टेक्सासमधील पशुपालन, शेती आणि कापूस उत्पादन यांसारख्या पारंपारिक उद्योगांबरोबरच ऊर्जाक्षेत्रांनेही भरारी घेतली आहे. यासोबतच विमान कंपन्या, प्रवास, मनोरंजन आणि तंत्रज्ञान (संगणक, अंतराळ आणि दूरसंचार) यांसारख्या अन्य उद्योगांना आज लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे. काही प्रमाणात या उद्योगांना देशातील सरकारकडून विशेषतः ‘एरोस्पेस’ उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आणि निधीही मिळाला. उदाहरणार्थ, ‘टेक्सास ए अॅण्ड एम विद्यापीठा’चे २०० दशलक्ष डॉलर्सचे नवीन अंतराळकेंद्र ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या ‘जॉन्सन स्पेस सें
Read More
पृथ्वीपासून दूर अंतराळात जवळपास नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विलियम्स अखेर पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांचा हा परतीचा प्रवास सुरु झालाय, त्यांची ही परतीची मोहिम नेमकी कशी असणार आहे?
Sunita Williams Return : ८ दिवसांच्या मोहिमेसाठी अंतराळात गेलेल्या नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि अंतराळवीर बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांपासून अंतराळात अडकले होते. बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा जेमतेम आठवड्याभराचा मुक्काम पाहता पाहता वाढत गेला आणि नऊ महिने उलटून गेले. आता अखेर त्यांच्या परतीचा मुहूर्त ठरला असून ते दोघेही भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवार दि. १९ मार्च रोजी पहाटे पृथ्वीवर परतणार आहेत. नासासह स्पेसएक्स आणि अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता
जवळपास गेल्या ९ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे पृथ्वीवर परतणे पुन्हा एकदा लांबणीवर गेले आहे. त्यांना परत आणण्यासाठी नासानकडून मिशन क्रू -10 राबवण्यात येणार होते. बुधवारी हे क्रू -10 पाठवण्यात येणार होते. परंतू, तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण रद्द करण्यात आले.
चंद्रावर पोहोचणे एकेकाळी केवळ अमेरिका आणि सोव्हिएत रशियासारख्या बलाढ्य देशांनाच शक्य होते. हळूहळू इतर देशांनीही चंद्रस्वारीचे स्वप्न पाहिले. यात भारत, चीन आणि जपानलाही यशही आले. २०१९ साली ‘इस्रो’ची ‘चांद्रयान-२’ ही मोहीम काही तांत्रिक कारणास्तव अपयशी ठरली होती. मात्र, भारताने कधी हार मानली नाही. तो ‘चांद्रयान-३’ मोहिमेसाठी सज्ज झाला आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ तिरंगा फडकवण्यात एकाअर्थी भारताला यश आले. हे होत नाही तोच भारताने ‘आदित्य एल १’ लॉन्च केले, जे सूर्याचा अभ्यास करणारे पहिले अंतराळ आधारित भारतीय
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभने अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. कोट्यवधी भाविकांचा हा मेळावा कायमच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. सनातन धर्माच्या भव्यतेचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे एकवटतात. अशातच आता महाकुंभ अंतराळातून कसा दिसतो याचं एक अत्यंत देखणं चित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
कर्नाटकातील बंगळुरूमध्ये कॉटनपेट पोलिसांनी सय्यद नसरू या कट्टरपंथी आरोपीला ताब्यात घेतले. हिंदू धर्माची माता म्हणून गोईची ओळख आहे. मात्र आता त्याच गोमातेचे कट्टरपंथी सय्यद नसरूने केस कापत रक्तबंबाळ अवस्थेत सोडले होते. ही घटना १२ जानेवारी २०२५ रोजी घडली होती. मात्र आता याप्रकरणामध्ये १३ जानेवारी २०२५ रोजी कट्टरपंथी सय्यद नसरूला अटक करण्यात आली आहे.
'दै. मुंबई तरुण भारत’च्या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. गांधी या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली. पण या भूमिकेसाठी मुंबईहून रोहिणी हट्टंगडी तर स्क्रिन टेस्टसाठी गेल्या होत्याच पण त्यांच्याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील आणि भक्ती बर्वे देखील त्याच भूमिकेसाठी इंग्लंडला पोहोचल्या होत्या. तो किस्सा काय होता हे रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितला.
