पुण्यातील वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या बाळाचा सांभाळ करण्याची जबाबदारी वैष्णवीची आई स्वाती आनंद कस्पटे यांच्याकडे देण्यात आली आहे. बाल कल्याण समितीने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची माहिती दिली.
Read More
Shri Govindanand Saraswati Trust Rajapur Dombivli ‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’ची स्थापना निवृत्त मुख्याध्यापक व संस्कृतचे गाढे अभ्यासक वामन नवरे यांनी 2007 साली केली. उपासना, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक, आरोग्य, ऐतिहासिक प्रकाशन व संस्कृत भाषेच्या शिक्षणास उत्तेजन ही न्यासाची उद्दिष्टे आहेत. न्यासाच्या कार्याचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात आपले सगळ्यांचे लाडके लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार वपु. ‘पार्टनर’, ‘वपुर्झा’, ‘ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’ यांसारख्या कित्येक पुस्तकांतून वपुंच्या विचारधनाचे गारुढ आजही कायम आहे. पण, लेखक, कथाकथनकार म्हणून सर्वज्ञात असलेले वपु, वडील म्हणून कसे होते? आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सुकन्या स्वाती चांदोरकर यांनी वपुंच्या अर्थात त्यांच्या बापूंच्या आठवणींच्या शिदोरीतील उलगडलेले हे एक पान...
‘सशक्त आपुल्या राष्ट्रातें। करणें असल्या योग शिका॥’ हा मंत्र जपत योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झटणार्या नाशिकच्या स्वाती प्रमोद मुळे यांच्याविषयी...
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका, इंडियन पोलुशन कंट्रोल असोसिएशन व बी द चेंज संस्था यांच्या वतीने आजपासून ३ फेब्रुवारी २०२५ रोजी चित्रनगरीत शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते नुकताच या उपक्रमाचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला.
Trinamool Congress प. बंगाल राज्यातील कोलकातामध्ये जोगेश चंद्र चौधरी यांच्या लॉ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या एका कट्टरपंथी नेत्याने सरस्वतीचे पूजन करण्यासाठी विरोध केल्याचा आरोप केला. त्यांच्या मते मोहम्मद शब्बीर अली हे तृणमूल काँग्रेस विद्यार्थी परिषदेचे सरचिटणीस आहेत. त्यांनी सरकारी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी पूजा करण्याचे धाडस केल्यास बलात्कार करत खून करेन अशी धमकी दिली आहे या प्रकरणी आता चारूमाला पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शालेय मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास घडवणारी आणि त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच बौद्धिक विकासातदेखील अमूल्य योगदान देणारी संस्था म्हणजे ‘सरस्वती मंदिर ट्रस्ट’ संचालित ‘सरस्वती छात्रसेना’. ( Saraswati Chhatra Sena ) त्यानिमित्ताने छात्रसेनेच्या विविध उपक्रमांचा घेतलेला आढावा...
Geography of India म्हणजे काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आपल्या भाषेत एका प्रसारमाध्यमाच्या मुलाखती दरम्यान सुनावले आहे. भारतात राहणाऱ्या कट्टरपंथींनी पाकिस्तानात स्थलांतरण करून वास्तव्य करावे. या कट्टरपंथी मुस्लिमांच्या मागणीमुळेच भारत देशाची फाळणी झाली असल्याचे भाष्य त्यांनी एका मुलाखती दरम्यान केले होते.
लेखिका, अनुवादक, निवेदिका, मुलाखतकार आणि व्याख्याता अशा साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रात मनस्वी मुशाफिरी करणार्या पुण्याच्या स्वाती महाळंक यांच्याविषयी...
ठाणे : आत्मस्वराने गाण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर ( Daji Panshikar ) यांनी व्यक्त केले. दाजी पणशीकर लिखित 'गान सरस्वती आदिशक्तिचा धन्योद्गार' या मॅजेस्टिक प्रकाशित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस आणि तारांकित संस्था यांच्या वतीने शनिवारी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह येथे पार पडला. या कार्यक्रमात पणशीकर यांनी ‘किशोरीताईंचे प्रातिभदर्शन आणि मी’ या विषयावर व्याख्यान दिले.
