जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.
Read More
( Three killed in violent protests against Wakf in West Bengal ) “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ‘आधुनिक जिना’ म्हणून कार्यरत आहेत. जिना जे काम करत होते, आता तेच काम ममता बॅनर्जी करत आहेत. मुर्शिदाबादमध्ये घडलेल्या घटना या १९४० सालातील मुस्लीम लीग कृतीप्रमाणेच घडताना दिसतात,” अशी बोचरी टीका भाजप नेते तरुण चुघ यांनी रविवार, दि. १३ एप्रिल रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
( Bengal government involved in corruption Teachers protest ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ भ्रष्टाचारात सामील असून आम्हाला त्यांनी केवळ आश्वासनांचा लॉलीपॉप दिला आहे, अशी जळजळीत टिका नोकरी गमवावी लागलेल्या शिक्षिका सुमन बिस्वास यांनी केली आहे.
Hands off Protest सामाजिक, राजकीय असो किंवा सांस्कृतिक मुद्द्यांवर अमेरिकेत यापूर्वी अनेकदा आंदोलनांचा भडका उडाला. 1960 दरम्यान झालेले नागरिक हक्क आंदोलन, त्यानंतरच्या मधल्या काळात झालेले व्हिएतनाम युद्धविरोधी आंदोलन, महिला अधिकार आंदोलन, ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ यांसारख्या काही आंदोलनांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सामाजिक अन्याय, राजकीय मतभेद, आर्थिक समस्या, पर्यावरणाचे प्रश्न ही या आंदोलनांमागची काही ठळक कारणे. सध्या सुरू असलेले ‘हॅण्ड्स ऑफ’ आंदोलन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ‘डॉज’ (डी
सर्बियामध्ये सध्या जे प्रचंड आंदोलन सुरू आहे, त्याचे मूळ एका दुर्दैवी घटनेत असले, तरी त्याचे स्वरूप आणि परिणाम हे केवळ त्या घटनेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. नोवी साड येथील रेल्वे स्थानकाचे छत कोसळल्यामुळे सुरुवात झालेल्या संतप्त प्रतिक्रिया, आता व्यापक राजकीय आंदोलनाकडे वळल्या आहेत. साधारण सव्वा तीन लाख नागरिकांनी एकत्र येत सर्बिया सरकारविरोधात आंदोलन केले आहे. या आंदोलन करणार्या नागरिकांच्या मागण्या स्पष्ट आहेत, प्रशासनाने घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारावे, संस्थात्मक पारदर्शकता वाढावी आणि नागरी सुरक्षेला
(Indian Student Ranjani Srinivasan Self-Deports) अमेरिकेत पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन हिने स्वतःहून देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
बिहारमधील लोकसेवा आयोगाचे पेपरफुटीचं प्रकरण देशभर चांगलच गाजतंय. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक नेते प्रशांत किशोर यांनी संपूर्ण परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने सगळ्यांसाठी परीक्षा घ्यावी या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचा निश्चय किशोर यांनी व्यक्त केला. अशातच आता उपोषणादरम्यान कोट्यवधी रूपयांची व्हॅनिटी व्हॅन वापरल्या प्रकरणी प्रशांत किशोर गोत्यात आल्याचे दिसून येत आहे.
बिहार लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला आता नवीन वळण लागले आहे. एकीकडे जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आमरण उपोषणाची सुरूवात केल्यानंतर आता राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ३ जानेवारीच्या सकाळी रेल रोको करण्याचा निर्णय घेतला. पीएससीची परीक्षा रद्द व्हावी या मागणीसाठी त्यांनी रेल रोको आंदोलन केलं असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.
बिहार लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थींकडून केली जात आहे. गर्दनीबाग येथे विद्यार्थींचे आंदोलन सुरू आहे. १३ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आंदोलनात आता लोकप्रिय शिक्षक खान सर सुद्धा सामील झाले आहेत. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थींना संबोधन करताना खान सर म्हणाले की " आमची फक्त एकच मागणी आहे आणि ती म्हणजे रीएक्झाम! आज इथे विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत, त्यांच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नाहीये" असे म्हणत त्यांनी बीपीएससीवर निशाणा साधला.
नागपूर : परभणीमध्ये ( Parbhani ) संविधानाचा अवमान करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ केलेल्या आंदोलकांपैकी सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेवर विधानसभेत चर्चा झाली. शुक्रवार, २० डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले. दरम्यान, सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत आणि या संपुर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहे.