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि सहकारी विल्मोर गेल्या तीन महिन्यांपासून अंतराळात अडकलेले आहेत. नासाच्या अंतराळयानात बिघाड झाल्याने सुनीता विलियम्स अंतराळातून निवडणूक हक्क बजावणार आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्टार कॉलिनियर स्पेसक्राफ्टचे प्रक्षेपण तीनदा रद्द करण्यात आले होते. त्यानंतर दि. ०५ जून रोजी स्टारलाईनर या स्पेसक्राफ्टमधून भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी पुन्हा एकदा अवकाश भरारी घेतली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवरून यान परत पृथ्वीच्या दिशेने परतताना तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. यानात फक्त २७ दिवसांचे इंधन उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला ४८ वर्षांपुर्वीचा मंथन चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘मंथन’ परत एकदा भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून याबाबत फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने माहिती दिली.
फ्रान्समध्ये ७७ वा ‘कान्स चित्रपट महोत्सव’ (Cannes Film Festival) सुरु आहे. जगभरातील विविध चित्रपट हा महोत्सवात दाखवले जात असून यात ५० वर्षांपुर्वी प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटाने बाजी मारली आहे. श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ चित्रपटाचे ‘कान्स चित्रपट महोत्सवा’त नुकतेच खास स्क्रिनिंग करण्यात आले. या चित्रपटात अभिनेत्री स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका होती आणि चित्रपटाची विशेष बाब म्हणजे ५ लाख शेतकऱ्यांनी जमा केलेल्या पैशांतून हा चित्रपट साकारण्यात आला होता.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्रो)च्या इस्त्रोच्या हैदराबादस्थित नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली आहे. या फोटोच्या माध्यमातून राम मंदिरानजीकचा परिसर शरयू नदी, दशरथ महालदेखील चित्रांमध्ये दिसत आहे.
निसार हे नासा आणि इस्रोमधील एक संयुक्त अंतराळ मोहीम आहे. जे 2024 मध्ये पहिल्या दोन महिन्यांत प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 द्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. भारताच्या चांद्रयान-3 च्या जबरदस्त यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यूएस स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) च्या सहकार्याने एक नवीन अंतराळ मोहीम निसार (NISAR) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' गगययान मोहिमेतंर्गत अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोने चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करत पुन्हा एकदा गगनझेप घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत २०२५ पर्यंत महिलांना अंतराळात पाठविणार आहे.
भारताने २०४० पर्यंत अवकाशवीरांना चंद्रावर उतरवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इस्रो’ला केली. तसेच २१ ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’चे पहिले चाचणी उड्डाण पार पडणार आहे. भारतही गगनभरारी घेऊ शकतो, या पंतप्रधानांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे आणि शास्त्रज्ञांच्या अविरत मेहनतीचेच हे यश म्हणावे लागेल.
चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ या मह्त्त्वपूर्ण अवकाश मोहिमांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. येत्या २१ ऑक्टोबर रोजी गगनयान मिशनच्या पहिल्या चाचणीचे उड्डाण केले जाणार आहे. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने यासंदर्भात ट्विट केले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो'ने चांद्रयान ३ या मोहिमेतंर्गत दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लँडिंग केले. त्यानंतर आतापर्यंत विक्रम लँडरच्या मदतीने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाविषयी नवनवीन माहिती पाठवत होता. त्यासंदर्भातील तपशील ' इस्त्रो'ने अधिकृतरित्या जाहीर केला.
चांद्रयान-३ नंतर आता भारताने सौर मोहिम हाती घेतली असून आदित्य एल-१ असे या मोहिमेचे नाव आहे. येत्या २ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपणासाठी इस्त्रो पुर्णपणे सज्ज असून बुधवारी आदित्य एल-१ ची पूर्व चाचणीही करण्यात आली आहे.
