंधित ..
पत्रकारितेला जाग आली?मागल्या चार-पाच महिन्यांत कोरोनाचे थैमान व अव्यवस्था गलथान कारभार, यावर कोणी भाष्य करायला हवे होते? ते पत्रकारितेचे कर्तव्य विरोधी नेते पार पाडत होते आणि पत्रकार-संपादक मात्र सत्ताधारी बेफिकीरीचे गुणगान करण्यात रममाण झालेले होते. एक प्रकारची राजकीय ..
बंगळुरूने दिलेला धडाज्या गतीने एका सोशल मीडियात आलेल्या पोस्टवर हिंसक प्रतिक्रिया उमटली, ती उत्स्फूर्त बिलकुल नव्हती. त्यामागे पूर्ण तयारी व सज्जता दिसलेली आहे. म्हणजेच सर्व सज्जता झाल्यावर फक्त निमित्ताची प्रतीक्षा होती आणि ते निमित्त एका सोशल माध्यमातील पोस्टने मिळालेले ..
नसती हास्यास्पद तारांबळबरखा दत्त वा तिच्यासारख्या अनेक पत्रकारांचे सर्व भवितव्य काँग्रेस पक्षाशी निगडित आहे? आणि अन्य कुठल्या पक्षाने त्याचे स्थान घेतले, तर आपले भवितव्य बुडीत जाण्याच्या भयाने या लोकांना पछाडले आहे? नसेल तर काँग्रेस वा राहुल गांधींना निर्वाणीचा इशारा ..
विधानसभा निवडणुका होतील? विधानसभा निवडणुका होतील? Article on uncertainty about state elections in Bihar and West Bengal due to corona pandemic विधानसभा निवडणुक, बंगाल, राष्ट्रपती राजवट, कोरोना साथ, Assembly elections, Bengal, Presidential rule, Corona Pandemic इंदिराजींनी ..
प्रियांकाच्या आजीचे ‘मोठेपण’आपण कितीही कर्तृत्वहीन असलो, तरीही आपल्या कर्तबगार पूर्वजांच्या पुण्याईवर अनेक पिढ्या नुसती चैन करणे, त्याचा भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी मारणे इतकाच त्या तनख्याचा अर्थ होता. इंदिराजींनी त्यावरच हल्ला केला. अध्यादेश काढून तनखे रद्द केले आणि ते ..
भित्यापाठी ब्रह्मराक्षस अर्थकारणाला भारत जुमानत नाही म्हणून चिनी ड्रॅगनने सैनिकी फणा उगारला आहे. पण, सामान्य भारतीयातला कालियामर्दन जागा झाला, तर तो कितीही फणांच्या ड्रॅगनच्या माथ्यावर थयाथया नाचू शकतो, हे सत्य आहे. चिनी मालावरच्या बहिष्कारातून चिनी अर्थव्यवस्था उलथून ..
परीक्षा हव्यातच कशाला?परीक्षेसह वर्ग, वह्या, पुस्तके अशा गोष्टी कायमच्याच काढून टाकल्या तरी उत्तम! तेवढाच सरकारी तिजोरीवरचा खर्चही कमी करता येईल ना? शिवाय त्यात राज्यपाल वगैरेंची कटकटही परस्पर संपून जाईल. मागील काही दिवस हा परीक्षांचा वाद खूप रंगला आहे, म्हणून त्याविषयी ..
युद्धपातळी म्हणजे काय?आज विविध इस्पितळे, शासकीय यंत्रणा, पोलीस वा सफाई कामगार इत्यादी आपल्या परीने अथक काम करतात, तेव्हा त्यांना अशा विपरीत स्थितीतही काम करण्याचे कुठलेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. पोलिसांचाही त्यात बळी गेला आहे. तेही आपल्या घरात कुटुंबात ‘लॉकडाऊन’मध्ये ..
जागतिकीकरणाचे भूत...कायदा वा पोलिसी दंडुका उगारला, मग जमाव मुठीत ठेवता येत होता. पण, हाताला काम नाही आणि संपूर्ण वेळ मोकळा मिळाल्यावर त्याच मानव समुहामध्ये कळपाची मानसिकता आकार घेऊ लागलेली आहे. अशा कळपाला नुसते कायदे, आदेश वा धमक्या शस्त्रास्त्रे रोखू शकत नसतात. रिकामी ..
यालाच म्हणतात, कर्मदरिद्रीपणा!सरकारची जबाबदारी पूर्ण करण्यातून व त्यातल्या त्रुटी वा उणिवांसाठी नित्यनेमाने माफी मागून मोदी पुढे चालले आहेत. जे काही होते, त्याचे श्रेय सामान्य कर्मचारी अधिकारी इत्यादिकांना देतात आणि सहकार्यासाठी जनतेचेच मुक्तपणे आभार मानतात. पण, ते आभार विरोधकांना ..