आजमगड : अखिल भारतीय संत समिती आणि गंगा महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी संभल, बांगलादेशसह धर्माच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. यासोबतच "बांगलादेशातील हिंदूंसाठी ( Hindu ) वेगळा देश तयार करण्यात यावा," असेही ते म्हणाले. "अशा वेळी प्रत्येक भारतीय त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून येईल." बुधवारी ४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या निदर्शनादरम्यान त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी.स्टुडिओ ( N D Studio ) ‘महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळा’ने (फिल्मसीटी) परिचालनासाठी ताब्यात घेतला असून सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. त्यामुळे आता एन.डी.स्टुडिओचे परिचालन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
मुंबई : “स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वाचा कोणी अपमान करत असेल तरी उद्धव ठाकरे त्यावर कधी व्यक्त होत नाहीत. अर्थात या भूमिकेवरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची स्वप्न उद्धवने धुळीस मिळवली, हेच दिसते,” असे मत ‘अखिल भारतीय संत समिती’चे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती ( Swami ) यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची उज्वल भविष्याची स्वप्ने साकार करण्याचे बळ देणारी सरस्वती विद्यामंदिर ही शाळा यंदाच्या वर्षी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते आहे. यानिमित्ताने शाळेने यंदाच्या वर्षी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. शाळेच्या संस्थापिका मुक्ता कोटणीस यांनी या शाळेची पायाभरणी केली. तेव्हापासून आजपर्यंत शाळेचा आलेख चढता आहे. ७५ वर्षांपूर्वीचे शाळेचे विद्यार्थी अजूनही शाळेशी उत्तम संपर्क ठेवून आहेत.
आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मलिवाल मारहाण प्रकरणी(swati maliwal case )नवी अपडेट समोर आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बिभव कुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने दि. ०६ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
मध्य प्रदेशमधील धारच्या भोजशाळेत भारतीय पुरातत्व विभागाकडून गेल्या ८० दिवसांहून अधिक काळ सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात दिवसेंदिवस नवनवीन मूर्ती, कलाकृती उत्खननादरम्यान सापडल्या आहेत. त्यानिमित्ताने भोजशाळेचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारा हा लेख...
आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सहायक (पीए) विभव कुमारचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल यांचा पीए विभन कुमार याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
यूट्यूबर ध्रुव राठीच्या व्हिडिओनंतर आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे की, मला बलात्कार-हत्येच्या धमक्या मिळत आहेत. ध्रुव राठीने त्यांची बाजू जाणून न घेता एकतर्फी व्हिडिओ बनवल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यासोबतचं आम आदमी पक्षाकडून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणाचा आरोपी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा स्वीय सहायक विभव कुमार यास शनिवारी अटक करण्यात आली.दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याच पक्षाच्या महिला खासदार स्वाती मालीवाल मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभव कुमार याने केल्याचा आरोप मालीवाल यांनी केला आहे. मालीवाल यांनी विभव कुमारविरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यास अटक केलू आ
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानी, त्यांच्याच स्वीय साहाय्यकाकडून, त्यांच्याच पक्षाच्या एका महिला खासदारासोबत झालेले गैरवर्तन हे सर्वस्वी लज्जास्पद. परंतु, या ‘आप’बीतीविषयी ‘इंडी’ आघाडीतील सर्वपक्षीयांनी अगदी सोयीस्कर मौन बाळगलेले दिसते. त्यामुळे महिला अत्याचाराच्या बाबतीत विरोधकांचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. Arvind Kejriwal
आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांच्यावर मारहाणीचा आरोप केला आहे. ही घटना अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
श्रेया बुगडे पाठोपाठ चला हवा येऊ द्या मधील आणखी एक कलाकार हॉटेल व्यवसायात आला आहे. मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपल्यानंतर अनेक कलाकार वेगळ्या वाटेवर चालताना दिसले. यापैकी एक कलाकार म्हणजे तुषार देवल
बिहारमध्ये सरस्वती पूजेनंतर विसर्जनाच्या दिवशी दगडफेकीची घटना घडल्याचे समोर आले आहे. देवी सरस्वतीची पूजा झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरूवात झाली. त्यानंतर मिरवणूक मुस्लिम वस्तीत जाताच दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपासून कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती हे काशी येथे विशेष यज्ञास प्रारंभ करणार आहेत. हा यज्ञ प्राणप्रतिष्ठेपासून पुढील ४० दिवस होणार आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भारतभर जोरदार तयारी सुरु आहे. ५०० वर्षांच्या संघर्षांनंतर आज हे मंदिर बनत असल्याने भारतभर या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे. झारखंडच्या धनबाद येथील सरस्वती देवी यांचे अनोखे व्रतही यानिमीत्ताने पूर्ण होणार आहे.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी प्रभू श्री राम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरातील हजारो रामभक्त अयोध्येत हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी येणार आहेत. एकीकडे राममंदिर उभारले जाण्याबद्दल चर्चा आणि कौतुक सुरु असताना सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे भजन लोकप्रिय होताना दिसत आहे. या भजनाची गायिका स्वाती मिश्रा हिचे कौतुक थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी सरस्वती देवीवर आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लालू यादव यांच्या पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह कुशवाह यांनी माता सरस्वती आणि ब्रह्मदेवाच्या नात्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे.
काशी प्रांतातील साधारण २२ कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. यापैकीच एका परिवारातील इकरा अन्वर खान या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी ११,००० रुपयांची देणगी दिली होती. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी एबीपी न्युज या वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहीती दिली. इकरा अन्वर खानने आपल्या हातावर जय श्री रामही लिहले आहे.
केरळमध्ये सत्ताधारी सीपीआय(एम) या पक्षाने पूजापुरा येथील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची हिंदू मंदिरे, सरस्वती मंडपम आणि नवरात्री मंडपम यांचा उपयोग राजकीय कामात करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी हिंदू मंदिरांचे रुपांतर राजकीय प्रचार मंचात केले आहे. डाव्या पक्षाच्या या कृत्याला भक्तांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. पण कोणाच्याच विरोधाला न जुमानता सरस्वती मंडपमचे रुपांतर राजकीय कार्यालयात करण्यात आले.
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
तणावमुक्त जीवनासाठी भागवत कथेतील उपदेश उपयुक्त असून तरुणांनी भागवत कथा कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि श्रीमद्भागवत कथेतील उपदेशाचे पालन करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. लोणावळा येथील नारायणी धाम येथे आयोजित श्रीमद्भागवत कथा कार्यक्रमात राज्यपाल बैस सहभागी झाले होते त्यावेळी ते बोलत होते. स्वामी गिरीशानंद सरस्वती महाराज यावेळी उपस्थित होते.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका मुस्लिम तरुणीने हिंदू तरुणाशी लग्न केले आहे. फरजाना नावाच्या या मुलीने आपले नवीन नाव सरस्वती ठेवले आहे. तिने २५ जुलै रोजी वीरेंद्र कश्यप कश्यपसोबत एका मंदिरात वैदिक रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांचे सुमारे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. फरजानाने हिंदू धर्म स्वीकारण्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचबरोबर तिने आपल्या आणि पतीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे.
मीरारोडमध्ये 'लिव्ह-इन पार्टनर' खून प्रकरणात अनेक नवे खुलासे उघडकीस येत आहेत. सरस्वती वैद्य यांचे तुकडे करून कुकरमध्ये उकळणारा आरोपी मनोज साने याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी गुगलवरून उपाय शोधला होता. तसेच साने याने खून केल्यानंतर मृतदेहाचे फोटो काढल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे जाणून घेण्यासाठी साने यांनी अनेक गुगल सर्चही केले. चौकशीदरम्यान साने हे वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्य
दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात एका १६ वर्षीय मुलीचा ३६ वेळा चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. रस्त्याच्या मधोमध त्याच्यावर वार करण्यात आले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. साहिल नावाच्या मुलावर हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि मुलगी मित्र होते, मात्र दि. २८ मे रोजी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाले.
राजधानी दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसरात १६ वर्षीय तरुणीच्या हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. साक्षीची हत्या करणाऱ्या साहिल सरफराजला पोलिसांनी बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथून अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण लव्ह जिहाद असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्र सरकार भारतीय सैन्यदलाला आत्मनिर्भर बनवण्यासोबतच अत्याधुनिक बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी रेजिमेंट आकाश शस्त्र प्रणाली आणि शस्त्र शोध रडार - स्वाती (मैदानी) खरेदी करण्यासाठी ९ हजार १०० कोटींहून अधिक रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार, भारतीय सैन्याला आगामी काळात आकाश शस्त्र प्रणालीच्या २ रेजिमेंट आणि १२ रडार - स्वाती मिळणार आहेत.
‘पिरामल ग्रुप’चे अध्यक्ष अजय पिरामल आणि उपाध्यक्ष डॉ. स्वाती पिरामल यांनी ‘पिरामल फाऊंडेशन’ने देशातील सर्वात गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी आदिवासी आरोग्य आणि कल्याण, शिक्षण, जलसंधारण, आयुष्मान भारत आणि ‘डिजिटल हेल्थकेअर सेवा’ या क्षेत्रांमध्ये ‘पिरामल फाऊंडेशन’ने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणारे ’डुईंग वेल अॅण्ड डुईंग गुड’ हे पुस्तक राष्ट्रपतींना देण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जनसेवा न्यासाची स्थापना १९९७ मध्ये झाली. प्रामुख्याने समाजातील दुर्बल आणि गरजू मुलांना शिक्षणाबरोबरच स्वावलंबन आणि प्रशिक्षण देण्याच्या हेतूने अनेक उपक्रम सुरू झाले आहेत. नावातच लोकसेवेचा संकेत असलेले जनसेवा न्यास हे पुण्यातील नागरी परिसरात असलेल्या वंचितांच्या सेवेसाठी तत्पर असलेले संघटन आहे. अण्णा वाळिंबे आणि अतुल लिमये यांच्या पुढाकारात सुरु झालेले हे सेवाकार्य आता त्या भागातील वंचित कुटुंबात सकारात्मकतेची भावना निर्माण करते आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने मागील वर्ष कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येणाऱ्या वर्षात कोकण प्रांतात अधिक जोमाने कामाचे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती रा. स्व. संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा १२ ते १४ मार्च २०२३ दरम्यान समालखा (पानिपत) येथे झाली. प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतातील सद्य स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी रा.स्व. संघाचे कोकण प्रांत संघ
“अखेर हा सत्याचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला, खर्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाला आहे,” अशी मार्मिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र शिंदे गटाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने ’शिवसेना’ नाव आणि ’धनुष्यबाण‘ चिन्ह मिळाल्याबद्दल टेंभी नाक्यावरील आनंद मठात भगवा फडकवत जल्लोष साजरा केला. टेंभीनाक्यावर शेकडोंच्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला. टेंभीनाका येथील जल्लोषा
घरदारं, कुटुंब, शिक्षण, नोकरी-व्यवसाय आणि सगळ्यात महत्त्वाचे लग्नपत्रिकेतले ‘३६ गुण’ जुळूनही लग्नं यशस्वी होतात का? या प्रश्नांची उत्तरं देणारा समित कक्कड यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला ‘३६ गुण’ हा आजच्या पिढीला जवळचा वाटेल असा मराठी चित्रपट येत्या शुक्रवारी ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या ’३६ गुण’ चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार सुद्धा दिसणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वतीच्या फोटोवरुन केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वाद निर्माण झाला होता. "शाळेत महापुरुषांचे फोटो लावले पाहिजेत. त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात?," असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. शाळेमध्ये सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. मात्र, सरस्वतीचा फोटो. शारदा मातेचा फोटो कशाला, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. छगन भुजबळांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वात
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि नेते छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमध्ये सरस्वती देवीचा फोटो लावण्याची मुळी गरजच काय, अशा आशयाचे अतिशय वादग्रस्त विधान केले. ऐन नवरात्रोत्सवात भुजबळांनी केलेल्या या विवादास्पद वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोडही उठली. त्यानिमित्ताने सरस्वती देवी ही केेवळ विद्येची देवताच नाही, तर आवाजाची, नादाची, शब्दाचीही देवता असून, इतर धर्म, देशांच्या सीमांपलीकडचे या शारदेचे महात्म्य वर्णन करणारा हा माहितीपूर्ण लेख...
ज्योतिर्मठ बद्रीनाथ आणि द्वारकेतील शारदापीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी नरसिंहपूर येथे वैदिक मंत्रोच्चारात समाधिस्त करण्यात आले
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.
बासर येथे नुकताच श्रीदत्तमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दाक्षिणात्य धाटणीचे हे मंदिर म्हणजे एक पावन तीर्थस्थानच. त्याविषयी काही...
भारतीय संस्कारासाठी वेगळ्या आयामाने कार्य करणार्या स्वाती इंदुलकर. तंत्रज्ञान ते संस्कृती-संस्कार असा दिप्तीमान प्रवास असणार्या स्वाती इंदुलकरांच्या जीवनकार्याचा मागोवा इथे घेतला आहे.
विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेच्या विसर्जनाच्या दिवशीही झारखंडमध्ये अशांतता होती. हजारीबाग, कोडरमा आणि जामतारा या तीन जिल्ह्यांमध्ये सरस्वती विसर्जनावेळी अशांततेच वातावरण पसरलेले होते. सरस्वती पूजनाच्या मूर्ती विसर्जनाच्या वेळी येथे कट्टरपंथियांच्या जमावाने गोंधळ घातला.
“तंत्रज्ञानाचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. त्यामुळे ‘सायबर’ गुन्हे हे होतच राहतील. त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवणे एवढेच सध्या आपण करू शकतो. आपले घर आणि पर्यायाने समाज सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला घरात ‘सायबर सेफ’ संस्कृती जपावी लागेल,” असा सल्ला ‘सायबर’तज्ज्ञ अॅड. प्रशांत माळी यांनी बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी दिला.