राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी आता ‘झोनल मास्टर प्लॅन’ तयार केला जाणार आहे. विकासात्मक प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली आहे. सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी त्यांनी वॉररूम बैठकीमध्ये मागील बैठकांमधील १८ प्रकल्प आणि नवीन १५ महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून, दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचे काम व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
Read More
मागील श्लोक क्रमांक १८८ मध्ये स्वामींनी सांगितले आहे की, “विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे।” समर्थांनी दासबोधात व मनाच्या श्लोकांत भक्तिमार्गाची महती सांगितली आहे. मनाच्या श्लोकात सुरुवातीसच राघवाचा पंथ प्रतिपादन करताना समर्थ म्हणतात की, “मना सज्जना भक्तिपंथेचि जावे।” (श्लोक क्रमांक २). समर्थांनी विवरण केलेल्या भक्तिपंथात स्वरूपाचे, रामाचे अनुसंधान कायम ठेवून ‘विभक्त नव्हे तो भक्त’ असे ऐक्य साधूनच उपासना करावी लागते. ल. रा. पांगारकर म्हणतात त्याप्रमाणे, हे श्लोक म्हणजे सगुण-निगुर्णातीत परब्रह्माचा अभ्यास आहे. त
मीपणाचा अर्थात अहंभावाचा त्याग करून रामाचा, स्वस्वरुपाचा शोध घेत असताना ते स्वरूप, ते तत्त्व आपल्याच ठिकाणी असल्याचे आढळते असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १८६ मध्ये सांगितले. परमात्म तत्त्वाविषयी बोलताना स्वामी म्हणाले, ‘सदा सर्वदा राम सन्नीध आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।’ अगदी जवळ असणार्या आपल्याच रुपाला आपण दुरावलो, याचे कारण आपला अहंभाव. मीपणाने आपण अंतरंगातील शाश्वत सत्याचा शोध घेऊ शकत नाही, त्या सत्याचा अनुभव घेऊ शकत नाही. स्वामींनी मनाला तेच तत्त्व शोधायला सांगितले आहे.
विश्वातील अगम्य घटनांच्या न समजणार्या कार्यकारणभावाच्या अथवा निमित्तकरणाच्या जिज्ञासेतून, ‘देव’ कल्पना उदय पावली. लोक आपण शोधलेल्या देवाला श्रेष्ठ मानून, त्याची पूजा, उपासना करू लागले. त्यात वेदात वर्णन केलेल्या, कुलपरंपरेनुसार अथवा भीतीपोटी आलेल्या, अनुकरण करण्यातून आलेल्या अनेक देवदेवतांना लोक भजू लागले. त्यामुळे ‘जगी पाहता देव कोट्यान्कोटी’ अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला आपापल्या देवाचा, भक्तीचा वृथा अभिमान होऊन, गर्व निर्माण झाला. इतरांच्या देवकल्पनेला तो तुच्छ मानू लागला. पुढे क्षेत्रदेवाची कल्प
आज योगायोगाने संतश्रेष्ठ शेगावचे श्री गजानन महाराज यांचा प्रकटदिन आहे, तर परवा राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामींचा स्मरणदिन ‘रामदास नवमी’ आहे. तेव्हा ‘समर्थांच्या पाऊलखुणा’ या लेखमालेतील मनाच्या श्लोकांवरील विवेचन तात्पुरते बाजूला ठेवून, या संतश्रेष्ठींना मानवंदना देण्याचा विचार केला. समर्थ रामदासस्वामी आणि शेगावचे गजानन महाराज ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे स्वयंभू, स्वतंत्र आणि असामान्य अशी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या कुशीत जन्म घेऊन अथवा प्रकट होऊन, आपल्या भूमीला धन्य केले. त्याकाळी त्यांच्या संपर्कात आलेला प्
विश्वव्यापाराचा विचार केला, तर या जगातील जीव अव्यक्तातून व्यक्त दशेला येणे आणि काही काळानंतर, व्यक्तातून अव्यक्तस्थितीला जाणे या प्रक्रिया अनंतकाळापासून अखंडपणे चालू आहेत. हे सांभाळणारी कुणीतरी अज्ञात शक्ती असली पाहिजे, या कल्पनेतून देव-देवतांची निर्मिती झाली आहे. जो तो आपापल्या देव-देवतांचा अभिमान बाळगून राहिला आहे. अडाणी- अशिक्षित माणसांनी परंपरागत तसेच अज्ञानी समजुतींनी, भीतीपोटी अनेक देव मानले व ते त्यांची भक्ती करू लागले.
