Samruddhi Mahamarg

...तर इम्तियाज जलील यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा: सुमित खांबेकर

गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने राज्याच्या नामांतराला हिरवा कंदील दाखवत प्रस्ताव मंजूर केला, आणि औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तर, उस्मानाबादचे नाव बदलून धाराशीव करण्यात आले. मात्र, एमआयएमचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषण करण्यास सुरुवात केली असून औरंगाबाद नावाचा बोर्डही लावण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच छत्रपती संभाजीनगर येथील वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यात मनसेने इम्तियाज जलील यांच्या विरोधातच आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read More

दिलासादायक बातमी : उस्मानाबाद जिल्हा 'कोरोनामुक्त'!

उपचारानंतर कोरोनाबाधित तिन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

Read More

कवितेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

कवी सं. कि. झट्टू यांचे कवितेद्वारे महाविकासआघाडी सरकार टीका केली

Read More

नागरिकत्व कायदा योग्यच : प्रतिभा रानडे

प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांचे रोखठोक मत

Read More

'युरोपियन ख्रिश्चनांनी केलेला ज्यूंचा छळ' या पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांच्या हस्ते प्रकाशन

Read More

साहित्य संमेलनात पत्रकार सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न

साहित्य संमेलनात पत्रकार सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न

Read More

उद्धवसाहेब, राज्यात पत्रकारांना हात लावायची हिम्मत कशी होते : अतुल भातखळकर

तिघाडी सरकारला इतका घाम का फुटलाय ?

Read More

दिब्रिटोंकडून ‘जेएनयु’ हिंसाचाराचे समर्थन!

संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटोंचे अध्यक्षीय भाषण

Read More

फ्रान्सिस दिब्रिटो यांची ग्रंथदिंडीला दांडी?

प्रकृती अस्वास्थ्याचे कारण

Read More

साहित्य संमेलनात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अवमानाचा निषेध ठराव मांडा : उस्मानाबादकरांची एकमुखाने मागणी

स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेत घृणास्पद मजकूर प्रसिद्ध करण्यात आला. ही पुस्तके काँग्रेसकडून वितरित केली गेली.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121