(Thane) वाढीव वेतन मिळावे यासाठी ठाणे परिवहनच्या (TMT) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक काम बंद आंदोलन पुकारल्याने प्रवाश्यांचे अतोनात हाल झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या शिलेदारांनी मध्यस्थी केल्यानंतर रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी आपले काम बंद आंदोलन मागे घेतले. टीएमटीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचे आश्वासन यावेळी बैठकीत देण्यात आले आहे.
मुंबई : बांगलादेश येथील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन समाजावरील होणार्या हिंसक अत्याचाराविरोधात गुरुवार, दि. १२ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ ‘महाएमटीबी’ ( MTB )च्यावतीने कुर्ला पश्चिम आणि पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर फलक निदर्शने करण्यात आली. या हिंसक अत्याचाराविरोधात फलक निदर्शन, हे येथील नागरिकांसमोर जनजागृतीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. या माध्यमातून रेल्वे स्थानक परिसरासारख्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी बांगलादेश येथील हिंदूंवरील होणार्या अत्याचाराचे गांभीर्य लोकांना निदर्शनास आणून देताना उपस्थित कार्यक
देहरादून : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या निषेधार्ह रुद्रपुर येथे रविवार दि. ८ डिसेंबर रोजी जाहीर निषेध रॅली ( Rally ) काढण्यात आली. शहरातील गांधी पार्कमध्ये संतांसोबतच हिंदू आणि बंगाली समाजाचे हजारो लोक एकत्र आले. या ठिकाणी संतप्त जमावाने घोषणाबाजी केली आणि सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत असे निवेदन राष्ट्रपतींना दिले.
कोलकत्ता : बांगलादेशात घडत असलेल्या अत्याचाराचे पडसाद भारतात दिसून येत आहेत. भारतीय संतप्त जमाव घडत असलेल्या घटनांचा निषेध वर्तवत आहे. बांगलादेशातील हिंदूंवर ( Hindus ) होणाऱ्या अत्याचाराचा निषेध म्हणून रविवार दि. ८ डिसेंबर रोजी कोलकत्ता येथे निदर्शने करण्यात आली. बंगाली हिंदू सुरक्षा समितीने आयोजित केलेल्या निदर्शनात ढाकई जामदानी साड्या जाळत आंदोलकांनी बांगलादेशी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
Farmers protest पंजाब येथे शेतकऱ्यांनी रविवारी ८ डिसेंबर २०२४ रोजी शंभू सीमेवर शेतकरी आंदोलनाला गालबोट लागले आहे. हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांवर फुलांचा वर्षाव केल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. दिल्ली येथे जाण्यासाठी ज्या १०१ शेतकऱ्यांची यादी दिल्ली पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहे, त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरून पांगवण्यासाठी काही पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
Bangladesh शेख हसीना यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर बांगलादेशात हिंदूंवर अन्याय आणि अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार सत्तेत आहे. बांगलादेशी हिंदूंविरोधात होणाऱ्या अन्यायाविरोधात इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक राजीव जैन, माजी मुत्सद्दी वीणा सिक्री यांच्यासह अनेक सेवानिवृत्त नोकरदारांनी बांगलादेशी सरकारचा निषेध केला आहे.
Farmers protest शेतकरी आणि पोलिसांमध्ये पंजाब-हरियाणा येथील शंभू सीमेवर ताणाव निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. शुक्रवारी ६ डिसेंबर २०२४ रोजी दिल्ली येथे गेलेल्या मोर्चासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले असता शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांनी तोडून जाण्याचा प्रयत्न केला असून आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या २१ गोळ्या झाडण्यात आले. यावेळी प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर करण्यात आला असून या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सहा शेतकरी जखमी झाले आहेत.
दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच, एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी २ डिसेंबर रोजी संसद भवनच्या परिसराकडे मोर्चा काढला आहे. या मोर्चामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर कोंडी झाली आहे. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी नुकत्याच लागू झालेल्या कृषी कायद्यांतर्गत लाभ आणि नुकसानभरपाईच्या त्यांच्या पाच मागण्यांचा पाठपुरावा या आंदोलनाद्वारे करायचा निर्णय घेतला आहे.
(Pakistan) पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या आड काय सुरू आहे? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
(Himachal Pradesh) शिमला तसेच हिमाचल प्रदेशातील एकूण १२ जिल्ह्यांमध्ये मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाबाबत हिंदू संघटनांनी निदर्शने केली. या निदर्शनात अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकही सहभागी झाले होते.
