" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य
Read More
भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने मिळवत असलेल्या विजयाचे प्रतिबिंब, या खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दिसत आहे. विविध गटातील अनेक बुद्धिबळपटू सध्या पहिल्या दहा क्रमाकांत आहेत. त्यामुळे, एकूणच भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळातील दबदबा वाढत आहे. याची परिणती भारतीय बुद्धिबळपटूंना जाहिरात मिळण्यात झाली आहे...
शास्त्रीय नृत्यकलेची उपासना करताना सामाजिक भान जपत, आपल्या कार्यातून कुशल नृत्यांगना घडवणार्या संध्या दामले यांचा हा जीवनप्रवास
भारतीय संगीत, वाद्य, तालशास्त्र आणि भारतीय पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देणार्या स्वोजस बिलुरकर यांच्याविषयी...
मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी बुधवार, ८ जानेवारी रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली. त्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला.
स्व -रंजयति -इति स्वर: ( स्व. मोहम्मद रफी -१०० वा जन्मदिन.) मोहम्मद रफीच्या ( Mohammad Rafi ) गायकीचे तांत्रिक, शास्त्रीय व लौकिकार्थाने केलेले वर्णन.
( Dharmendra Pradhan ) केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दि. १८ ऑक्टोबर रोजी प्राकृत, पाली, मराठी, बंगाली आणि आसामी या पाच नवीन वर्गीकृत अभिजात भाषांच्या अभ्यासकांशी संवाद साधला. यावेळी भारतीय भाषा समितीचे अध्यक्ष चमू कृष्ण शास्त्री, युजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक आणि मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित होते.
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. नुकतेच त्यांनी हे युग युद्धाचे नाही तर बुद्धाचे आहे, असे पुन्हा एकदा भाषणात अधोरेखितही केले. गौतम बुद्ध यांचे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी वारंवार मांडले आहेत. म्हणूनच, उपेक्षित घटकांना, भाषांना न्याय देणारे हे मोदी सरकार आहे, असे म्हणता येते.
( Marathi language )राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्थांच्या मंडळांची पुनर्रचना १५ ऑक्टोबर रोजी झाली. या दोन संस्था काय काम करतात, त्या का अस्तित्वात आल्या, मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या या संस्थांची गरज सद्यस्थितीत काय? नव्याने झालेल्या संस्थांच्या मंडळांचा उद्देश्य आणि काम नेमकं काय असणर आहे याचा आढावा घेऊयात या व्हिडिओतून.
3 ऑक्टोबर रोजी ( Pali Language ) पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानिमित्ताने सिद्धार्थ महाविद्यालयातील पाली भाषेचे प्राध्यापक विजय मोहिते यांची घेतलेली ही मुलाखत
3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. २०१२ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते पण एका कारणामुळे मराठी भाषेला तो दर्जा मिळत नव्हता. काय आहे ते कारण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये..
3 ऑक्टोबर रोजी 'पाली भाषेला' अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याच विषयावर मुंबई विद्यापीठातील पाली भाषेचे प्राध्यापक लक्ष्मण सोनावणे यांची घेतलेली ही मुलाखत. | Pali Language | Classical Language
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय आनंद झाला. माझी मराठी अमृताशी पैजा जिंके अशीच आहे. आणि याच आनंदाप्रित्यर्थ माय मराठीला ही शब्दांजली!
(Devendra fadnavis) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठी जनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी शुक्रवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद
३ ऑक्टोबर हा दिवस 'मराठी अभिजात भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज (शुक्रवार) राज्य सरकारने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
केवळ अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला उर्जितावस्था येणार नाही. त्यासाठी मराठी माणसाने या भाषेला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनविला पाहिजे. महाराष्ट्रात, अगदी मुंबईतही समोरची व्यक्ती रिक्षावाला आहे, टॅक्सीवाला आहे की इस्त्रीवाला, हे न पाहता त्याच्याशी जेव्हा फक्त मराठीतूनच संवाद साधला जाईल, तेव्हाच मराठी ही सामान्यजनांची भाषा होईल. सरकारने आपले कर्तव्य पार पाडले असून आता तरी मराठी माणूस सर्वार्थाने मराठीत बोलेल का?