दि. २३ ऑगस्ट रोजी भारताची ‘चांद्रयान-३’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी ठरली आणि जगभरातून कौतुकवर्षाव झाला. त्यानिमित्ताने या अंतराळ संशोधन मोहिमेचे फलित, आगामी दिशा आणि जागतिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चांद्रयान ३ मोहीम फत्ते करत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळयान उतरविणारा पहिला देश म्हणून बहुमान मिळविला. सबंध जगभरातून इस्त्रोच्या अतुलनीय कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाले. त्यातच आता लिंक्डइन या वाणिज्य आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित वेब पोर्टलवर एका पोस्टने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे. पिरामल इंटरप्रायझेसचे ग्रुप हेड राजीव बॅनर्जी यांनी इस्त्रोच्या चांद्रयान ३ मोहीमेच्या यशावर एका व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
चांद्रयान- ३च्या यशस्वी मोहिमेत ठाण्यातील उद्योजकांचाही सहभाग मोलाचा ठरला. अग्निसुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या मिहिर घोटीकर यांच्या एच. डी. फायर प्रोटेक्ट प्रा. लि. कंपनीने एच डी वर्षा 'नॉझल्स' हे उपकरण 'इस्त्रो'ला तयार करून दिले होते. पृष्ठभागावर अवतरण होत असताना प्रचंड ध्वनिलहरी तयार होतात. त्यामुळे इस्त्रोच्या यंत्राचे नुकसान होऊ शकते. ते 'नॉझल्स'मुळे टाळले जाते. तर, या मोहिमेतील इंजिनामध्ये लागणाऱ्या 'फ्रिक्शन रिंग' हा अत्यंत महत्त्वाचा भाग शहापूरच्या साने बंधूंनी त्यांच्या कारखान्यातून बनवला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताची चांद्रयान ३ मोहिम सॉफ्ट लँडिंग करण्याच्या अंतिम टप्प्यात असून भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी नव्या इतिहासाची नोंद केली जाणार आहे. इस्त्रोने २००८ साली चांद्रयान मोहिमेचा शुभारंभ करून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानंतर २०१९ साली चांद्रयान २ च्या माध्यमातून विक्रम लँडरचा शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. परंतु, या मोहिमेत पाठविलेले ऑर्बिटर अद्याप चंद्राच्या कक्षेत फिरत अ
इस्त्रोची महत्त्वाकांक्षी 'चांद्रयान ३' मोहिम अंतिम टप्प्यात आली असून सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ सज्ज झाले आहेत. चांद्रयान चंद्राच्या १५ मैल इतक्या कमी अंतरावर असून अवघ्या जगाचे लक्ष भारताच्या या अतुलनीय कामगिरीकडे लागले आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणे अद्याप कुठल्याही देशाला शक्य झाले नाही आहे. त्यामुळे भारत दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा पहिला देश ठरणार आहे.
इस्त्रोकडून विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी तयारी सुरु झाली असून काऊंटडाऊन सुरु झाले आहे.येत्या काही मिनिटात यान लँडिंग करण्याची शक्यता आहे. दरम्यान, चांद्रयान ३ च्या माध्यमातून भारत आपले यान दक्षिण ध्रुवावर उतरविण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतासाठी गौरवपूर्ण आहे. सायंकाळी ०६ वाजून ०४ मिनिटांनी यानाचे लँडिंग होणार आहे. विक्रम लँडर ज्यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल त्यावेळी रोव्हर आणि लँडर याच्या बाह्य भागाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग केले असून अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. त्यानिमित्ताने या महत्वाकांक्षी मोहिमेचा आढावा घेणारा हा लेख....
इस्त्रोने आज (२३ ऑगस्ट २०२३) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग करुन इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षित लँडिंग करणारा भारत पहिला देश बनला आहे. इस्त्रो पुढेही नव-नवीन इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळेच आजच्या या लेखात आपण इस्त्रोच्या पुढील मोहिमांची माहिती घेणार आहोत.
सध्या अवघ्या जगाचे लक्ष अवकाशातून येणार्या शुभ संकेतांकडे लागले आहे. ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने पाठविलेले ‘चांद्रयान-३’ मजल दरमजल करत चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचले. ‘चांद्रयाना’चा हा प्रवास जेवढा सुखद वाटतो, तेवढाच तो आव्हानात्मक होता.