'कोरोना'चे साथीदार भागीदारअल्पसंख्याक आयोगानेही बातम्यांमध्ये 'तबलिगी' जमातीचा उल्लेख नको, अशी मागणी केली आहे. देशात कुठेही जाऊन पोहोचलेल्या 'तबलिगी' जमातीच्या सदस्यांनीच वणव्यासारखा कोरोना पोहोचवला असेल, तर त्यापासून सामान्य जनतेला अंधारात ठेवणे किती योग्य आहे? कारण, ते ..
‘निर्भया’ला ‘न्याय’ मिळाला?‘निर्भया’च्या बलात्कार्यांना तशा यातनांचे मरण वा जीवन ही शिक्षा ठरू शकली असती. त्या यातना त्यांना मिळण्याला ‘निर्भयाचा न्याय’ म्हणता येऊ शकेल. तसे काहीही झालेले नाही. पण, ज्यांनी हा अमानुषपणा केला, त्यांना मात्र ‘न्याय’ मिळाला आहे. त्यांच्या बलात्काराला ..
गनिमी युद्धाचे डावपेचनाहीतरी चार वर्षांपूर्वी मणिशंकर अय्यर या काँग्रेस नेत्याने पाकिस्तानात जाऊन मुशर्रफ यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदींना पराभूत करण्यासाठी पाकिस्तानची मदत मागितली होती. बहुधा त्याचा पहिला हप्ता म्हणून काँग्रेसने पाकला भारतातच हिंसा माजवण्यासाठी मदत ..
‘ध्रुवीकरणा’चा डाव यशस्वीच! एक गठ्ठा मुस्लीम मते आपल्यालाच मिळावीत, म्हणून काँग्रेसला ध्रुरवीकरण करायचे असले तरी त्यात भाजपची जाणता-अजाणता मदत मात्र आवश्यक होती आणि भाजपने ती मदत पुरवली, हेही मान्य करावेच लागेल. हिंदू मतांचे ध्रुरवीकरण होऊन सर्व मते आपल्याला मिळतील, अशी भाजपची ..
मार्क्सवादी शोकांतिका आता संसदेत बंगालमधला कोणीही मार्क्सवादी खासदार उरलेला नाही आणि पर्यायाने त्या सभागृहात पक्ष पुरता संदर्भहीन होऊन गेला आहे. त्यामुळे परंपरा बाजूला ठेवून येचुरींना पुन्हा तिसर्यांदा संधी द्यावी, असा प्रयास सुरू झाला आहे. पण, आता काँग्रेस तितके सहकार्य ..
'वर्मा'वर बोट२०१७ नंतर नितीश पुन्हा एनडीएत परतले. त्यासाठी त्यांना शरद यादव यांच्यासारखा जुना सहकारी गमावण्याची पाळी आली होती आणि आता पुन्हा पवन वर्मा एनडीए सोडण्याचे सल्ले नितीशना द्यायला लागले होते. त्यांना गप्प करताना नितीशनी नेमके 'वर्मा'वर बोट ठेवलेले आहे...
दिल्लीचे आव्हानजिंकणारे उमेदवार अन्य पक्षातून आणण्यापेक्षा आपलेच उमेदवार जिंकून आणू शकेल, असा विश्वासार्ह नेता भाजपला दिल्लीची सत्ता मिळवून देऊ शकतो. साहजिकच भाजपला राजकीय व संघटनात्मक आव्हान म्हणून ते स्वीकारावे लागणार आहे...
मतदार प्रगल्भ होतोय...मतदाराला ‘काँग्रेस पक्ष नको’ याचा अर्थ निवडणूक चिन्ह नवे वा नेत्याचा चेहराच नवा हवाय असे नाही. ज्यांची कार्यशैली व वर्तणूक वेगळी व जनताभिमुख असलेले नेतृत्व जनता शोधत असते. ते ज्या पक्षाकडे असेल, त्यालाच मतदार प्रतिसाद देत असतो...
पवारांना 'पर्याय' हवायजनतेला ‘पर्याय’ हवा होता, म्हणून मोदींना दिल्लीच्या राजकारणात यावे लागले. म्हणजे मोदीच मुळात राजकीय ‘पर्याय’ म्हणून आलेले आहेत. त्यांना ‘पर्याय’ जनतेला हवा आहे, हे पवारांना कधी उमजले?..
आकड्यांची लोकशाहीभारतीय लोकशाहीत आता विचारधारा व धोरणांना महत्त्व उरलेले नाही. संख्याबळ हा लोकशाहीचा निकष झाला आहे. अमूक तमुकांची बेरीज जमली आणि बहुमताचा आकडा ओलांडला, मग मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतो व सत्तास्थापन होऊ शकत असते. ते चालावे किंवा सरकारने कारभार करावा, ..
वैचारिक अगतिकताभाजप-सेनेचा जोर नसताना ते काँग्रेसचा द्वेष करीत होते आणि जेव्हा सेना किंवा भाजप जोरात आले, तेव्हा त्यांच्या हिंदुत्वाचा द्वेष करताना त्यांनी काँग्रेसला चुंबण्याची भूमिका घेतली. आता दोन्ही काँग्रेस पार दुबळ्या होऊन गेल्या आणि दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये ..
