carcass

ठाण्यात धडकला वनवासीचा उलगुलान मोर्चा ; वनवासींचे लाभ धनगर समाजाला देण्यास विरोध!

वनवासी समाजाचे लाभ धनगर समाजाला देऊ नयेत, या मागणीसाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती व आदिवासी एकता परिषदेच्या वतीने शुक्रवारी ठाण्यात भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात आला. यावेळी अदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी, आदिवासी नेते हंसराज खेवरा आदीच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने वनवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. भर दुपारी गगनभेदी घोषणा देत साकेत मैदानातुन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कुच करीत मोर्चेकऱ्यानी मागण्या मान्य न झाल्यास महामार्ग बंद करण्याचा इशारा दि

Read More

वनवासींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारे वनवासी कल्याण आश्रम

१९५२ साली सुरू झालेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ या सेवाभावी चळवळीची यात्रा आता ७० वर्षांची झाली आहे. एका अर्थाने अमृत महोत्सवी वर्षाच्या दिशेने ‘वनवासी कल्याण आश्रम’ची वाटचाल आता सुरू झाली आहे, असे म्हणावे लागेल. सर्वार्थाने उपेक्षित राहिलेल्या, आपल्याच हिंदू धर्माचे अभिन्न घटक असलेल्या वनवासी, जनजाती समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास म्हटला, तर थक्क करणारा तर आहेच. पण, या देशाच्या एका समाज घटकाला त्याचे आत्मभान आणि गौरवशाली वारसा पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी चालू असलेला, हा प्रवास त

Read More

राज्यघटनेने शोषित-वंचित घटकांसाठी दिलेल्या न्याय्य हक्काचे कोरोनाकाळात तीन-तेरा

२ वर्षं केवळ सर्वेक्षणातच, आश्रमशाळा विद्यार्थ्यांना राज्य सरकारचे अनुदान नाहीच

Read More

विदेशी निधीद्वारे वनवासींचे धर्मांतरण करणाऱ्या मिशनरींना दणका

१३ मिशनरींचे परकीय चलन परवाने रद्द करण्याचा गृहमंत्रालयाचा ऐतिहासिक निर्णय

Read More

वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदेवरामजी उरांव यांचे निधन

कल्याण आश्रमाच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला

Read More

पालघर साधूंच्या निर्घृण हत्येचा वनवासी कल्याण आश्रमाकडून धिक्कार

कम्युनिस्ट व ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवाया कारणीभूत ठरल्याचा आरोप

Read More

रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब दीक्षित यांचे निधन

६६पेक्षा अधिक वर्षांपासून ते संघ प्रचारक म्हणून कार्यरत

Read More

विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ २०१९ : तलासरी प्रकल्प

तलासरी हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर एका प्रदीर्घ संघर्षाचा जीवनपट उभा राहतो. १९६४ साली विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेनंतर सेवाकार्य सुरू करण्याचा निर्णय होतो आणि तलासरी येथे प्रकल्प सुरू करण्याचे ठरते. कम्युनिस्टांचा बालेकिल्ला, लाल बावट्याचा रक्तरंजित दहशतवाद, ख्रिश्चन मिशनर्‍यांचे जुने काम अशा प्रतिकूल परिस्थितीत अयोध्येच्या रामरायाप्रमाणे स्वतःचे राजकीय पद सोडून माधवराव काणे तलासरीत दाखल होतात. सात मुलांना घेऊन एका झोपडीवजा घरात वसतिगृहाची सुरुवात होते. अनंत अडचणी, स्थानिक विरोध, प्रकल्पावर झालेले हल्ले, कार

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121