भारताला लाभलेली विस्तीर्ण किनारपट्टी, तसेच तीन दिशांना असलेले तीन महासागर ‘मिशन समुद्रयान’ राबवण्यास प्रवृत्त करणारे ठरले, असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. ‘ऑपरेशन ब्ल्यू’च्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर आता याचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला असून, ‘मत्स्य ६०००’ ही पाणबुडी सहा हजार मीटर खोलवर तिघांना आपल्यासोबत घेऊन प्रवास करेल.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने चंद्रयान ३ मोहिमेला सुरुवात केली असून दि. १४ जुलै रोजी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी यान अवकाश प्रक्षेपित केले आहे. दरम्यान, चंद्रावर पहिला मानव उतरविण्याचे श्रेय अर्थान अमेरिकास्थित नासा या संस्थेला जाते. १९ ६९ साली नील आर्मर्स्ट्रांगने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले. तेव्हापासून आजतागायत चंद्रावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील देशांमध्ये स्पर्धा सुरु झाली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निमंत्रणावरुन तत्काळ होकार देत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल पाटण्यात हजर झाले. तिथे जाऊन एक आहोत, असा नारा देत केजरीवाल यांनी दिला. त्यानंतर काँग्रेसने केंद्राच्या अध्यादेशाविरोधात समर्थन द्यावे म्हणून केजरीवालांनी मागणीही केली. पण, काँग्रेसने त्याला भीकही घातली नाही. त्यानंतरही पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस नकोे, असे सांगत विरोधकांच्या ‘महागठबंधन’ला एकप्रकारे ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही करुन झाला.
नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने २१ वर्षांपूर्वी अंतराळात पाठवलेला एक उपग्रह बुधवार, १९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता अवकाशातून पृथ्वीवर पडणार आहे. उपग्रह कधी आणि कुठे पडेल याची अचूक वेळ आणि मार्ग याचा अंदाज शास्त्रज्ञांना सांगता येत नसल्याने चिंता वाढली आहे. २७३ किलो वजनाचा उपग्रह निवासी भागात पडला तर मोठा त्रास होऊ शकतो.
नवी दिल्ली : हिमालयातील भूकंपप्रवण क्षेत्रावर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) यांनी संयुक्तपणे विकसित केलेला ‘नासा-इस्रो सिंथेटिक ऍपर्चर रडार’ अर्थात ‘निसार’ हा उपग्रह लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे.
‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ने आपल्या स्थापनेपासूनच नवनवीन विक्रम रचले आहेत. एकेकाळी अंतराळ क्षेत्रातील प्रगत देशांकडून तंत्रज्ञान नाकारल्या गेलेल्या भारताने स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून बड्या राष्ट्रांचे उपग्रह अतिशय कमी किमतीत प्रक्षेपित करण्यास प्रारंभ केला आहे. ‘चांद्रयान’ असो की ‘मंगळयान’, प्रत्येकवेळी ‘इस्रो’ने जगाला चकीत करणारी कामगिरी केली आहे. त्याचे आकलन...
अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’ने नुकतेच प्रकाशित केलेल्या हवामान बदला संबंधित एका वैज्ञानिक अभ्यासचा आपण आढावा घेणार आहोत. मानवी क्रियाकलपांमुळे, तीव्र हवामानाच्या घटना कशा वाढल्या आहेत आणि त्यांची ताकद कशी वाढली आहे तसेच या घटना व त्यांचा जागतिक तापमानवाढीशी कसा संबंध आहे, याचा पुरावा मांडला आहे.
नासा आपले आजपर्यंतचे सर्वात शक्तिशाली आर्टेमिस-१ हे स्पेस रॉकेट आज अंतराळात पाठवणार आहे. मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी ही चाचणी आहे. सध्या या रॉकेटमध्ये कोणी अंतराळवीर नसले, त्या ऐवजी पुतळे पाठवले जाणार आहेत. तब्बल 50 वर्षांनंतर नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे.
