‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. त्याचवेळी भारताने या कारवाईची महिती देताना, ह संघर्ष वाढवण्यात रस नसल्याचे देखील स्पष्ट केले होते. मात्र, युद्धाची खुमखुमी असलेला पाकिस्तानमुळे आज संर्घष टिपेला पोहचला आहे. या सर्व काळामध्ये भारताची लष्करी ताकद, त्याचा संयम , परराष्ट्रनितीमधील परिपक्वता आणि सामर्थ्याबरोबर असलेला संयम याचेच दर्शन जगाला झाले आहे. या संघर्षाच्याकाळात भारताच्या कुटनितीचा घेतलेला आढावा...
Read More
कष्टे करोनि घसरावे म्लेंच्छावरी...
जागतिक बाजारात वाढीला लागलेल्या अस्थिरतेमुळे सोन्याच्या दराने उसळी घेतली असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत चालली आहे. अमेरिकेने अतिरिक्त शुल्क आकारण्यास ९० दिवसांचा ब्रेक लावल्याने देशांतर्गत बाजारात बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९८ हजार, ३८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचे दर १ लाख, १ हजार, ३८० झाल्याचे बघायला मिळाले. सोन्याच्या दराचा हा नवीन उच्चांक असून या पुढील काळात सर्वच उच्चांक मोडले जाणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.
US President Donald Trump decision to hold $2.2 billion in funding from Harvard University अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स येथील एक नावाजलेले जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून हार्वर्ड विद्यापीठ ओळखले जाते. हार्वर्ड विद्यापीठात देश-विदेशातून उच्च शिक्षणासाठी दाखल होणार्यांची संख्याही लक्षणीय. एमबीए, विधि, वैद्यक, सरकारी धोरण, विज्ञान, अभियांत्रिकी असे टॉप कोर्सेस इथे शिकवले जातात. म्हणूनच या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ‘फेसबुक’चे संस्थापक मार्क झुकरब
जागतिक वन्यजीव दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील गिर वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद लुटला आहे. त्यानी आशियाई सिंहांना जवळून पाहिले होते. तसेच त्यांनी जंगल सफारीचा आनंद घेत आपले फोटोशूटही केले. दुसऱ्या एका फोटोत नरेंद्र मोदी हातात कॅमेऱा घेऊन सिंहाकडे पाहताना दिसतात. एक मादी सिंहिणी आपल्या बछड्याचा मिठी मारताना दिसते.
प्रसिद्ध रिॲलिटी शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनीयर' मध्ये स्पर्धक चार्ल्स इंग्रॅमने ९ सप्टेंबर २००१ मध्ये सहभाग घेतला. फास्टेस्ट फिंगर फस्ट ची पहिली फेरी जिंकून हॉट सीट वर बसला. इंग्रॅमने शोमध्ये एक मिलियन पौंड जिंकले असले तरी निर्मात्यांना लगेचच काहीतरी संशयास्पद वाटले.
बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या आठवड्यात गुजरातवरुन दाखल झालेल्या सिंहाच्या जोडीला राज्याचे तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी वर्षभरासाठी दत्तक घेतले आहे (ashish shelar adopted lion pair). शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी शेलार यांनी राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत सिंहाच्या जोडीला दत्तक घेतले (ashish shelar adopted lion pair). तसेच राष्ट्रीय उद्यानात बिबट सफारी सुरू करणार असल्या
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये काही दिवसांपूर्वी पाळणा हलल्यानंतर आता गुजरातवरुन सिंहाच्या जोडीचे आगमन झाले आहे (sgnp brought new lion pair).
Yogi Adityanath उत्तरप्रदेश राज्याला गरिबीमुक्त राज्य बनवायचे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे. एवढचे नाहीतर उत्तर प्रदेशाच्या उत्पन्नामध्ये पुढील ४ वर्षांमध्ये १ ट्रिलियन ड्रॉलर्सची अर्थव्यवस्थेत वाढ निर्माण होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेश दिनानिमित्त उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी हे प्रतिपादन केले होते.
world order नव्या जागतिक व्यवस्थेची गरज का आहे, हे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालाने दाखवून दिले आहे. ब्रिटिशांनी त्यांच्या कार्यकाळात भारतातून 64.82 ट्रिलियन डॉलर्स इतकी संपत्ती लुटून नेली, असे यात नमूद करण्यात आले आहे. जगाच्या औद्योगिक उत्पादनात भारताचा वाटा 25 टक्के इतका होता, तो केवळ दोन टक्के इतकाच या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्धाटन पार पडले. सोमवार, २० जानेवारी रोजी त्यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे संस्थापक अध्यक्ष क्लॉस श्वाब यांची भेट घेतली होती.