(Bangladesh) बांगलादेशातील हिंदूंना न्याय मिळावा, यासाठी बांगलादेशातील हिंदूंनी एकत्र येत बांगलादेशची राजधानी ढाका आणि बांगलादेशचे प्रमुख आर्थिक केंद्र असलेल्या चट्टोग्राम येथे मोर्चा काढला. हिंदूंवर अन्याय करणार्यांचा न्याय जलदगतीने व्हावा, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. तसेच, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या निर्मितीची मागणीदेखील यावेळी करण्यात आली. शेख हसीना यांची बांगलादेशच्या पंतप्रधानपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर, बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात आले होते. त्यानंतर बांगलादेशातील काळज
तब्बल ७ तासांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेला बदलापूर स्थानकातील रेलरोको आंदोलन अखेर पोलिसांनी लाठीमार करून मोडीत काढले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला होता. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करून आरोपींना कठोरात कठोर शासन करण्याचे आश्वासनदेखील महाजनांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले.
राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने ९ ऑगस्ट पासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नविन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) ने महागाई आणि इतर मुद्द्यांवर पुकारलेला संप मागे घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या अनेक दिवसांच्या हिंसाचार आणि संघर्षानंतर, जेएएसीने मंगळवार, दि. १४ मे २०२४ आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. निदर्शनांदरम्यान पीओकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. याचा घोषणेचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी १५ मार्च रोजी केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
केरळच्या वायनाड येथील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी जे.एस.सिद्धार्थच्या आत्महत्येप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मंगळवारी (१२ मार्च) देशभरात आंदोलने केली. जेएनयू, काशी हिंदू विद्यापीठ, अलाहाबाद विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ, राजस्थान विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ अशा विविध विद्यापीठ-कॉलेज कॅम्पसमध्ये निदर्शने करण्यात आली. यावेळी एसएफआयच्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे. (ABVP Protest)
संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नेतृत्वाखाली डीयू, जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील बंगा भवन येथे जोरदार निदर्शने केली. देशभरातील विद्यार्थ्यांनी कोलकाता, मुंबई विद्यापीठ परिसर, बीएचयू कॅम्पस, देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर, राजस्थान विद्यापीठ परिसर, हैदराबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून संदेशखालीतील महिलांवर होणारे बलात्कार आणि जमीन बळकावण्याच्या घटनांच्या निषेधार्थ ८०० हून अधिक ठिकाणी अभाविपकडून
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून सौर ऊर्जेचा वापर करून ८ हजार मेगावॅट वीज निर्मिती क्षमता गाठण्यासाठी टेंडर निश्चित करण्यात आली असून हे देशातील विक्रमी काम आहे. संबंधित कंपन्यांना इरादापत्रे दिल्यानंतर त्यांच्याकडून १८ महिन्यात प्रकल्प उभारणी अपेक्षित असून त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा बारा तास वीज नियमितपणे मिळेल, असे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
अभिनेते अनुपम खेर सामाजिक, राजकीय अशा अनेक विषयांवर त्यांचे परखड मत मांडत असतात. आजवर त्यांनी बऱ्याच चित्रपटांत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच त्यांचा 'कागज २' चित्रपट प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना अनुपम यांनी गेला अनेक काळ सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करुन दुसऱ्यांच्या सुविधांना ठेच पोहचवू नये”,
शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर उग्र रूप धारण करताना दिसून येत आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने मोटार वाहन कायद्याअंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर-ट्रॉलीने अमृतसरहून दिल्लीला जात आहेत, जे बेकायदेशीर आहे, अशी टिप्पणी न्यायालयाकडून करण्यात आली. दरम्यान, हायकोर्टाचा आदेश शेतकऱ्यांच्या बाजून आल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर-ट्रॉली वापरण्यापासून रोखल्यानंतर ते जेसीबी आणि माती खोदण्याचे यंत्र घेऊन आल्याचे समोर आले आहे.
शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यात किमान आधारभूत किंमत(एमएसपी) संदर्भात गेल्या काही दिवसांपासून ४ वेळा बैठक आयोजित करण्यात आली. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एमएसपीसाठी आंदोलन तीव्र केले आहे. केद्रीय कृषी मंत्री अर्जून मुंडा यांच्या नेतृत्वात शेतकरी संघटना यांच्यासोबत बैठकीच्या चार फेरी पार पडल्या तरीदेखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघू शकलेला नाही. केंद्र सरकारच्या शिफारशी शेतकरी संघटनांकडून फेटाळण्यात आल्या आहेत.
केंद्र सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, शेतकरी आंदोेलकांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार पुनश्च व्यक्त केला. यादरम्यान, शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमांमध्ये प्रवेश करू नये, म्हणून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. दिल्ली-हरियाणाच्या सिंगू सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांचाही मारा केला.
शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी) कायदेशीर हमीबाबत रविवारी चंदीगढडमध्ये शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये बैठक झाली. यावेळी चार पिकांवर हमीभाव देण्याचे मान्य केले आहे. मात्र, आंदोलकांनी सोमवारी हा प्रस्ताव नाकारला आहे.
उत्तर प्रदेशात योगी सरकारकडून संपावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना वॉरंटशिवाय अटक केली जाईल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून पुढील ६ महिन्यांसाठी राज्यातील संप आणि निदर्शनांवर बंदी घातली आहे.
हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता हरियाणा पोलिसांकडून या दगडफेकीसंदर्भात एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून स्वत:ला 'अन्नदाता' म्हणवणारे चक्क तोंड लपवून 'दगडफेक' करताना दिसून येत आहे. हरियाणा पोलिसांनी शंभू बॉर्डरचा व्हिडिओ जारी केला आहे.
'राजकीय हेतू असलेले काही लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याचा वापर करतात तेव्हा वाईट वाटते. शेतकऱ्यांच्या नावाने राजकीय आंदोलन केले जाते तेव्हा शेतकऱ्यांचेच नुकसान होते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय निवडणुकीतील डावपेच बंद झाले पाहिजेत.', असे म्हणत भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. (Bharatiya Kisan Sangh)
आंदोलक शेतकरी संघटनांसोबत झालेली चर्चा अतिशय सकारात्मक झाली आहे. यापुढील चर्चा रविवारी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे घडलेल्या दगडफेक आणि लाठीचार्ज प्रकरणात राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदरील प्रकाराची चौकशी होणार असल्याची घोषणा रविवारी केली आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
'औरंगजेबाचे पोस्टर दाखवले तर आंदोलनाचे कारण काय?'; शरद पवारांचे गंभीर वक्तव्य! पहा संपूर्ण व्हीडिओ... (Sharad Pawar on Kolhapur Protest)
कोल्हापुरातील आंदोलनात घुसखोरी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकारावर नेमकं काय म्हणाले पोलीस? (Police remarks on Kolhapur Protest)
कोल्हापुरात घडलेल्या घटनेबाबत अनिल परब यांची सूचक भूमिका (Anil Parab on Kolhapur Protest)
कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी दि. ३० मे रोजी चालू असणाऱ्या कुस्तीपटूच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. बृजभूषण सिंह म्हणाले की, पदके गंगेत फेकल्याबद्दल मला फाशी दिली जाणार नाही. पहिल्या दिवशी माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी म्हणालो, हे कधी झाले, कुठे झाले, कोणासोबत घडले हे आधी सांगावे. त्यामुळे एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वता फाशीवर चढेल.त्यामुळे सरकार मला फाशी देत नाही म्हणून कोणीही गंगेत पदके फेकू नयेत .
ठाकरे-शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर मविआने जनप्रक्षोभक मोर्चा घेत फडणवीस-शिंदे सरकारवर निशाणा साधला. उबाठा नेते आदित्य ठाकरेंनी सभेनंतर ठाणे पोलिस आयुक्तालय गाठले. यावेळी केवळ युवराज 'लाईमलाईट'मध्ये दिसले, तर इतर ठाण्यातील महत्वाचे नेते सायडींगला होते. या मोर्चात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह अन्य नेतेमंडळी होते. अर्थात मोर्चाची गर्दी मुंबईहून आणल्याने सर्वस्वी आदित्य ठाकरेंवरच सर्वांचे लक्ष केंद्रीत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मुंबईतील पाणी १०० टक्के स्वच्छ असल्याचा दावा गेल्या वर्षी पालिकेने केला होता. पण सांताकुझच्या डिमोलो कम्पांऊड, सुब्रमणयम नगर, वाघरी पाडा, मिंलिद नगर, गावदेवी या भागातील नागरिकांना अनेक महिन्यांपासुन अस्वच्छ पाणी मिळत आहे.
शिवसेनेने या दगडांना मोठा केले
अग्नीवीर योजना तरुणांना नवीन दिशा देईल , मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचे प्रतिपादन
दिपाली सय्यद यांनी राऊतांना दिलं थेट उत्तर!
दिपाली सय्यद यांचा बोलविता धनी कोण?
आरे दूध वसाहती येथे कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो रेल्वेसाठी मेट्रो कारशेड विकसित करण्याच्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केल्यानंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध “काही बाबतीत खरा आणि काही बाबतीत प्रायोजित” होता.आरे येथील कारशेडचा प्रस्ताव एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा आणला., विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचे नेतृत्व केले आहे.
कल्याणमधील पीडित अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली असून रविवार, दि. १९ जून रोजी या तरुणीला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी शांततेत निषेध रॅली काढण्यात आली.