अर्जुनाला विश्वरूप दाखवताना श्रीकृष्ण म्हणतात, “हे अर्जुना, स्थिर आणि अस्थिर यांच्यासह संपूर्ण ब्रह्मांड या माझ्या वैश्विक शरीरात पाहा. तसेच, तुला जे काही पाहण्याची इच्छा असेल, तेदेखील इथे पाहा.” अनंत ब्रह्मांडांनी युक्त हे विश्वरूपदर्शन पाहून अर्जुन रोमांचित झाला. असाच काहीसा अनुभव या आठवड्यात जगभर अनुभवला गेला. निमित्त होते ‘जेम्स वेब’ या बहुचर्चित अवकाशीय दुर्बिणीने ब्रह्मांडाची काही चित्रे पाठवली. अर्जुनाला जशी हे विश्वरूप पाहण्यासाठी लागणारी दिव्यदृष्टी प्रदान करण्यात आली होती. तसेच, विश्वाचे हे अपूर्व
नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही विश्वाचे आतापर्यंतचे सर्वात खोल दृश्य आहे. यामुळे विश्वाबद्दलचे दृष्टीकोन नुकतेच विस्तारले आहे: नासाच्या नवीन स्पेस टेलिस्कोपमधील पहिली प्रतिमा ही आकाशगंगांनी भरलेली आहे. सोमवारी दि. ११ रोजी या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
पृथ्वीच्या तापमान वाढीमुळे भारतात कसा हाहाःकार माजेल याबद्दल नासाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पुढील ८० वर्षांत म्हणजेच २१०० पर्यंत जगाचा नकाशा कसा असेल, आज आपण राहतो ती जागा पाण्याखाली असेल की, सुरक्षित असेल याबद्दलचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. समुद्रातील जलस्तर वाढून भारतातील १२ तटबंदी असलेली शहरे तीन फूट पाण्याखाली जातील, असा अंदाज आहे. सततचे वाढणारे तापमान, धुव्रांवर विरघळणारा बर्फ वितळल्याचा हा परिणाम असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांकडून मंगळ ग्रह पृथ्वीच्या जवळ कधी असेल, त्याचा अचूक अंदाज घेतला जातो आणि त्यासाठी साधारण जुलैपासून ते १५ ऑगस्टपर्यंतचा काळ योग्य समजला जातो. तेव्हा यानिमित्ताने जगभरातील मंगळमोहिमांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा...
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे टूल किट शेअर केल्याने स्वीडनमधील पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग ही सध्या भारतामध्ये चर्चेत आहे. आणि आता ती एका नव्या वादात सापडली आहे.
घराजवळील एका चर्चासत्रामधून प्रेरणा घेत, अंतराळविश्वाचे वेड लागलेल्या ठाणेकर युवा शास्त्रज्ञ अक्षत मोहिते याच्या अंतराळ संशोधनाची दखल ‘नासा’ने घेतली आहे. त्याच्या या ‘अक्षत’ भरारीविषयी...
कोरोनाव्हायरस विरोधात लढ्यात भारताने आणखी एक पाउल पुढे टाकले आहे. भारतीय बनावटीची आणखी एक स्वदेशी लस तयार झाली आहे आणि परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. आधी कोरोना प्रतिबंधक लस म्हणून इंजेक्शन आणि आता नाकावाटे दिली जाणारी लससुद्धा तयार करण्यात आली आहे.
'बाटा'च्या १२६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीयाची निवड
‘कॅप्सूल यशस्वीरित्या पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पोहोचले, दोन्ही अंतराळवीर सुरक्षित!’, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
अंतराळातील ग्रहतारे आणि चांद्रमोहिमांबरोबरच आता सरसावल्या आहेत. तेव्हा या मोहिमांचे स्वरुप, त्यांच्याकडून केले जाणारे संशोधन याचा आढावा घेणारा हा माहितीपूर्ण लेख...
ऑस्ट्रेलियातील जंगलात एका ठिकाणी नव्हे, तर १०० ठिकाणी वणवे पेटले होते. परंतु, नुकत्याच झालेल्या पावसामुळे आणि अग्निशमन विभागाच्या महत्प्रयासाने त्यावर नियंत्रण मिळवता आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जंगलातील वणव्यामुळे ऑस्ट्रेलियातील कोआला या प्राण्याच्या एक तृतीयांश संख्येचा बळी घेतला.
विक्रम लँडरच्या शोधावरून इस्रोने फेटाळला नासाचा दावा
संशोधनाचे श्रेय 'नासा'ने भारतातील षण्मुग सुब्रमण्यम या चेन्नई येथील इंजिनीअरला दिले