मानवाला निसर्गाकडून कल्पनाशक्तीची अपूर्व देणगी लाभली आहे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर आपण, विश्वातील ऐहिक गोष्टींचे रहस्य उलगडून ज्ञान मिळवू शकतो. तसेच, या कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपण शाश्वत अशा भगवंताची, सद्वस्तूची ब्रह्मानुभूती घेऊन मानवी जीवनाचे सार्थक करू शकतो. परंतु, ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मानुभूती या सहजसाध्य नाहीत. सद्वस्तू स्वयंप्रकाशी आणि सर्व विश्वाला व्यापून टाकणारी अशी अफाट असली, तरी काही कारणांनी तीसुद्धा झाकाळून जात असल्याने, ती लगेच अनुभवता येत नाही. याचे स्पष्टीकरण आता स्वामी एका दृष्टान्ता
आत्मज्ञान आणि ब्रह्मानुभूतीसाठी सत्संगती करावी, हे आतापर्यंतच्या श्लोकांतून स्वामींनी स्पष्ट केले आहे. रोजच्या व्यवहारात आचरण सुधारण्यासाठी, सत्संगतीचे महत्त्व आपण मान्य करतो. प्रपंचापेक्षा परमार्थ क्षेत्रातील साध्य अतिसूक्ष्म वृत्तींशी जोडले गेले असल्याने, तेथे तर सत्संगतीला विशेष महत्त्व प्राप्त होते. मनाच्या श्लोकांतील या पुढील सर्व श्लोकांना, कै. ल. रा. पांगारकर यांनी ‘सगुण निर्गुणातील शुद्ध स्वरुपाचे वर्णन’ असे नाव दिले आहे. तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या श्लोकांना, ‘गुरुकृपालब्धी’ म्हटले आहे. शंकरर
Shri Swami Samarth अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांचा मासिक महासत्संग २५ जानेवारी ऐवजी १८ जानेवारी २०२५ रोजी श्री गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.
आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात पत्र लिहिणं दुर्मीळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हा अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध केला आहे.
मानवी जीवनामध्ये अहंकार ज्याला जडला, त्या अहंकाराने त्या मनुष्याच्या जीवनाचे वाटोळे केले हे निश्चित. अहंकार शत्रूच मुळात फसवा आहे. जोवर नुकसान होत नाही, तोवर या अहंकाराच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. त्यामुळे समर्थ रामदास स्वामी या अहंकारापासून चार हात लांब राहण्याचा सल्ला सज्जनांना देतात. अहंकार मानवी आयुष्यात कसे नुकसान करतो, याचे विवेचन...
मुंबई : ( BJP ) भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रचारसभा शिराळा येथे दि. ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अमित शाह यांनी शिराळ्याच्या भूमीचा उल्लेख, ‘समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी’ असा करताना, “गुलामीच्या काळात समर्थ रामदास स्वामींनी तरुणांचे संघटन बांधून छत्रपती शिवरायांना पाठिंबा देण्याचे कार्य केले,” असे त्यांनी भाषणात म्हटले. शाह यांच्या याच विधानाचा विपर्यास करत विरोधकांनी त्यांचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्यासाठी, जाती
( Shri Samarth Hanuman Mandal )रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहात साजरा करण्यात येत असून भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून तिची महाराष्ट्रभर ख्याती आहे. या मंडळाने या वर्षी ७० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात ७० वर्ष एकच मूर्ती स्थापित केली जात आहे. या मंडळातील मूर्तीचे विसर्जन होत नाही. देवीसाठी तयार केलेल्या विशेष गाभाऱ्यात ती वर्षभर असते आणि नवरात्रीमध्ये तिची मंडळात स्थापना केली जाते. या मंडळाचा संपूर्ण पदभा
समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरीत्र रुपेरी पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. 'रघुवीर' हा आगामी चित्रपट खऱ्या अर्थाने प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे प्रथमच रामभक्त समर्थांचं जीवन जगासमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेते विक्रम गायकवाड यांनी समर्थांची भूमिका साकारली असून ती करताना आलेले अनुभव त्यांनी ‘दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना सांगितला.