जो जिता वही सिकंदर!आपण अतिशय अनैतिक निर्णय घेतला असे पवार सांगत नाहीत, तर दोन मित्रपक्षांमध्ये वितुष्ट वाढवण्याची खेळी असेच आपल्या निर्णयाचे वर्णन करतात. त्यामुळे ‘राजकारण’ हा कसा बदमाशीचा खेळ असतो, त्याचीच कबुली देतात ना? आज राज्यातील तेच सर्वात ज्येष्ठ व अनुभवी ..
‘कुस्ती’ व ‘क्रिकेट’कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष असल्याचा हवाला त्यासाठी पवारांनी दिला. पण, तेच पवार मुंबई क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष आहेत. मग तिथे त्यांची बुद्धी का चालत नाही? कुस्तीच्या खेळाचे नियम अगत्याने कथन करणार्या पवारांना क्रिकेट कसे व कोणाशी खेळतात, हे ठाऊकच ..
कुठे गेला काँग्रेस पक्ष?खऱ्याखुऱ्या पक्षनिष्ठांना काँग्रेसमध्ये स्थान उरले नाही आणि गांधी घराण्याच्या पापांवर पांघरूण घालण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेस पक्षाने स्वीकारला. तिथून जनतेतला काँग्रेस पक्ष संपुष्टात येऊन तो गुन्हेगार तुरुंगवासीयांचा पक्ष होऊन गेला. मग त्याचा ..
पुलवामा आणि पवार२००८च्या अखेरीस मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि अवघ्या चार महिन्यांमध्ये लोकसभेच्या बहुतांश सर्व जागा काँग्रेस-राष्ट्रवादीने जिंकल्या होत्या. किंबहुना, कुठलेही सबळ कारण वा कर्तृत्व नसतानाही युपीएला पुन्हा सत्ता मिळू शकली होती. त्याचे करण पुलवामाप्रमाणेच ..
गाजराची पुंगीसहा महिन्यांनी येणार्या निवडणुकांमध्ये विधानसभेत केजरीवाल यांच्यापेक्षाही लोक मरगळलेल्या काँग्रेसला अधिक प्रतिसाद देणार आहेत. त्यामुळेच आता केजरीवाल गडबडले आहेत. कारभार शक्य नसला तरी आपण सरकारी तिजोरी लुटून लोकांना खिरापत वाटून मते मिळवू शकतो, ..
'एनआरआय' नाही, 'येणाराय' मोदीच!जागतिक राजकारणात अशा मैत्रीला व व्यक्तिगत संबंधांना खूप महत्त्व असते आणि त्या मैत्रीसंबंधांचा मोक्याच्या क्षणी निर्णायक लाभ उठवता येत असतो. म्हणून तर त्याच ट्रम्प प्रशासनाने पाकचे दु:ख ऐकून घेण्यापेक्षा त्यालाच 'आगाऊपणा करू नका,' म्हणून सुनावलेले ..
देण्यासारखे काहीतरी...असल्या डावपेचातून कुठले बीज आपण राजकारणात रुजवीत आहोत, त्याचे भान शरद पवारांनी कधी ठेवले नाही. मिळेल त्या पक्षातून व मिळेल त्या आमदाराला फोडण्याला ते धूर्तपणा समजत राहिले. आज त्यांचेच डावपेच त्यांचे विरोधक वापरत असतील, तर त्यावर वैचारिक टिप्पणी ..
‘जबाबदारी’ घेतली म्हणजे?राजीव गांधींच्या पापाचा पाढा वाचला, म्हणूनही मोदींचे पंतप्रधानपद टिकून राहू शकत नसल्याचा निर्वाळा राहुलनी दिला होता. अवघ्या १८ दिवसांनी त्यांना आपल्या कर्माचा ‘हिशोब’ मिळाला आणि राजीनामा द्यावा लागला होता. पण, त्या राजीनाम्याचा अर्थ काय होता? राहुल ..
‘पासष्ट’च्या घरातले ‘पक्षाध्यक्ष’घरात नि दारात केतकर-कुलकर्णी असताना काँग्रेस इतरत्र अध्यक्ष कशाला शोधते आहे? कुठल्या तंत्रज्ञ वा रणनीतिकाराची काँग्रेसला गरजच काय? या दोघांना बुद्धिबळाचा पट आणून द्यावा आणि त्याच्या पासष्टाव्या घरात त्या दोघांना बसवावे. काम झालेच म्हणून समजा. त्यासाठी ..
कॉंग्रेसचे भवितव्य...नड्डा असोत की बिर्ला, शाह असोत; त्यांनी तरुण वयात संघ वा पक्षाच्या युवा संघटनेत काम केलेले आहे. त्याला विचारसरणीचे संस्कार म्हणतात. चिदम्बरम्, कपिल सिब्बल वा राजीव शुक्ला अशापैकी किती ज्येष्ठ कॉंग्रेसनेते तळागाळातून कार्यकर्ता म्हणून भरती होऊन या ..
