All India

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर

Read More

पाश्चात्यांच्या तुलनेत आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत : लेखिका शेफाली वैद्य यांचं प्रतिपादन

"मी २५ देशांत जाऊन आले पण त्या देशांतील त्यांच्या सगळ्या संस्कृती मृत बनल्या आहेत. त्यांना त्यांच्या संस्कृतीविषयी अजिबात जिव्हाळा उरलेला नाही. याउलट आपल्याकडे इतकी आक्रमणं झालेली असतानाही आपण आपल्या संस्कृतीला घट्ट चिकटून आहोत आणि ती संस्कृती आपण जिवंत ठेवली आहे. आपल्या पूर्वजांनी यासाठी त्याग केला असून तो जिवंत ठेवण्यासाठी मी हा यज्ञ पुढे नेत आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका आणि ब्लॉगर शेफाली वैद्य यांनी केले आहे. शनिवार, २९ जून रोजी ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन सप्तरंग आयोजित 'सरस्वती पुरस्कार

Read More

'हिशेब' न देणार्‍या राज्यातील २१९ राजकीय पक्षांची मान्यता रद्द

निवडणुकांचे वारे वाहू लागले की कार्यकर्त्यांना उमेदवारीचे वेध लागतात. मोठ्या पक्षांकडून प्रत्येकाला संधी मिळतेच असे नाही. अशावेळी नाराज झालेले काहीजण स्वतःचा पक्ष काढून राजकीय नशीब आजमावतात. पण, निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यानंतर पुढचे सोपस्कार पूर्ण करण्यात अनेकजण दिरंगाई करतात. अशा तब्बल २१९ राजकीय पक्षांवर गेल्या ७ वर्षांत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वार्षिक लेखा परीक्षण अहवाल, आयकर विवरण सादर करण्यात कुचराई केल्यामुळे या पक्षांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागली

Read More

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध : नीलम गोऱ्हे

मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध असल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का?' याविषयावर आगळेवेगळे अभिरूप न्यायालय पार पडले. अभिरूप न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती मुदृला भाटकर यांनी का

Read More

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरी सज्ज!

अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साने गुरूजी साहित्य नगरी सज्ज झाली आहे. साहित्यिक रविंद्र शोभणे अध्यक्ष आणि ना. गिरीश महाजन स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार आहे. याबाबत सुमित्राताई महाजन यांनी अ.भा. मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषाताई तांबे यांना आपली स्विकृती कळवली असल्याची माहिती संमेलनाचे समन्वयक प्रा. डॉ. नरेंद्र पाठक व म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी दिली.

Read More

अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुखपदी विशाल विजय कडणे

मुंबई : गृहनिर्माण चळवळीतील युवा नेतृत्व आणि मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे यांची अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या युवाप्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. दोन वेळा वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आलेले उच्चशिक्षित डॉक्टरेट इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते, ईशान्य मुंबई दैवज्ञ ट्रस्टचे सर्वेसर्वा आणि दैवज्ञ चषक समन्वयक समितीचे संस्थापक विशाल कडणे हे विविध माध्यमातून सुप्रसिद्ध उद्योजक आनंद पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षे दैवज्ञ चषक, दैवज्ञ गरबा, मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, मोफत

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' वर्षी मिळणार निवृत्ती

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी मिळणारी निवृत्ती आता वयाच्या ६० व्या वर्षी घेता येणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय ६० वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्‍यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे ४००० रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल. सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता १२ पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्त

Read More

नाशिकमध्ये आजपासून सारस्वतांचा मेळावा - LIVE Updates

नाशिकमध्ये पावसाची परिस्थिती असल्यामुळे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडी नियोजनात बदल करण्यात आलेला आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून ग्रंथदिंडीची सुरुवात होणार आहे. पुढे ग्रंथदिंडी महापौर बंगला, रेमंड सिग्नलला उजवीकडे वळणार, जुने ‘सीबीएस’ सिग्नल ओलांडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी रोडवरून नाशिक जिमखाना, सागरमल मोदी शाळा, सारडा कन्या शाळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृहवरून सार्वजनिक वाचनालय येथे विसावा, त्यानंतर ग्रंथ

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121