परिस्थिती आणि अंधत्व अशा आव्हानांना सामोरे जात, समाजापुढे नवा आदर्श निर्माण करणार्या नाशिकच्या अंजली संदेश नारायणे यांच्याविषयी...
प्रभू रामचंद्रांचे सद्गुरु म्हणून नाम, वर्णन, भक्ती, उपासना आणि चरित्र या गोष्टींचे समर्थ रामदास स्वामी अनेक प्रकारे, अनेक ठिकाणी स्तवन करतात. त्यांनी अनेक नाममुद्रा घेऊन भक्तिरचना केलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये रामदर्शनाचे विलोभनीय इंद्रधनुष्य आहे. त्यांनी वाल्मिकी रामायणातील रामापेक्षा वेगळा, ‘देवबंधमुक्ती’ करणार्या योद्ध्या रामाचा, संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातून स्वीकार केला. ‘धर्म जागो राघवाचा।’ म्हणत समर्थांनी समाजात स्वत्वाचे, सामर्थ्याचे जनजागरण केले.
सर्वसाधारणपणे ज्ञान आणि अज्ञान या दोन कल्पना आपल्या परिचयाच्या आहेत. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. समर्थ ज्ञान व अज्ञान या कल्पनांशी न थांबता वेगळा विचार करतात. यातून स्वामींनी विपरित ज्ञानाची कल्पना मांडली आहे.
महाराष्ट्रातील नवघर पोलीस ठाण्यात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुजाहिद शेख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० मार्च रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. मुजाहिद शेख यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह शब्द उल्लेख केला.मुजाहिद शेख यांनी पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी हिंदूंचं दैवत श्रीस्वामी समर्थ यांच्यावर पंतप्रधान मोदींचा चेहरा लावलेला फोटो पोस्ट केला. ज्यात आक्षेपार्ह कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप शेखवर करण्यात आला. मुळात
पहाटेच्या प्रहरी रामनामाचा महिमा लोककलेतून सादर करणारा वासुदेव आपण पाहिलाच असेल. लोकरंजनातून लोकशिक्षणाचा मंत्र जपत शतकांपुर्वी महाराष्ट्रात लोककलांची निर्मिती झाली. पण याचं महाराष्ट्रातील काही लोककलांचे अयोध्येशी राममंदिरांशी आणि रामकथेशी संबध आहेत. आजही गावखेड्यात दोन माणसं एकमेकांना भेटल्यावर 'राम राम' म्हणून अभिवादन करतात. त्यामुळे रामकथा ही मराठी जनमानसात आणि भावजीवनात खोलवर रुजलेली आहे. ज्याची पाळमुळं आजही लोककलांच्या माध्यामातून आपल्या समोर येतात. महाराष्ट्राच्या लोककलेचे वैभव मानल्या जाणाऱ्या शाहिर
‘श्री समर्थ रामदास ः एक अभ्यास’ हा सुरेश जाखडी लिखित सुमारे ४५० पानांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. लेखकाने विविधांगांनी सादर केलेला हा परिपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. एकंदर नऊ प्रकरणे व तीन परिशिष्टे यातून लेखकाने रामदासांचे अलौकिक चरित्र, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यकर्तृत्व उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. या अभ्यासाची प्रेरणा त्यांना कशी मिळाली, हे सांगताना लेखकाने डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, शंकरराव देव, ल. रा. पांगारकर, वि. का. राजवाडे, प्रा. के. पि. बेलसरे इत्यादी विचारवंतांचेे विचार वाचून प्रेरित केले असे सा
‘वाद-विवाद-संवाद’ या विषयावर मागील आठ श्लोकांतून समर्थांनी आपले विचार वेगवेगळ्या पद्धतीने मांडले आहेत. वादविवादाला उद्युक्त करणार्या अहंभावाला विवेकाने आवरता येते. विवेकाने अहंकाराला दूर सारून आपल्या आचारविचारात पालट करायचा असेल, तर परमेश्वराची भक्ती केली पाहिजे.