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील सिंह सफारीमध्ये पाळणा हलला आहे (lion cub born in national park). सफारीमधील 'मानसी' नामक मादी सिंहाने गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी रात्री गोंडस छाव्याला जन्म दिला (lion cub born in national park). 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील प्राणिसंग्रहालय हे महाराष्ट्रात सिंह असणारे एकमेव प्राणी संग्रहालय आहे (lion cub born in national park). या प्राणिसंग्रहालयात जवळपास १४ वर्षांनी सिंहाचा जन्म झाला आहे. (lion cub born in national park)
मुंबई : चहावाला, सलूनवाला आणि मंडपवाल्याचे पैसे कधीच उधार ठेवू नयेत असे संजय शिरसाट ( Sanjay Shirsat ) यांनी आपल्या कार्यक्रमात म्हटले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर संजय शिरसाट यांचा पहिला जाहीर कार्यक्रम शिर्डी येथे झाला. या कार्यक्रमाला बऱ्याच मान्यवरांची उपस्थिती होती.
Billion Dollar भारताने 2025 हे ‘संरक्षण सुधारणा वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. शस्त्रांस्त्रांचा आयातदार देश ते प्रमुख निर्यातदार देश अशी भारताची शस्त्रास्त्र बाजारपेठेत नवी ओळख प्रस्थापित होत आहे. 2025 मध्ये पाच अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ते आता सहजसाध्य होईल, असा विश्वास आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज कलाकारांची मुलं आता चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करु पाहात आहेत. अशात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षित असलेला 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेल्या 'द लायन किंग' या चित्रपटाचा हा प्रीक्वल असून अलिकडेच या अॅनिमेटेड चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला. प्रेक्षक चित्रपटासाठी जरी आतुर असले तरी एक मराठी कलाकार मात्र चित्रपटाचे पोस्टर पाहून संतापला आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) पहिल्या महिला तुकडीचे गठन करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ५३ व्या सीआयएसएफ दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार दलात महिला बटालियन ( CISF Women Battalion ) तयार करण्याच्या प्रस्तावावर काम सुरू करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यामध्ये पाण्याचे अत्यंत दुर्भिक्ष आहे. अनेक महिलांना दोन ते तीन किलोमीटर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते तरी पाणी मिळत नाही ही समस्या केवळ या वर्षी नाही तर अनेक वर्ष दरवर्षी असते. यामुळे येथील शेतकरी उन्हाळ्यामध्ये आपली आपली खेडे सोडून शहरामध्ये जात असतात आणि यामुळे त्यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी वंचित व्हावे लागते या समस्येचा अभ्यास करून लायन्स इंटरनॅशनल चे डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी या खेड्यांमध्ये 100. चेक डॅम किंवा पाणी बंधारे बांधण्याचा संकल्प केला. याच संकल्पना चा 80 वा पाणी बं
इंडिया रेटिंग व रिसर्चचा नवा अहवाल पुढे आला आहे.या अहवालात म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात या तीन राज्यातील अर्थव्यवस्था मिळून आर्थिक वर्ष २०३९ पर्यंत एकूण १ ट्रिलियन डॉलर होणार असल्याचे सुतोवाच करण्यात आले आहे.
हुरूनने श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्या माहितीनुसार, बिजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच अब्जाधीशांची राजधानी बनली आहे.' एक्सलूजीव' श्रीमंतांच्या यादीत मुंबईला स्थान मिळाले आहे.मुंबईत अब्जाधीशांची संख्या ९३ सदस्य इतकी वाढली आहे. देशातील अब्जाधीशांचा संख्येत वाढ झाली असली तरी वैश्विक पातळीवरील वेल्थ दर हा ७ टक्केच असल्याचे हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२४ मध्ये म्हटले आहे.