मुख्यमंत्री ‘कसा नसावा’‘चार तासात कामावर हजर व्हा, नाहीतर कामावरून हाकलून लावीन’ ही मुख्यमंत्र्याला शोभणारी भाषा नाही. यातही ममतांची जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे. त्याच मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत. म्हणजेच डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांची होतीच. पण, आरोग्यखातेही ..
प्रवक्ते कोण? बंदी कोणावर?पक्षाला पुढील दहा-वीस वर्षांत आपले नव्याने पुनरूज्जीवन करण्याची योजना आखावी लागेल. झटपट सत्ता मिळवण्यासाठी युती-आघाडी करण्यापासून माध्यमांना ‘मलिदा’ पुरवून अफवा पिकवण्याचा धंदा बंद करावा लागेल. आपला कंडू शमवण्यासाठी तथाकथित पुरोगाम्यांनी लोया किंवा ..
काँग्रेस हा 'पक्ष' नाही‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेला टिकवून ठेवण्यासाठीची केविलवाणी धडपड होती. आता आपली खरी लढाई काँग्रेस पक्षाशी उरलेली नसून, ‘काँग्रेस’ नावाच्या शोषणव्यवस्थेशी अटीतटीची असल्याचे ओळखूनच मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उतरलेले होते. ..
बदलती समीकरणे आणि गणितेविश्लेषकांना समाजात व पर्यायाने मतदारांच्या ‘पॅटर्न’मध्ये होत गेलेला बदल ओळखता आलेला नाही. म्हणूनच त्यांना मोदी पुन्हा बहुमत मिळवण्याची भाषा कुठल्या आधारावर बोलतात, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. पण आकार पटेल यांच्यासारखे काही मूठभर मोदीद्वेषी आहेत, ..
‘एक्झिट पोल’चा सुगावा?आजवर लाखांच्या फरकाने जिंकण्याची सवय लागलेली होती आणि मागल्या खेपेस चार विधानसभा मतदारसंघात पिछाडीवर पडावे लागलेले होते, आज त्यात फारसा फरक पडलेला नव्हता आणि अधिकच वातावरण तापत गेले, आपले म्हणावे अशा राजकीय मित्रांनीही दगाफटका करण्याचा विडा उचललेला ..
गळचेपी कोणी कोणाची केली?मोदींच्या विरोधाला वारेमाप प्रसिद्धी आणि ममताच्या निषेधाला कचऱ्याची टोपली दाखवली गेली असेल, तर कलावंतांच्या मताची माध्यमांनी गळचेपी केलेली आहे ना? मग नंतर मोदी विरोधातले पत्रक काढून त्यावर सह्या करण्याच्या आधी या संवेदनशील कलावंतांनी आपली सर्जनशीलता ..
फसवे आकडे आणि संदर्भचाचणी करताना देशभर पसरलेले स्वयंसेवक माहिती गोळा करणारे ठराविक प्रश्न विचारतात आणि समाजाच्या विविध घटक व भागातील लोकांची मते आजमावित असतात. त्यात देशातील बेरोजगारी सर्वात चिंतेचा विषय असल्याचे उत्तर मिळते. साहजिकच त्यामुळे त्या संख्येचा सरकारच्या ..
मोदी है तो मुमकीन है।तुमच्या भरवशावर मी आगामी लोकसभा लढवित नाही की काँग्रेसचे भविष्य अवलंबून नाही. तुमच्यापेक्षा माझा मोदींवर अधिक विश्वास आहे. घोषित केली, तेव्हाही अशी ७२ हजार प्रत्येकी वाटण्याची योजना अशक्य कोटीतली आहे, हे मला पक्के ठाऊक होते. पण मी घोषित केली. कारण, ..
धडा कोणी शिकवावा?२०१४ ही निवडणूक हिंदूविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची होती, तशी २०१९ ची निवडणूक देशविरोधी बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीची असेल. इतके जरी लक्षात घेतले तरी, मग या दिवाळखोरांना धडा कोण शिकवणार, असा प्रश्न मनात येणार नाही. कारण, त्याचे उत्तर आपण ..
इमरान कशाला घाबरला?इमरान कुठलीही ऑफर स्वीकारायला राजी नव्हता, तेव्हा मोदी त्याला म्हणाले, “आम्हाला मग आमचे सर्वात भेदक अस्त्र उपसावे लागेल. आम्ही राफेलचे सर्वात नवे आणि आधुनिक लढावू विमान पाकिस्तानवर धाडू. त्यात अशी अस्त्रे, क्षेपणास्त्रे लावलेली आहेत की, तितकी विद्ध्वंसक ..