अहंकार नसावा असे लोक सांगतात; पण आपला मान ठेवून लोकांनी पाया पडावे, असा अहंकार असतोच, यासाठी लोकांनी बोलावे तसेच आपले आचरण ठेवले पाहिजे. बोलणे एक आणि वागणे भलतेच, अशी मानसिकता नसावी. यासाठी परमेश्वरी सत्तेची सतत जाणीव ठेवून, परमेश्वराचे अनुसंधान ठेवावे लागते. त्याने वागण्यात फरक पडतो. भगवंताशिवाय कुणीही सर्वज्ञ नाही, हे एकदा मान्य केल्यावर आपल्या ज्ञानाचा गर्व राहणार नाही आणि आपले आचरण सुधारेल. परमेश्वरी सत्तेची जाणीव सतत राहावी म्हणून ‘भक्तिपंथेचि जावे’ तोच एक सर्वश्रेष्ठ मार्ग आहे.
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
समर्थ रामदासाचा यांचा सर्व विषयाचा चांगला अभ्यास होता. सर्व संतामध्ये समर्थ हे फार वेगळे होते . ते ठामपणे बोलायला कचरत नव्हते. प्रवचन, कीर्तन या माध्यमातून ते स्पष्ट बोलत होते. समर्थानी धर्मावर भर दिला आहे. आपल्याकडे संत म्हणजे भक्ती समोर येते. पण समर्थाकडे भक्ती नव्हती असे नाही. पण प्रामुख्याने भक्ती पेक्षा ही त्यांनी धर्माला प्राधन्य दिले आहे.
विवेकाचे महत्त्व जाणणारा समर्थांसारखा तत्त्ववेत्ता संत क्वचितच आढळून येतो. दासबोधात व मनाच्या श्लोकांत समर्थांनी जागोजाग विवेकाचे महत्त्व सांगितले आहे. सर्व समाजाला विवेकाची शिकवण देऊन समर्थांनी त्याद्वारा लोकांना व्यवहारात आणि परमार्थसाधनेत शहाणे केले आहे.
रामाच्या साहचर्याबरोबर त्याच्या गुणांच्या कथा, आदर्शाच्या कथा करून स्तुतिस्तोमे गायिली, ऐकली अथवा त्यांचे कीर्तन, विवरण केले, तर रामाच्या गुणांचा आदर्शाचा प्रभाव आपल्या मनावर होऊन त्यापैकी थोडेफार का होईना गुण, आदर्श आत्मसात करावेसे वाटू लागतात. त्यातून रामाला आवडेल तसे वागण्याची प्रेरणा निर्माण होते. येथे अर्थातच प्रेमाची प्रीतीची दुसरी अट साध्य होते.
पुणे येथे बुधवार, दि. ५जुलै रोजी श्री समर्थ वाग्देवता मंदिर, धुळे या संस्थेच्यावतीने श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ‘वाल्मिकी रामायणा’च्या सात कांडांमधील आठ खंडांचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोेहनजी भागवत आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी सरसंघचालकांनी ‘रामो विग्रहवान् धर्मः’ या रामायणातील श्लोकाचा आधार घेत अतिशय मौलिक विचार प्रतिपादित केले. त्यानिमित्ताने सरसंघचालकांचे सदर कार्यक्रमातील संपूर्ण उद्बोधक भाषण दोन भागात प्रसिद्ध करीत आहोत.