दि. १४ जानेवारीला ‘आर्मी डे’ हा वेस्टर्न कमांडमध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी पराक्रम गाजवलेल्या सैनिकांना आणि युनिट्सना ‘शौर्य पुरस्कार’ आणि ‘युनिट साईटेशन’ने गौरवण्यात येते. ‘युनिट साईटेशन’ हे युनिटला गेल्या काही वर्षांतील केलेल्या, अत्यंत पराक्रमी दहशतविरोधी कारवाई करता दिले जाते. या वर्षीचे ‘जिओसी इन सी ईस्टर्न कमांड’चे ‘युनिट साईटेशन’ हे ‘२१ पॅरा स्पेशल फॉर्सेस’ या बटालियनला प्रदान करण्यात आले. आजचा हा लेख हा या फॉर्सेस यांनी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’विषयी, जो अत्यंत धोकादायक होता आणि ज्याला माध्यम
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाने जगाला थक्क केले आहे. तशातच २०३० पर्यंत भारत ही सात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल, असा आशावाद अर्थमंत्रालयाने नुकताच व्यक्त केला. जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदीच्या संकटाचा सामना करत असताना, भारतवृद्धीचे हे ‘मोदीनॉमिक्स’ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
आठ अब्ज ते चार ट्रिलियन डॉलर बाजार भांडवल असा भारतीय शेअर बाजाराने गाठलेला विक्रमी पल्ला केवळ अचंबित करणाराच! त्याचबरोबर देशातील डिमॅट खात्यांची वाढती संख्याही भारतीय अर्थव्यवस्थेचे आश्वासक चित्र दर्शविणारी. तेव्हा, एकूणच वाढती डिमॅट खाती आणि वधारणारी शेअर बाजारातील गुंतवणूक, हे भारतीयांच्या पैशाचे अनौपचारिक अर्थव्यवस्थेकडून (इन्फॉर्मल) औपचारिक (फॉर्मल इकोनॉमी) अर्थव्यवस्थेकडील स्थित्यंतराचे द्योतकच म्हणावे लागेल.
अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदीर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सूरू आहे. भव्य मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमीत्ताने देशभरात उत्साहाच वातावरण आहे. राममंदिराच्या मुख्यद्वारावर अनेक मूर्त्या बसवण्यात आल्या आहेत.
अमेरिकेच्या संरक्षण खात्याने पामर लकीच्या ‘अँडुरिल’ कंपनीकडून काही रोडरनर ड्रोन्स खरेदी केली आहेत. अर्थात, अमेरिकेतली एक स्टार्टअप म्हणजे नवखी कंपनी जे करू शकते, ते अमेरिकन सेनादलाचे मुरब्बी वैज्ञानिक करू शकत नाहीत, असं थोडंच आहे? पण, नवीन पोरं काय करतायत बघूया तरी, म्हणून ‘पेंटेगॉन’ने ही रोडरनर घेतली आहेत.
केंद्रात स्थिर आणि गतिमान सरकार असेल, तर त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच होत असतो. आजघडीला जगातील बहुतांश देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडल्या असताना, भारतात मात्र सातत्याने तेजी दिसून येते.
भारतातील प्रमुख शेयर बाजार असलेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य ४ ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे. एनएसईने हा विक्रम १ डिसेंबर रोजी केला. दि. दि.३ डिसेंबर रोजी एनएसई इंडियाने एका प्रसिद्धीपत्रात ही माहिती दिली.
अमेझॉन पाठोपाठ फ्लिपकार्टच्या 'द बिग बिलियन डेज' (टीबीबीडी) फेस्टिव्हलसेलच्या दहाव्या आवृत्तीला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.फ्लिपकार्टच्या किराणा पार्टनर्सने पहिल्या 4 दिवसात 4 दशलक्षाहून अधिक पॅकेजेस डिलिव्हरी करून अॅक्सेस सेल आणि शॉपिंग फेस्टिव्हलच्या सात दिवसांमध्ये विक्रमी १.४ अब्ज ग्राहकांनी भेट दिल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.कंपनीने आपल्या निवेदनात म्हणल्याप्रमाणे फ्लिपकार्ट सेल दरम्यान आठ दिवसांत १.४ अब्ज ग्राहकांनी भेट देऊन नोंदणी केली आहे.दैनंदिन व्यावसायिक दिवसांच्या तु
दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेचा रविवारी समारोप झाला. या शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात आले होते. त्यामुळेच भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेकडे जगाच्या नजरा खिळल्या होत्या. जगभरातील माध्यमांनी भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या जी-२० च्या बातम्यांकडे विशेष लक्ष दिले.
स्व. श्रीराम मंत्री सर यांनी शिक्षण हेच सेवेचे माध्यम मानलं आणि शिक्षण प्रसाराच्या प्रक्रियेत प्रयत्नशील राहून निरिच्छ वृत्तीने ६० वर्षे संस्थेच्या विकासासाठी एका सामान्य कार्यकर्त्यासारखं झपाटून काम केलं. अशा या आदरणीय, ऋषीतुल्य, शिक्षणमहर्षी श्रीराम मंत्री सरांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्ताने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर टाकलेला हा प्रकाशझोत...