हुंडाबळीचे समर्थक पुरोगामीभारतीय समाजाच्या जीवनात पाकिस्तानी वा दहशतवादी संदर्भात आला मग, पुरोगाम्यांचे तेच शौर्य कुठल्या कुठे अस्तंगत होऊन जाते आणि ते भारत सरकार वा भारतीय जनतेला विवाहितेला दिले जाणारे प्रतिगामी सल्ले बुद्धीच्या आवरणात झाकून देऊ लागतात. उरी, पठाणकोट वा ..
मांजराची मुलायम पावलेआपल्या प्रभावक्षेत्रात काँग्रेस बलशाली होण्यापेक्षा भाजप अधिक ताकदीने निवडून आल्यास हवी आहे. लोकसभेच्या अखेरच्या बैठकीपुर्वी उत्तर प्रदेशात काँग्रेसने प्रियांका गांधींचा नवा पत्ता फेकलेला आहे आणि तो भाजपपेक्षाही आपल्याला त्रासदायक ठरू शकतो, हे ओळखूनच ..
शेफारलेले कार्टेआपल्या आसपास वा घरातच एखादे लाडावलेले पोर असते अणि कायम उचापती करीत असते, त्यापेक्षा पन्नाशी गाठलेल्या राहुल गांधींची आजकालची स्थिती किंचीतही वेगळी नाही. ..
१९९३ची पुनरावृत्ती?१९९३ सालात सपा-बसपाचे संयुक्त सरकार सत्तेत येऊ शकले होते. पण, भाजपचे बहुमत हुकवण्यात यशस्वी झालेल्या त्या आघाडीला भाजपहून अधिक जागा मिळवता आल्या नव्हत्या आणि काँग्रेसची कुबडी घेण्याची वेळ आलेली होती. तितका तपशील मायावती सांगत नाहीत की पत्रकार शोधत ..
चोर मचाये शोर...राहुलच्या आरोपात एकही पुरावा नाही आणि गाजावाजा आहे. उलट, ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यातल्या पैशाची देवाणघेवाण न्यायालयात सिद्ध झाली असून त्याचे उत्पादन करणाऱ्या व विक्री दलाली खाणाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आलेले आहे..
पश्चिम बंगाल नवे सिंगूर आणि नंदीग्राममुद्दा भाजपच्या गळचेपीचा नसून, ममतांच्या दुबळ्या स्मृतीचा आहे. दहा वर्षांपूर्वी ममता स्वत:च अशा अवस्थेतून गेलेल्या आहेत...
सूडबुद्धीचे राजकारणसोनिया वा चिदंबरम यांच्यावर सूडबुद्धीचा आरोप मोदींनी मुख्यमंत्री असताना केलेला नव्हता. चोरीच केलेली नसेल तर तपासाला त्यांनी घाबरावे का? म्हणून मोदी सामोरे गेले आणि हे चोर तोंड लपवून पळत आहेत. सूडबुद्धीचे प्रत्यारोप करीत आहेत...
सन्मान की अपमान?राहुल गांधींचे पिता राजीव गांधी अशी आठवण मुत्तेमवार ठणकावून सांगतात आणि राहुल यांच्या आजीचेही नाव सांगतात. पण, राहुल यांच्या पित्याच्या पित्याचे नाव मुत्तेमवारांनाही आठवत नाही. ..
संस्कृतीतील फरककुठलेतरी तांत्रिक मुद्दे काढून काँग्रेस पर्रिकरांच्या आजारपणाचे राजकीय भांडवल करीत आहे. त्यासाठीच काल-परवा काँग्रेस आमदारांनी पर्रिकरांच्या निवासस्थानी मोर्चा काढून पूर्णवेळ मुख्यमंत्र्याची मागणी केली. तेव्हा दिनेश सिंग नावाच्या काँग्रेसच्या परराष्ट्रमंत्र्यांचे ..
धडधाकटांचे अपंगत्वलुळे-पांगळे एकत्र येऊन स्वत:ला ‘पहिलवान’ म्हणून घोषित करू बघत आहेत. खरे असे दुबळे अपंगही मोठी हिंमत करून आपल्या अपंगत्वावर मात करायला कायम प्रयत्न करीत असतात. उलट नायडू, देवेगौडा वा अन्य विरोधक आहेत, ते धडधाकट असूनही मानसिक दुबळेपणाने ग्रासलेले ..
राहुल गांधी आगे बढो!ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसला मित्रपक्षांच्या कुबड्या घेतल्याशिवाय लढता येणार नसल्याचे प्रामाणिकपणे सांगून टाकलेले आहे..
‘ए टीम’ ठरवलेलीच आहे!‘भाजपची बी टीम’ आरोपातून ते जनतेला समजावून देत आहेत की, आम्ही सगळे विरोधकच राजकारणातली ‘बी टीम’ आहोत आणि उत्तम टीम हवी असेल, तर मतदाराने ‘भाजपची ए टीम’ म्हणजे मोदींकडे जावे..