नांक ६जून २०२३ला तारखेने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याने ३५०व्या वर्षात पदार्पण केले. शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, सन १६७४, प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी राजे अर्थात सकल जनांचा लाडका शिवाजीराजा सिंहासनाधीश्वर होणार होता. असे ठरले होते की प्रात:समयी ५ वाजून ४० मिनिटांनी स्वराज्यातील प्रत्येक किल्ल्यावर तोफांचे आवाज दिले जातील आणि शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समयी जी पदवी धारण केली होती तिचा प्रत्येक किल्ल्यावर जयघोष होईल.
पुणे : “प्रतिकार-प्रबोधन-आचरण आणि संशोधन ही धर्म रक्षणाची चतु:सूत्री आहे. धर्म जाणून घेत कालसुसंगतरीतीने लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे. शाश्वत धर्माचे काल सुसंगत आचरण लोकांना सांगावे लागते आणि आचरणामधून ते शिकवावेदेखील लागते. कालौघात विस्मरणात गेलेले ज्ञान आणि धर्म पुन्हा संशोधित करून लोकांसमोर मांडावा लागतो. समाजात एकसूत्रता आणण्यासाठी समर्थ रामदासांनी कालानुरूप रचना केली. समाज जागृतीमधूनच विध्वंसकारी शक्तीला प्रतिकार सुरू झाला. प्रभू रामचंद्रानंतर समर्थांनी शिवाजी महाराजांचा समाजासमोर आदर्श ठेवला. छत्रपती श
धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर यांच्यातर्फे श्री समर्थ रामदास स्वामी लिखित वाल्मिकी रामायणाच्या संपादित आवृत्तीच्या आठ खंडांचा प्रकाशन सोहळा आज, बुधवार, दि. ५ जुलै रोजी पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता संपन्न होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते या ग्रंथांचे राष्ट्रार्पण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फुलगाव येथील श्रृतिसागर आश्रमाचे स्वामी स्वरूपानंद सरस्वतीजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांतस
स्वामींनी राम आणि विठ्ठल यांना कधीच वेगळे मानले नाही. स्वामींनी पंढरपूरला भेट दिली. तेव्हा, पांडुरंगाने दासांना रामरूपात दर्शन दिले होते. तो अद्वैत साक्षात्कार पाहून स्वामींच्या तोंडून उद्गार निघाले - ‘येथे का तू उभा श्रीरामा। मनमोहन मेघश्यामा।’
समर्थ रामदासस्वामी शिष्यांना, महंतांना किंवा सामान्यजनांना उपदेश करीत. तेव्हा त्या विचारातील मर्म त्यांनी अनुभवलेले असे, त्याची प्रचिती घेतलेली असे. प्रचिती आल्यावर स्वामींच्या मुखातून तो उपदेश बाहेर पडे. थोडक्यात सांगायचे, तर स्वामींची वागण्याची पद्धत अशी होती की, ’आधी केले, मग सांगितले. यावरून विचारांच्या बाबतीत समर्थ आत्मप्रचितीला महत्त्वाचे स्थान देत असत, हे लक्षात येते. या संदर्भात दासबोधातील समर्थवाणी स्पष्टपणे सांगते की, हे प्रचितीचे बोलिलें। आधी केले मग सांगितलें। मानेल तरी पाहिजे घेतलें। कोणी येक
आजचा दिवस विशेष असल्याने मनाच्या श्लोकाचे विवरण तात्पुरते बाजूला ठेवून आजची तिथी लक्षून जन्मलेल्या दोन महान पुण्यपुरुषांचे स्मरण करणे उचित होईल. आज चैत्र शुद्ध नवमी. या तिथीला भगवंताच्या अवतार रूपाने जे दोन समर्थपुरूष प्रगट झाले, त्यांचा हा जन्मदिवस एक उत्तरेकडील शरयूनदीच्या तिरी वसलेल्या अयोद्धा नगरीत महापराक्रमी राजा दशरथाचा युवराज पुत्र राम म्हणून सुमारे सात सहस्र वर्षांपूर्वी जन्माला आले.
महाराष्ट्राचे एक मोठं नेतृत्व असताना श्रेयवादाच्या जाणिवेचा स्पर्शदेखील नामदार एकनाथ शिंदे यांनी ‘समर्थ’च्या बाबतीत जाणवू दिला नाही. त्यांच्या प्रती आम्हाला असलेला आदर त्यांना मनोमन ठाऊक असल्याने कधी कार्यबाहुल्यामुळे उद्घाटक म्हणून येता आले नाही, तर हमखास वेळ काढून नामदार एकनाथ शिंदे कार्यक्रमाला आर्शीवाद देण्यासाठी येत असत. ‘समर्थ भारत व्यासपीठ’ आणि नामदार एकनाथ शिंदे यांचे नातं औपचारिकतेच्या पलीकडे वृद्धिंगत होत गेले.
समर्थ रामदास यांनी श्रीराम भक्तीतून शक्तीचे जागरण केले होते. ‘व्रतस्थ’ युवकांचे संघटन उभारले होते. संघटनेच्या आधारे सशक्त समाजाच्या उभारणीतून राष्ट्र बळकट करण्याचे सूत्र मांडले होते. प्रपंच आणि परमार्थ याच्या संतुलनावर नेमकेपणाने त्यांनी भाष्य केले होते. श्रीरामाचे कार्य पुढे नेण्यासाठी एक कार्यपद्धती निर्माण केली होती. त्यातून समर्थांचे अनेक शिष्य तयार झाले होते. समर्थ व्रत पुढे नेण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. तीच परंपरा पुढे नेणार्यांतील एक अग्रणी नाव सुनील चिंचोलकर. ‘समर्थव्रती’ हे विश
स्वामी समर्थांनी स्वतः 12 वर्ष वापरलेल्या चर्म चरणपादुका अक्कल कोट वरून वहाळ येथील साई मंदिरात भक्ताच्या दर्शनासाठी आणण्यात आल्या होत्या. यावेळी हजारो भक्तानी चरण पादुकांचे दर्शन घेतले.
समर्थ शिष्य वेणास्वामी इतकीच आपल्याला त्यांची ओळख आहे. पण सोळाव्या शतकात बालविधवांच्या फार मोठ्या समस्या होत्या. विधवांचे जीवन भयानक होते. त्या काळात समर्थ रामदासस्वामींनी विधवा स्त्रियांना संप्रदायात प्रवेश दिला त्यातील काहींना मठपती बनवले त्यातील मिरज मठाच्या मठपती म्हणून वेणास्वामी यांची निवड समर्थांनी केली. हे त्या काळातील क्रांतिकार्य समर्थांनी घडवले. अत्यंत कणखर मनाच्या असलेल्या वेणास्वामी समर्थ संप्रदायाच्या आधारवेली वर स्थिरावल्या आणि संप्रदाय कार्य व्यापक उंचीवर नेले. वेणा ते वेणास्वामी ही आधारवेल
उदासीनता हे सर्व आध्यात्मिक तत्त्वांचे सार आहे, असे स्वामी म्हणतात. आध्यात्मिक साधना करणार्याला उदासीनता नीट समजून घ्यावी लागते. त्यांचा अभ्यास करावा लागतो. समर्थ सांगतात, ती उदासीनता म्हणजे नैराश्य, उदासवाणेवाटणे नव्हे. उदासीनता याचा अर्थ विरक्ती म्हणजेच अनासक्ती, असा परमार्थमार्गात घ्यायचा असतो. अनेक भौतिक सुखसोयींच्या साधनांमुळे जगातील विविध गोष्टींची आसक्ती निर्माण होते. जीव त्यात गुंतून पडतो. ही बहिर्मुखता टाळून अभ्यासाने जीवाला अंतर्मुख विचारांकडे वळवले की, अनासक्तीचा पल्ला गाठता येतो. त्यामुळे स्वार्
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.
श्री समर्थ रामदास स्वामी यांचे मूळ जन्मगाव असलेल्या 'जांब समर्थ' इथल्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला जाण्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. सुमारे साडे चारशे वर्षे जून्या असलेल्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक आणि दुर्मिळ अशा पंचधातूंच्या मुर्त्या चोरी केल्या आहेत.