भारताचे जी२० अध्यक्षपद हे सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित आहे, जेथे ग्लोबल साउथचा आवाज ठामपणे उमटतो. त्यामुळे जी२० शिखर परिषदेद्वारे मानवकेंद्रीत आणि सर्वसमावेश विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
देशातील ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक 'फ्लिपकार्ट'मध्ये तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टने 'बिग बिलियन्स डे' विक्री दरम्यान, १ लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, या हंगामी नोकऱ्या स्थानिक किराणा वितरण भागीदार, महिला, अपंग व्यक्ती (PWD) आणि इतरांसह लोकांना रोजगार देतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
सोशल मीडियाच्या युगात जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवून कमाई करण्याचा कल दिसून येतो. सेलिब्रिटींपासून ते थेट सामान्य जनतेपर्यंत प्रत्येकात ही क्रेझ दिसून येते. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची यादी प्रसिध्द झाली असून यात भारतीय सेलिब्रिटींमध्ये फक्त दोनच व्यक्ती पहिल्या २० जणांच्या यादीत दिसून आलेत. त्यात भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीचा १४वा क्रमांक आहे,
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहराच्या किनारपट्टीवर मृत समुद्री सिंह आणि डॉल्फिन विक्रमी संख्येने वाहून आल्याची घटना नुकतीच घडली. हे जलचर आजारी पडून, निर्जीव होऊन किनार्यावर वाहून आले. याबाबत स्थानिक शास्त्रज्ञांनी आता चिंता व्यक्त केली आहे. जून महिन्यात सुमारे एक हजारांहून अधिक समुद्री सिंह या व्यतिरिक्त ११० डॉल्फिनदेखील मरण पावले. यामध्ये समुद्रात किंवा चॅनेल बेटांवर मरणार्या जलचरांचा समावेश नाही.
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमधून देश जागतिक पातळीवर आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. देशाने जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान जागतिक पातळीवर मजबूत केले आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी महाराष्ट्रदेखील आपले योगदान देण्यासाठी सज्ज होत असून महाराष्ट्राची इकोनॉमी एक ट्रिलियन करण्याच्या दृष्टीने सरकार सज्ज आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. राज्य सरकारच्या आर्थिक सल्लागार समितीची पहिली बैठक सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी झाली त्यानंतर ’सह्याद्री’ या
गुजरात दंगलविषयक बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्रा सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल जनहित याचिकेवर ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याचवेळी हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा मौल्यलान वेळ वाया घालविण्याचा प्रकार असल्याचा टोला केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी लगाविला आहे.
‘युबीएस बिलेनियर अॅम्बिशन्स रिपोर्ट 2022’ नुसार भारत लवकरच गुंतवणुकीचा गड होऊ शकतो. अहवालानुसार, जगभरातील अब्जाधीश आपले अधिकाधिक पैसे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये गुंतवू इच्छितात. कारण, इथली अर्थव्यवस्था मजबूत तर आहेच, पण त्यांना अनुकूलही आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतातही अब्जाधीशांच्या संख्येत वाढ होत आहे.
गुजरात येथुन आणलेल्या सिंहांची जोडी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अधिवासात मुक्त करण्यात आली.ही सिंहांची जोडी आज उद्यानात सोडताना अतिशय आनंद होत असून वन्यजीव व पर्यावरण संवर्धन हे ईश्वरीय कार्य आहे असे उद्गार वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले. भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेला सिंह आमचा अभिमान आहे ; अशोक स्तंभावर सिंह आहे, पराक्रमाचे प्रतिक सिंह आहे. जंगलाचा हा राजा राज्यातील वनांच्या सानिध्यात राहावा यासाठी आमचे सरकार पुढाकार घेईल.
बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात' काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंहाची (jespa lion) जोडी दाखल झालेली असताना उद्यानातच जन्मलेल्या एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. 'जेस्पा' (jespa lion) नामक नर सिंहाचा रविवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. राष्ट्रीय उद्यानातच जन्मलेला हा सिंह गेल्या काही वर्षांपासून आजारी होता. (jespa lion)
गुजरात मधील सक्करबाग येथील सिंहाची जोडी नोव्हेंबर अखेरीस मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दि. २६ सप्टेंबर रोजीच्या गुजरात दौऱ्याच्या वेळी गुजरातचे वन राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी याविषयी चर्चा झाली होती. त्यावेळी गुजरातमधील सिंहाची जोडी मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्याबाबत एकमत झाले होते. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकारणाच्या परवानगीची प्रतीक्षा संपली असून आता गुजरात येथील सक्करबाग प्राणी संग्रहालयातील आशियायी सिंहाची जो
“पर्यावरण संवर्धनाचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयापासूनच रुजायला हवा. यामध्ये पालकांसह शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. शालेय शिक्षणाबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायला हवे,” असे मत ’वनराई’चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी व्यक्त केले.
बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन सिन्हांपैकी एका सिंहाचा सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे. 'रवींद्र' नावाचा हा सिंह गेल्या दोन वर्षांपासून आजारी होता. या सिंहाचा अखेर मृत्यू झाला आहे. हा नर सिंह १७ वर्षांचा होता. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकच मादी सिंह उरला आहे. ही मादी देखील वृद्धापकाळाशी झुंज देत आहे.
पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेने जून महिन्यात वेळेत बिबट्यावर उपचार करत एका पाच महिन्याच्या मादी बिबट्याचे प्राण वाचवले. एका निरोगी बिबट्याकडून रक्त संक्रमण करून या अशक्त पिल्लाला देण्यात आले. उपचारानंतर हे पिल्लू स्थिरावले. आणि आता या पिल्लाची प्रकृती पूर्ण ठणठणीत आहे. सध्या हे पिल्लू 'रेस्क्यू'च्या पुण्यातील सेंटर ठेवण्यात आले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने पाकिस्तानच्या तिजोरीतही नुसताच खडखडाट आहे. महागाई तिथे दररोज नवनवीन उच्चांक गाठते आहे. पैसे नसल्याच्या कारणावरून पाकिस्तानातील प्राणिसंग्रहालयांची अवस्थाही तितकीच बिकट. त्यातच लाहोर येथील प्राणिसंग्रहालयाने तर कहर केला असून, चक्क प्राणिसंग्रहालयातील प्राणीच विक्रीला काढले आहेत.
लेखाच्या या शीर्षकाचा संदर्भ आहे भारताच्या राष्ट्रचिन्हाचे-राजमुद्रेचे सिंहमुद्रा शिल्प. ख्रिस्तपूर्व तिसर्या शतकात वर्ष २६८ ते २३२ या काळात निर्माण झालेल्या या शिल्पस्तंभाचा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहास आणि भूगोल फारच रंजक आहे. नुकतेच पंतप्रधानांच्या हस्ते नव्या संसद भवनावर राजमुद्रेच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले. त्यानिमित्ताने प्रतीकशास्त्र, रुपकशास्त्र, चिन्हशास्त्र याच्या माध्यमातून आपण शिल्प-मूर्ती-चित्र याच्या अभ्यासात, विशेषतः सारनाथ येथील शिल्पस्तंभाच्या शिखरावरील सिंहमुद्रेचा आजच्या लेखात परिचय
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं योगीचं स्वप्न होणार पूर्ण!
उत्तर प्रदेशचा २०२२-२०२३ या आर्थिक वर्षासाठीचा ६ लाख १५ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी दि. २६ मे, अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाद्वारे प्रदेशातील २५ कोटी जनता सर्वांगिण विकास साधला जाणार आहे.
भारतात नवी ‘स्टार्ट-अप’ संस्कृती उदयाला आली असून यामुळे परकीय भांडवलाचा, गुंतवणुकीचा प्रवाह सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएमएफ’ला भारतीय अर्थव्यवस्थेविषयी वर्तवलेल्या जुन्या अंदाजावरुन माघार घ्यावी लागली व भारत २०२६-२७ मध्येच पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, हे मान्य करावे लागले
’आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ अर्थात ‘आयएमएफ’ या जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासदरांविषयी वेळोवेळी भाकीत वर्तविणार्या महत्त्वाच्या संस्थेने २०२९ पर्यंत भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करेल, असा अंदाज वर्तविला होता. परंतु, ‘आयएमएफ’ने यासंदर्भातील आपली चूक मान्य करून २०२९ नव्हे, तर २०२७ सालीच भारत ही विक्रमी भरारी घेईल, असे नव्याने जाहीर केले आहे.
घाटकोपरमधील वर्षानगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीची दुरवस्था बघता स्थानिकांनी मुंबई महानगरपालिकडे वारंवार टाकीच्या दुरूस्ती व देखभालीची मागणी केली होती.
"भारताचा विकासदर जर ८.५ टक्के राहिला आणि जर इतरही सर्व गोष्टी या विकासाला पूरकच राहिल्या तर येत्या ७ ते ८ वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणे शक्य आहे" असे मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी सांगितले