प्रतिगामी परिवर्तनवादीमंथनासाठी संघाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्यांनाही आमंत्रित केले होते. पण त्यावर बहिष्कार घालून या लोकांनी आपण ‘जैसे थे’वादी असल्याची जगाला साक्षच देऊन टाकली. आपल्याला बदलायचे नाही किंवा अन्य कोणाला बदलायचे असेल, तरी आपण त्याला हातभार लावणार नाही, ..
लढण्यापूर्वीच माघार?मध्यप्रदेशातील २३० पैकी ८० जागांचे उमेदवार येत्या आठवड्यात काँग्रेस जाहीर करणार आहे. ही आघाडी आहे की पिछाडी आहे, तेच समजत नाही...
उत्तरप्रदेशची तूट बंगाल भरणार(?)सत्तांतराची नुसती चाहूल लागली तरी ममतांचा पक्ष उत्तरप्रदेशातल्या सपा बसपासारखा बारगळत जाण्याची शक्यता ममतांना भेडसावू लागली आहे...
‘पीर फकीर’ आणि इमरान खानबुशरा ही खरीच ‘पीर फकीर’ आहे, की लष्कराने आपले प्यादे म्हणून तिला पुढे करून हा सगळा बनाव घडवून आणला आहे?..
‘बफर्स’ आणि ‘बोफोर्स’‘राफेल हे मोदींचे ‘बोफोर्स’ आहे’ असा मथळा या दैनिकाने दिला आणि प्रसारमाध्यमांसह समाजमाध्यमांच्या भुवया ताणल्या गेल्या..
ममतांच्या उलट्या बोंबा!यादीतून ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यातले एक लाखांहून अधिक लोक बंगाल सरकारच्या असहकारामुळे वंचित राहिले आहेत. ..
देणाऱ्याचे हात घ्यावे...ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिल्यास भुजबळांना मान्य आहे. याचा अर्थ, ‘आम्ही घेणारे हात आहोत आणि देणारे हात व्हायची आमची अजिबात तयारी नाही.’ जो जे वांच्छील तो ते लाहो. पण कुठून लाहो? जे द्यायचे आहे, ते आणायचे कुठून? असलेल्यातूनच ..
शरियत कोर्ट आणि खाप पंचायतमोदी सरकार आल्यापासून देशातले पुरोगामी चाळे व चोचले संपुष्टात आले असल्याने या पळवाटा शोधल्या जात असतात...
अफवांचे हाल, अहवालअसे अहवाल कशाच्या आधारे तयार केले जातात त्याचा काही पत्ता नसतो. पण अमूकतमूक संस्थेने अहवाल तयार केला, म्हणजे तेच त्रिकालाबाधीत सत्य असल्यासारखा त्याचा डंका सर्वत्र पिटला जात असतो...
‘जातिअंत’ झाला ‘जातिवंत’आजच्या जमान्यात हिंदू समाजाचे नेतृत्व किंवा अगदी धार्मिक नेतृत्वदेखील ब्राह्मणांकडे राहिले नाही...
अच्छे दिन, बुरे दिनमागली दोनतीन वर्षे वीज कपात, पाणीसंकट वा तत्सम सामान्य समस्यांतून मुक्ती मिळाली असेल, तर हेच 'अच्छे दिन’ नाहीत काय..
मिलाओ हाथ उठाओ हाथ !बुधवारी शपथविधीच्या निमित्ताने जी काही वार्तापत्रे व चर्चासत्रे वाहिन्यांवर चाललेली होती, त्यावर किंचित विश्वास ठेवायचा असेल, तर मोदींनी २०१९ निवडणूक आजच गमावलेली आहे. विविध पक्षाचे नेते शपथविधीच्या मंचावर जमले व त्यांनी एकात एक हात गुंफून उंचावले ..
कर्नाटकचा ‘उत्तर प्रदेश’ होईल ?‘मोदी’ नावाच्या वादळासमोर अखिलेशचा समाजवादी पक्ष पालापाचोळा होऊन गेला, तर त्याच्याच कुबड्या घेऊन लढणार्या काँग्रेसला आपल्या मुठभर जागाही टिकवता आल्या नाहीत. कर्नाटकात नेमकी तशीच स्थिती आहे...
अलीगढचा विवादअस्मिता, अभिमान, गर्व या गोष्टीच एखाद्या समाजाला वा राष्ट्राला आपल्या अस्तित्वाची ओळख देत असतात. त्या ओळखीची प्रतिके तयार होत असतात...
फिदायिनी राजकारण आजवर काँग्रेस वा अन्य पुरोगामी सत्तेपर्यंत पोहोचले, त्याच पद्धतीने मोदी सत्तेत आलेले आहेत ना? मग त्याच लोकशाहीला सुरूंग कोण कशाला लावतो आहे? यालाच जिहादी भाषेत ‘फिदायीन’ म्हणतात. तो स्वत:ला उद्ध्वस्त करून आसपासच्या अनेकांना मारून टाकत असतो. आताही ..
सुनील देवधरची गोष्ट...आज कर्नाटकात कुठला सुनील देवधर मशागत करतो आहे, त्याचा कुणाला थांगपत्ता आहे काय?..
एक मालवणी किस्साघरातलीच गोष्ट आहे. घरातली म्हणजे कुटुंबातली. माझ्या वडिलांकडे जुन्या काळातली एक डॉज गाडी होती आणि तिचे पंक्चर झालेले चाक बदलण्याच्या कामात ते गर्क झालेले होते. तेव्हाच त्यांचा एक मित्र घरी आलेला आणि थोड्या वेळात चाक बदलून मोकळा होतो..
वादग्रस्त आणि निर्विवाद...गेल्या काही दिवसांपासून न्यायमूर्ती लोयांच्या शंकास्पद म्हणजे वादग्रस्त मृत्यूवरून खूप खळबळ उडवून देण्यात आली आहे. अगदी गतवर्षीच्या अखेरीस, सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनीही बंडाचा झेंडा हाती घेताना त्यावरून पुरोगामी वादळ उठवले होते. अर्थात, ..
चिदंबरम् यांची आराधनाअमिताभच्या आधीचा सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना याला आराधना चित्रपटाने खूप मोठा करून ठेवले. त्यात त्याचा डबलरोल होता. यापैकी पुत्र राजेशची प्रेयसी म्हणून फरिदा जलालने अप्रतिम काम केले होते. पण, आज तिचे स्मरण त्या अभिनयापेक्षाही त्याच चित्रपटातील एका ..
‘मर्यादा पुरूषोत्तम’ ओवेसीओवेसी जर देशाबाहेरच्या रोहिंग्यांविषयी आपुलकीने बोलत असतील, तर त्याच रोहिंग्यांच्या उचापतींनी घायाळ होणार्या आपल्या जवानांविषयी रावत यांनी आस्था दाखवण्याला पर्याय उरत नाही...
पुरोगामी शरियतसंघाच्या किंवा मोदी भाजपच्या विरोधात बेछूट आरोप करताना त्यापैकी कोणाला कुठलाच सज्जड पुरावा आवश्यक वाटत नाही. नुसता आरोप हाच गुन्हा असतो आणि पुरोगाम्याने आरोप केला म्हणजे त्यालाच पुरावा मानला जात असतो, हे चक्क ‘पुरोगामी शरियती’चे स्वरूप आहे. इस्लामी ..
अतिशहाणा तोच बैल रिकामा! समोरचा माणूस जे काही सांगत असतो, त्याचे पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय त्याला उलटे प्रश्न विचारणे, हा कुठल्याही अर्थाने शहाणपणा असू शकत नाही. पण, आजकाल सोशल मीडिया व वाहिन्यांच्या जमान्यात त्याचे भान कुणालाच राहिलेले नाही. साहजिकच समोरच्याला प्रश्न विचारायचा ..
हा पाकिस्तानी गेला कुठे?पाकिस्तानची झोप उडवून देणारी कुठली कागदपत्रे घेऊन झहिद बेपत्ता झालाय, ही बाब कुतुहलाची आहे. गायब झाला, त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने झहिदच्या पत्नीला माहेरी निघून जाण्यास कळवले. म्हणजेच त्याचा जीव धोक्यात असल्याचा कुठलाही संकेत मिळत नाही. आपल्या ..
गोगोई आणि गोगोईतला फरकशुक्रवारी सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी बंडाचे निशाण फडकावीत पत्रकारांसमोर आपल्या तक्रारी मांडल्या. स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासात म्हणजे मागील सत्तर वर्षात कितीही मतभेद वा मतभिन्नता असली, म्हणून कधी न्यायाधीशांनी असे पूर्वसंकेतांचे ..
पुरोगाम्यांच्या जीवात जीव आला देशात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी यांनी भाजपला यशाच्या शिखरावर नेऊन बसवल्याने पुरोगामी लोक कमालीचे रडकुंडीला आलेले होते आणि त्यांनी आपल्याच मनाची समजूत घालत मोदींच्या यशाला लॉटरी समजून ते फार काळ टिकणार नसल्याची अपेक्षा बाळगली होती पण लोकसभेनंतरच्या ..
पाच वर्षांतला फरकगेल्या २२ वर्षांत गुजरातमध्ये कुठलाच बदल झाला नाही की विकास झाला नाही, या भूमिकेतून कॉंग्रेस व राहुल गांधी यांनी दोन महिन्यांपूर्वी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली होती. वादासाठी राहुलचा हा आरोप मान्य करूयात. गुजरात बदलला नसेल, पण खुद्द कॉंग्रेस ..
राहुल पंतप्रधानांचा 'Other' करतात२०१३ सालात संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेला गेलेले होते. त्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन एक अध्यादेश तयार केला होता आणि तो राष्ट्रपतींच्या सहीसाठी रवाना केलेला होता. त्यावरून मोठी खळबळ माजलेली होती. लालूप्रसाद ..
मुस्कटदाबी कोण करतो ?त्याला मनापासून भाजप किती जागा जिंकणार, असे वाटत होते, ते रॉयने आधी सांगितले नव्हते, तर दडपून ठेवलेले होते...