चंद्रकांत कणसे दिग्दर्शित आणि मंगलमूर्ती फिल्म्स, संगीता अहिर निर्मित, 'दगडी चाळ २' या चित्रपटाची सध्या चित्रपटसृष्टीमध्ये हवा आहे.
परमात्म स्वरूपाचे चिंतन आणि अध्यात्मतत्वांचे चिंतन-मनन करणे खर्या भक्ताला आवडते. त्यात आपल्याला आत्मोद्धाराचा मार्ग सापडेल, याची भक्ताला खात्री असल्याने इतर गोष्टीत तो आपला वेळ फुकट घालवीत नाही. भक्त सर्वाथाने भगवंताचा झाला असल्याने त्याच्या ठिकाणी गर्व, ताठा, ज्ञानाचा वृथा अभिमान निर्माण होत नाही
गुरूपूजन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही केले जाते. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना करताना भगव्या ध्वजालाच गुरूस्थानी मानले. तेव्हा आज गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु परंपरेचे स्मरण करुया...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी वित्त मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात आयकॉनिक वीक सेलिब्रेशनचे उद्घाटन केल्यानंतर, पीएम-लिंक्ड सरकारी योजनांसाठी जन समर्थ क्रेडिट लॉन्च करण्यात आले आणि नाण्यांची नवीन मालिका सुरू करण्यात आली.
समर्थ पुन्हा पुन्हा ‘राघवाजवळ वस्ती करुन राहा’ असे मनाला का सांगत असावेत, त्यात काही सांकेतिक रुपकात्मक संदेश दडला आहे का, हे पाहिले पाहिजे. जेथे उघडपणे बोलता येत नाही, तेथे सांकेतिक रुपकात्मक भाषा परिणामकारकरी त्या काम करून जाते.
“स्वतः भारतभ्रमण करा, समस्या जाणून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे कार्य हीच राष्ट्रसेवा आहे, समाजसेवा आहे आणि हीच श्रीरामाची, समर्थांची सेवा आहे,” असे विचार समर्थ रामदासस्वामींचे अभ्यासक, ज्येष्ठ व्याख्याते सुहास जावडेकर यांनी खास श्रीराम नवमीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
रामाच्या अंगी असलेले गुण सर्वश्रेष्ठ असल्याने त्याची कीर्ती वर्णन करुन लोकांना राघवाचा पंथ दाखवावा. स्तुती करायची, तर राघवाची करावी, त्याच्या गुणांची करावी. इतर मानवी व्यक्तींची स्तुती करणे, त्यांची कीर्ती वर्णन करणे, हे योग्य होणार नाही, असे स्पष्ट उद्गार स्वामींनी काढले आहेत
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राच्या गुरूस्थानी असलेले व्सक्तिमत्त्व आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचे गुरु कोण? या प्रश्नावरून अनेकदा वाद होत असतात. असचं एक वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होतं. यावेळी त्यांनी फक्त राजमाता जिजाऊचं महाराजांच्या गुरू होत्या असं विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आता पवारांच्या या वक्त्व्याचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत पवारांच्या वक्त्व्याचे समर्थन केले आहे.
आपल्या गोड बोलण्याने ‘नम्रवाचे’ने समोरच्या माणसावर थोडा तरी चांगला परिणाम होतो. अशा वागण्याने सर्व प्रकारच्या लोकांना शांत करता येते. अर्थात, नुसते गोड बोलून नम्रता दाखवून समाजात लोक आपल्याला ओळखणार नाहीत. त्यासाठी आपल्या नम्रतेने वागण्याबरोबर लोकांच्या अडीअडचणीत निरपेक्षपणे मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे.
वासनेप्रमाणे विकृत मनोवृत्ती दर्शवणारेही बरेच विकार आहेत. त्यांनाही मनाने दूर सारले पाहिजे. तथापि मनाच्या काही सहजप्रवृत्ती असतात. विवेकाने त्यांचा वापर केला, तर त्या त्रासदायक नाहीत. पण, अविवेकाने त्यांच्या वापराचा अतिरेक झाला, तर त्यांचे विकृत स्वरूप तयार होते, ते म्हणजे विकार. असे हे विकार हानिकारक असतात.