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि मराठी मने आनंदाने न्हाऊन निघाली. मराठीचे माहेरघर असलेल्या पुण्यात साहित्यपंढरी असलेल्या या पुण्यनगरीत हा उत्सव अतिशय दिमाखात साजरा होत आहे. जाहीररित्या तो साजरा होत असताना तो मनामनांत साजरा होत आहे, ते शब्दातीत.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा शास्त्रीय संगीताचा वारसा चालवणारे, नवीन पिढीतील शास्त्रीय गायक आशिष विजय रानडे यांच्या सुरेल जीवनप्रवासाविषयी...
गानसूर्य भास्करबुवा बखले यांच्या स्मरणार्थ दि. १० जुलै, १९२६ कल्याणमध्ये ‘कल्याण गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत सूरप्रेमींचे हक्काचे स्थान म्हणून ‘कल्याण गायन समाज’ची ओळख आहे. आज ९७ वर्षे पूर्ण होत असताना आपले स्थान गायन समाजाने जपले आहे. ‘कल्याण गायन समाजा’च्या सुरेल कारकिर्दीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी एक खास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वस्तिक’गोवा तर्फे डॉ. पं. प्रविण गावकर यांचे शास्त्रीय संगीतावरील रियाजाच्या ‘स्वरयज्ञ’ तीन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर २२ ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत रोजी गोव्यातील साळ मधील राऊत फार्म या निसर्ग रम्य ठिकाणी होणार आहे. या शिबिरात ८ ते ६० वर्ष वयोगटातील संगीत प्रेमींना यात सहभाग घेता येणार आहे. दरम्यान, या शिबिराचे आयोजन गेले १६ वर्ष केले जात आहे.
संगीत, गायन, लेखन आणि पक्षी निरीक्षण अशा चहू अंगांनी कालवेध घेणारे अरविंद परांजपे यांचा संक्षिप्त परिचय करुन देणारा हा लेख...
आपल्या व्हायोलिनच्या सुरावटींवरून समस्त प्रेक्षकवर्गाला धुंद करणारे ज्येष्ठ कलाकार, व्हायोलिनवादक पं. मिलिंद रायकर. मूळचे गोव्यातील. परंतु, त्यांचा गोवा ते मुंबई प्रवास त्यांच्या संगीत साधनेइतकाच खडतर, रोमहर्षक आहे. त्यांच्या या सूरसाधनेविषयी..
स्वरोदय शास्त्राच्या साधनेने स्वरांचा पंचगुणात्मक अनुभव येतो व साधक रागरागिण्यांची स्वरुपे, सहवास आणि तत्सम पंचगुण अनुभवू शकतो. श्रीकृष्णाच्या रासक्रीडेतील अनुभव असल्याच स्वरज्ञानींना येऊ शकतात. जड उपकरणातून हे अनुभव येत नाहीत.
तबलावादनात विशेष कौशल्य प्राप्त करणारा आणि संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा नाशिकचा युवा तबलावादक गौरव तेजाळे याच्याविषयी...
स्वच्छ, सुंदर आणि मोकळे स्वर आणि शास्त्रीय संगीताच्या अभ्यासाची सुरीली बैठक असलेल्या अबोली ठोसर यांनी रसिकमनांवर अधिराज्य गाजविले, त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया...
’दीप’ रागाच्या गायनाने राजा विक्रमादित्याच्या अंगाचा विलक्षण तर नव्हेच; पण साधा दाहसुद्धा झाला नव्हता. तो दाह शांत करण्याकरिता त्याला कोणत्या राजकुमारीच्या मेघ रागाची आवश्यकता नव्हती. मियाँ तानसेनने ‘दीपक’ राग गायिला; पण त्यात त्याच्या देहाचा अतिशय दाह झाला. तो दाह त्याच्या कोण्या प्रेयसीने मेघ राग गाऊन पर्जन्याने शांत केला, असे म्हणतात. राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग गायनाने अंगाचा मुळीच दाह झाला नाही. लेखकाचाही असाच स्वतःचा थोडा अनुभव आहे. मग राजा विक्रमादित्याचा ‘दीपक’ राग कोणता? तो खरा की खोटा?
रागगायिका विदुषी मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा सांगीतिक प्रवास आणि त्यातील आठवणींना उजाळा देणारा संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांचा लेख...
"भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा हा ग्रंथ भारतीय संगीताच्या उत्क्रांतीचा मानववंशशास्त्रीय आढावा आहे. आणि म्हणूनच हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे." असे उद्गार पं. अरुण द्रविड यांनी भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाच्या प्रकाशन समारोहावेळी काढले. तर विदेशी भारतीय संगीत उपासकांचा देखील विचार मुंबई तरुण भारत ने केला, ही मोठी बाब आहे, असे पंडित रोणू मजुमदार म्हणाले. दै. मुंबई तरुण भारत आणि सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकार, यांनी संयुक्त रित्या साकारलेल्या 'भारतस्य संगीत विश्वानुबंध यात्रा या ग्रंथाचे प्रका
प्रत्येक स्वराला वर्ण का असतो? याचेही एक शास्त्र आहे. काचेच्या भिंगातून सूर्यकिरणे धाडल्यास पीशंग वर्ण आतल्या बाजूला तर जांभळा वर्ण पट्टीच्या बाह्यांगाकडे धाव घेतो. दीर्घ कंपन लहरींचे स्वर बाह्यांगाकडे तर लघुकंपनलहरीचे स्वर अंतरंगाकडे वळतात. पीशंग वर्णाचा स्वर षड्जाला लागून तर नीलवर्णी धैवत षड्जाचे दूर आहे. व्यक्तातून अव्यक्ताकडे धाव घेणारा निषाद भगवान श्रीकृष्णाच्या जांभळ्या वर्णासारखा श्यामल वर्णाचा आहे. शुभ्रातून भासमान होणार्या षड्जाची गती श्यामवर्णाच्या निषादात होते. निषादानंतर पुन्हा षड्ज जन्म घेतो.
मेहनत तेवढीच, पण पगार मात्र कमी. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत हा कायमच चर्चेतच असणारा विषय. नुकताच यासंदर्भातील आर्थिक वास्तव अधोरेखित करणारा एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. त्यानिमित्ताने समान वेतनाची मागणी आणि आर्थिक समाजभान जपण्याची गरज यांची कारणमीमांसा करणारा हा लेख...
एक कथा प्रचलित आहे. त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्यासारखी आहे. एक संगीतज्ज्ञ गायक गुरू होते. त्यांचा मुलगा आठ वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला तंबोरा लावायला शिकवले. तंबोरा लावण्याचा अभ्यास झाल्यावर गायकगुरूंनी मुलाला खर्जसाधन करायला सांगितले. वर्ष उलटून गेले तरी गायक गुरू मुलाला खर्जाव्यतिरिक्त स्वर लावायला सांगेनात.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक विश्वसनीय आणि अभ्यासपूर्ण नाव म्हणजे दीपक राजा. दीपक राजांचा संगीताच्या नोट्स लिहिण्यापासून सुरू झालेला प्रवास थोडक्यात जाणून घेऊया...
बालवयातच नृत्याचे धडे गिरवून शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत झालेल्या तनुश्री सुहास दिवाण या ठाण्यातील हरहुन्नरी नृत्यांगनेविषयी...
शिक्षण मिळाले नाही तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातही उत्तम कारकीर्द घडवता येते आणि ते क्षेत्र कलेचे असेल तर आनंदाची अनुभूती येते, हे सांगणार्या विकास पावसकर यांच्याविषयी...
सुप्रसिद्ध संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे मंगळवार, दि. 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे जवळचे शिष्य तसेच पंडितजींशी अगदी कौटुंबिक स्नेह असणार्या पंडित सतीश व्यास यांनी पंडित शिवकुमार शर्मा यांच्याशी निगडित आठवणींना दिलेला हा उजाळा...
शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताचे धडे गिरविलेल्या नुपूर काशीद-गाडगीळ हिने आकाशवाणीवर झालेल्या संगीत स्पर्धेत भारतातून पहिले येण्याचा मान २००८साली मिळविला होता. अशा या नुपूरचा सांगीतिक प्रवास उलगडणारा हा लेख.
गेली पाच ते सहा दशके नृत्यक्षेत्रात अविरतपणे कार्यरत असलेल्या, नुकतेच ‘ठाणे गौरव’ पुरस्काराने सन्मानित अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्त्व लाभलेल्या ज्येष्ठ नृत्यांगना डॉ. मंजिरी देव. त्यांच्या नृत्याविष्कारावर प्रकाश टाकणारा हा लेख...
वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर शास्त्रीय संगीत, नाट्य संगीतात काम करत असूनही लतादीदींनी सिनेसंगीताची निवड केली व त्यातच त्या पुढे गेल्या. भाषा कोणतीही असो, संगीतप्रेमींना त्या आपल्या दैवी आवाजाची अनुभूती देत राहिल्या. मराठी भाषिक असूनही लतादीदींनी हिंदी चित्रपटांत सर्वाधिक गाणी गायली आणि अमराठी जनमानसावरही आपल्या सुरेल आवाजाने अधिराज्य गाजवले.
किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना नुकताच ‘पद्मविभूषण’ हा बहुमान जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या सृजनशील कार्याचा परिचय करून देत आहेत त्यांचे वरिष्ठ शिष्य व युवा पिढीतील सुप्रसिद्ध गायक डॉ. अतींद्र सरवडीकर...
सिद्ध गायिका विभावरी बांधावकर यांनी ‘विभावरी अॅकॅडमी ऑफ म्युझिक’ची स्थापना 2004 मध्ये ठाणे येथे केली. रियाझ करण्यासाठी लागणारे उपयुक्त वातावरण अॅकॅडमीस लाभले आहे. प्रसन्न वातावरण असणारा ‘साऊंड प्रुफ’, वातानुकूलित हॉल म्हणजे जसे काही संगीताचे देऊळ! ‘किराणा’ घराण्याची गायकी, प्रत्येक राग गायची खास लकब, रागाची सरगम, दमदार दमसास व सुरेल मांडणी अशा अनेक गोष्टी विभावरी एका वेळेस एक विद्यार्थी याप्रमाणे शिकवितात. अनेक विद्यार्थी येथे ‘गुरुकुल’ पद्धतीने अभ्यास करून ‘किराणा’ घराण्याच्या गायकीचे बारकावे आत्मसात करत
भारतातील प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना पद्मश्री शोभा नायडू यांनी कुचिपुडी नृत्यशैलीत केवळ प्रावीण्य न मिळवता ही अभिजात कला पुढच्या पिढीला बहाल केली. त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर...
ज्येष्ठ गायक पं. दिनकर पणशीकर यांचे निधन
वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारित आहेत. त्यात व्यक्तीबद्दलची श्रद्धा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही की भौगोलिक अवस्थांचा बडेजाव नाही. वैदिक धर्म, परंपरा आणि संस्कृती कोणा एका प्रेषिताची मिरासदारी नसल्याने वैदिक सण, उत्सवात व्यक्तीचे जन्म दिवस वा त्यांच्या पराक्रमाला धरुन केलेल्या जल्लोषाला मुळीच स्थान नाही. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही की व्यक्तिद्वेष नाही, पंथाभिमानाने पेटून केलेल्या युद्धसंचाराचा जल्लोष नाही की काल्पनिक विजय
संगीतक्षेत्रात विविध स्तरावर मुशाफिरी करून शास्त्रीय संगीताचे ज्ञान समृद्ध करणार्या शास्त्रीय गायिका आणि गुरू डॉ. प्रभा अत्रे यांच्याविषयी...
हिंदी-मराठी रसिकजनांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्या सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच विविध संगीत प्रकारात मुशाफिरी करून स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण करणार्या गायिका शुभा मुद्गल यांच्याविषयी...
‘मोहन वीणे’ची निर्मिती करून तिला भारतीय शास्त्रीय संगीताच्या मुख्य प्रवाहात आणणार्या पं. विश्व मोहन भट्ट यांच्याविषयी...
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची ध्वजा गेली सात दशके डौलानं फडकती ठेवणार्या पंडित जसराज यांचं १७ ऑगस्ट रोजी निधन झालं. पंडितजींच्या गाण्यात चैतन्याचा सुवास होता. गुरूंच्या अनन्य भक्तीची आर्जव होती. स्वर परमात्म्याचं राजस-लोभस अस्तित्व होतं आणि सर्व रसिक श्रोत्यांना शरीराच्या अस्तित्वासह त्या स्वर परमात्मात तादात्म्य पावण्यासाठी लागणारी दैवी ऊर्जा होती. पंडित जसराजांना मानवंदना म्हणून त्यांच्यावर हा विशेष लेख...
भारतीय शास्त्रीय संगीताचे आधारवड पं. जसराज यांचे नुकतेच देहावसान झाले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा आढावा घेणारा हा लेख...
वयाच्या ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास