०६ ऑगस्ट २०२५
(Mangal Prabhat Lodha) दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या राडाप्रकरणात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. बुधवारी ६ ऑगस्टच्या सकाळी कबूतरखान्याजवळ गोंधळ घालणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे लोक बाहेरचे असल्याचे मंत्री ..
(Dadar kabutar Khana) गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कबुतरखान्यांवरुन वाद सुरु आहे. त्यातच दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना बंद केल्यामुळे कबूतरखाना परिसरात जैन समाजाकडून आंदोलन करणार होते. मात्र, हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. ..
२९ जुलै २०२५
(Bhushan Gagrani) "मुंबईतील कबुतरखाने बंद करावे लागतील, त्याला दुसरा पर्याय नाही", असे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे. कबुतरखान्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे...
२४ जुलै २०२५
मुंबईतील एका नामांकित शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या लैंगिक शोषणप्रकरणी पोक्सो(POCSO) अंतर्गत अटकेत असलेल्या ४० वर्षीय महिला शिक्षिकेला विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे...
०६ जुलै २०२५
(Vitthal Rukmini Mandir Wadala) वडाळा येथील विठ्ठल रखुमाई मंदिराचा विकास, सुशोभीकरण आणि सोयी सुविधांचा कामासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार लवकरच या प्राचीन मंदिरातील अंतर्गत विकास आणि परिसराच्या सुशोभीकरण कामाला सुरुवात करण्यात ..
३० जून २०२५
राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ..
(Raj Thackeray) हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी दि. ३० जूनला पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा ..
२३ जून २०२५
सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्टच्या 'राष्ट्रीय सेवा साधना २०२५ - आपत्ती व्यवस्थापन' यावरील व्यवस्थापन लेख संकलन पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात सेवा भारतीचे प्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि संघाच्या सेवा कार्याशी ..
१५ जून २०२५
सन्माननीय मुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, श्री. एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्वांतर्गत, तसेच एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर ..
११ ऑगस्ट २०२५
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका ..
राहुल गांधी यांनी आजवर सादर केलेल्या कोणत्याही पुराव्यांचे सत्यापन केलेले नाही. सत्यापन करण्याऐवजी त्यांनी पळ काढणेच पसंत केले. आज त्यांच्या मतचोरी कथेची री ‘इंडी’ आघाडीतील अनेक जण ओढत आहेत. पानिपतच्या लढाईनंतर एकाएकी अनेक भाऊ सापडू लागल्याची परिस्थिती ..
०८ ऑगस्ट २०२५
मानसन्मानाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असल्या, तरी काही शिष्टाचारांचे संकेत हे सर्वमान्य असतात. ‘इंडी’ आघाडीच्या दृष्टीने महाराष्ट्राचे महत्त्व फारसे दिसत नाही. म्हणूनच या आघाडीच्या एका बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे ..
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची ..
प. बंगालमधील राजकीय हिंसाचार ही केवळ एकाच पक्षाच्या चिंतेची बाब असू शकत नाही. लोकशाही आणि निर्भय वातावरणातील निवडणुका यावर एरवी अखंड नामसंकीर्तन करणार्या ‘इंडी’ आघाडीतील कोणत्याच पक्षांनी बंगालमधील राजकीय हिंसेचा कधीही जोरदार विरोध आणि निषेध केलेला ..
०५ ऑगस्ट २०२५
भारताने रशियाकडून जी तेल खरेदी केली, त्याला अमेरिकेचा पाठिंबा होता. किंबहुना, भारताच्या या ऊर्जाखरेदीमुळे जगातील इंधनाचे दर स्थिर राहिले, अशी प्रशंसा करणारी अमेरिकाच आज त्या व्यवहारांवर आक्षेप घेते, हे अनाकलनीयच. पण, ट्रम्प यांच्या आक्षेपांना भारताने ..
प्रसूती ही एक अशी प्रक्रिया, जी मानवीसृष्टीमध्ये सृजनाच्या अविष्काराचे दर्शन घडवते. पण, त्याचवेळी आई आणि बाळ या दोघांच्या आयुष्याला धोकाही असतो. म्हणून प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म मानले जाते. प्रसूतीची चर्चा करण्यास कारणीभूत ठरलेली एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे, ‘इन्स्टाग्राम’ मान्यताप्राप्त म्हणून नावाजलेल्या ‘फ्रीबर्थ’ पद्धतीचा अवलंब केल्याने एका महिलेला तिचे तान्हे गमावण्याची वेळ आली...
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर हौसले बुलंद झालेल्या महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत मात्र पानिपत झाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या, तरी अजून महाविकास आघाडीला काही सूर गवसलेला नाही. अंतर्गत सुंदोपसुंदीने मविआचे घटकपक्ष चांगलेच बेजार झाले आहेत. त्यामुळेच पक्ष रिकामा झाल्याने उद्धव ठाकरे यांना बंधुप्रेम आठवून त्यांचा कंठ दाटून येत असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले...
‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ आणि ‘ड्रग्ज जिहाद’नंतर आता ‘शिक्षण जिहाद’ नामक आणखीन एक भयंकर प्रकार मध्य प्रदेशातील शाळेत नुकताच उघडकीस आला. त्यामुळे नेमका हा काय प्रकार आहे, ते समजून घेण्याबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याच्या पाठ्यपुस्तकांतून नेमके कुठले धडे दिले जात आहेत, याबाबत सजग राहणेही तितकेच आवश्यक!..
पंतप्रधान मोदींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न केले आणि देशाचीही जागतिक प्रतिमा सुधारली. भारताला ‘आत्मनिर्भर’तेचा वाट दाखवली. या गोष्टी काँग्रेस पक्षालाही सत्तेत असताना करता आल्या असत्या. पण, त्या पक्षाच्या एका परिवाराला सत्ता केवळ स्वार्थासाठी उपभोगायची होती. त्यामुळे जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याबरोबरच काँग्रेस आणि तिच्या सहकारी पक्षांनी राष्ट्रहिताला कायमच दुय्यम लेखले. त्याची ते शिक्षा हे पक्ष आज भोगत आहेत. पण, ते मान्य न करता, आजही केवळ विध्वंसक राजकारण चालविल्याचेच..
मधुमेहावरील आहार याविषयी आहार व अॅयुप्रेशरतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध सांगतात की, मधुमेह हा एक वाढता जीवनशैली विकार आहे, जो मुख्यतः शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित योगिक व्यायामासोबत संतुलित आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. शाकाहारी आहार हा मधुमेहासाठी विशेष लाभदायक ठरतो...