१८ जून २०२५
अचानक सर्वच विमानांचं आपत्कालीन लँडिंग का होतंय?..
एक दशकाहून अधिक काळ Keeladi इथे सुरु असलेल्या उत्खननामध्ये दुसऱ्या शहरीकरणाच्या खुणा सापडल्या आहेत. या संदर्भात तामिळनाडू सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरु असलेला वाद नेमका काय आहे? केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने यावर काय प्रतिक्रीया दिली ..
"अल्ला देवे...अल्ला दिलावे" या अभंगाच्या चुकीच्या अर्थछटांमागचा हेतू उघड करत, ही वारी हिंदू अध्यात्माची मूळ भक्तिपंथीय परंपरा आहे, हे पुराव्यानिशी स्पष्ट होते. वारी ही कोणत्याही ब्रँडची जाहिरात नाही, तर तो हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, समर्पणाचा आणि ..
इस्त्रायल-इराण संघर्ष विकोपाला पोहोचला असताना आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी यावेळी इराणलाच इशारा दिला आहे. अमेरिकन सैन्याला कुठल्याही प्रकारे इजा पोहोचली तर आपण स्वस्थ बसणार नाही, ..
Kundmala Bridge Collapse : इंद्रायणीवरील पूल कोसळण्यामागे नेमकं कारण काय?..
नागा समुदायातील शिष्टमंडळाच्या माध्यमातून भारताच्या सांस्कृतिक वारश्याच्या स्वदेशप्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नेमकी ही प्रक्रिया कशी पार पडली ? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून..
जय श्रीराम… जय शिवराय! "धर्मो रक्षति रक्षितः" या सनातन विचारातून प्रेरणा घेत नवी मुंबईत कार्यरत स्वराज्य सामाजिक संस्था व स्वराज्य मावळा प्रतिष्ठान या संघटना समाजाच्या रक्षणासाठी अविरत कार्यरत आहेत. या मुलाखतीमध्ये आपण जाणून घेणार आहोत — स्वसंरक्षणासाठी ..
मराठी चित्रपट हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, तर आता ते जागतिक स्तरावर प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. या आंतरराष्ट्रीय यशामागे काही दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींचा वाटा आहे. यापैकीच एक नाव म्हणजे अभिजित घोलप, जे अमेरिकेत मराठी ..
१२ जून २०२५
“The Bengal Files: इतिहासातील दबलेला नरसंहार | Vivek Agnihotri’s Explosive Truth | MAHAMTB”..
Sarasbaug परिसरावर कोणाची नजर? | Pune Municipal Corporation | Bakri Eid | Maha MTB..
१९ जून २०२५
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
विदर्भ आणि मराठवाड्यातील बळीराजाच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘दिलासा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध कृतिशील उपक्रम राबविणार्या विजयाताई धस यांच्याविषयी.....
कौटुंबिक व्यवसायातील पुण्याईचे संचित कायम ठेवणे आणि ते उत्तरोत्तर वृद्धिंगत करणे, हे तसे आव्हानात्मकच. पण, आपल्या दर्जेदार उत्पादनांतून पारंपरिक चवीची परंपरा राखत, पुण्यापासून ते जगभर भरारी घेणार्या ‘चितळे बंधू मिठाईवालें’ची तिसरी पिढी आज नेटाने कार्यरत आहे. कौटुंबिक व्यवसायाला कल्पकतेची जोड देण्याबरोबरच, व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीनेही चितळेंनी केलेले प्रयोग हे यशस्वी ठरले. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख.....
इस्रायलने इराणची सरकारी दूरदर्शन वाहिनी हॅक केली आणि त्या वाहिनीवर व्हिडिओ प्रसारित केला. या व्हिडिओमध्ये महिलांनी केस मोकळे सोडले होते. काही महिला रस्त्यावरच स्वतःचे केस कापत होत्या. इराणमध्ये इस्रायलने शस्त्र, अस्त्र हल्ले करून जितकी हानी केली, त्यापेक्षा जास्त हानी आणि अपमान एका व्हिडिओमुळे इराणचा झाला. कारण, याच इराणमध्ये महिलांच्या डोक्यावरचा एक केस दिसला, म्हणून महिलांच्या हत्या झालेल्या आहेत. इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनात शेकडो लोक फासावर गेले. हजारो लोक तुरुंगात खितपत पडले. त्यामुळेच कट्टरपंथी ..
सध्या जगात इराण-इस्रायल युद्धाची भीती दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसते. ते अधिक वाढले, तर ती घराघरात येणार, हेदेखील निश्चित आहे. सामान्य माणसापर्यंत आलेली या युद्धाची प्रत्यक्ष आर्थिक झळ आणि वैचारिक झळ ही त्रासदायक बाबच. तसे बघितले, तर आपला देश गेल्या ११ वर्षांत कितीतरी पटीने विकासाच्या बाबतीत प्रगती करीत आहे. मात्र,..
स्वबळाच्या सप्तरंगी चर्चा या महाराष्ट्रासह बिहारच्या राजकारणालाही तशा नवीन नाहीत. यंदाही आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी हौशे, नवशे, गवशांनी बेटकुळ्या फुगवून स्वबळ आजमवण्याच्या राणाभीमदेवी थाटात गर्जना केल्या आहेत. त्यानिमित्ताने बिहारमधील स्वबळाच्या राजकीय जत्रेचा वेध घेणारा हा लेख.....