नांदेडचा धडा अर्थात शिकणार्यांसाठी!प्रत्येक निवडणूक मोठ्या प्रमाणात जिंकणे ही पक्षाची महत्वाकांक्षा असू शकते. पण ती साध्य झाली नाही तरी त्यातून काय साध्य झाले, तेही तपासून बघायचे असते. ..
इस्लामिस्ट विरुद्ध बुद्धीस्ट? शतकानुशतके रोहिंग्या मुस्लीम म्यानमारचे रहिवासी आहेत. पण, ब्रिटिशपासून तो देश स्वतंत्र होत असतानाच्या काळात तिथल्या मुस्लीम नेते व मौलवींनी जी जिहादी व विभाजनवादी भूमिका घेतली, तिथून त्यांची साडेसाती सुरू झाली. पहिल्याच फटक्यात त्यांना ‘वेगळे’ ..
दोन हिंदू पक्षांतली हाणामारीकाही वर्षांपूर्वी किंवा नेमके सांगायचे, तर २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, एका इंग्रजी वाहिनीवर देशभरातील विविध पक्षांच्या बलाबलाविषयी चर्चा चाललेली होती. त्यात दक्षिणेतला कर्नाटक वगळला, तर भाजपला कुठेही स्थान कसे नाही, याचाच रसभरीत ऊहापोह ..
आचारसंहिता आणि विचारसंहिताउदारमतवादी विचारसरणीचा आडोसा घेऊन फ़ुटीरतावादाला खतपाणी घालणारी मंडळी मोठ्या प्रमाणात नामोहरम झालेली असून, पाकिस्तानशी वाटाघाटीचे समर्थक गायब झाले आहेत...
सास कभी बहू नही थी...सासू व सुनेतला हा मोठा फरक आहे. इंदिराजी म्हणजे सासूंचेही चमचे तोंडपुजे होते. पण त्यांच्या भरवशावर इंदिराजींनी कधी राजकारण केले नाही वा डावपेच खेळले नव्हते...
सरडा आणि ड्रॅगननुसत्या पोकळ धमक्या देणे किंवा हुलकावण्या देणे ही वेगळी गोष्ट आहे आणि १९६२च्या युद्धाचे स्मरण करून देणे, नुसत्याच वल्गना आहेत. तितक्या शक्तीनिशी युद्धात उतरण्याची सवयही आता चिनी लालसेनेला राहिलेली नाही. दिखावू समारंभात पाय आपटून संचलन करण्याने कोणी ..
‘नितीश’ नावाचा भूकंपभाजपची साथ सोडल्यावर जर लालू पाठिंबा देऊ शकतात, तर लालूंची साथ सोडल्यावर भाजपही नितीशना साथ देऊ शकतो. हे गणित डोक्यात आल्यापासून नितीशना मुख्यमंत्रीपद गमावण्याचे भय उरलेले नाही...
बालिश आणि फुलिशराज्याच्या मुख्यमंत्र्याने कुठल्याही देवस्थानाला भेट देऊ नये किंवा प्रामुख्याने हिंदू देवस्थानाला भेट देऊ नये, असा कुठला घटनात्मक दंडक आहे काय?..
इमाम बरकतीला डच्चूबंगालचे एक माथेफिरू इमामबरकती यांचा समावेश होता. त्यांना लालबत्तीचा मोह सोडता आला नाही आणि परिणामी त्यांना आपल्या तथाकथित धार्मिक पदालाही मुकावे लागले आहे. त्याची मिमांसा म्हणूनच आवश्यक आहे...
काश्मिरी ‘इंतेफादा’ची गोष्टआज काश्मीरमध्ये काय चालले आहे, त्याची ओळख ‘इंतेफादा’ समजून घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. ‘इंतेफादा’ ही रणनीती आहे. कुरापत काढायची आणि त्यातून लष्करी कारवाईचा बडगा उगारला, मग अमानुष म्हणून सत्तेच्या विरोधात गळा काढायचा. अशी ही रणनीती आहे. यात प्रत्येक ..
कर्नाटकातील कसरतीकर्नाटक तर भाजपाने एकदा स्वबळावर जिंकलेला प्रांत आहे. साहजिकच जेव्हा तिथल्या निवडणुकांचे वेध लागतील, त्याच्या खूप आधीच भाजपाचे रणनीतिकार त्यासाठी स्वतंत्र रणनीती योजून कामाला लागतील...
राज्यसभेतील बलाबलआगामी वर्षभरात राज्यसभेचे ६० सदस्य निवृत्त होतील आणि तिथे येणार्या नव्या सदस्यांमध्ये अर्थातच भाजपची संख्या लक्षणीय वाढणार आहे...
राहुलच्या आरोपांना थप्पडगेल्या महिन्यात संसदेचे अधिवेशन चालू असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही राहुल गांधी यांची खिल्ली उडविण्याचा मोह आवरला नाही...