०७ जून २०२५
विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचे पानिपत झाले आहे. त्यामुळे गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर केली आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकीवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी प्रत्युत्तर दिले...
रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर ..
राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले...
जोपर्यंत राहुल गांधी पराभवाच्या गडद छायेतून निघत नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष वाढू शकत नाही, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवर लिहिलेल्या लेखावर त्यांनी प्रतिक्रिया दिली...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा सूत्रधाराला कॅनडामध्ये अटक करण्यात आली आहे. झीशान अख्तर उर्फ जस्सी पुरेवाल असे त्याचे नाव असून त्याला कॅनडाच्या सरे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी अद्याप याची पुष्टी केलेली ..
२०२५ मध्ये भारतात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या देशात ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ७६४ नवीन रुग्ण आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यात सर्वाधिक १९२ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ११४, गुजरातमध्ये १०७, ..
घराणेशाहीच्या मस्तीत असलेला हा शहजादा जनतेची ताकत विसरला आहे, असा हल्लाबोल भाजपने राहुल गांधींवर केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात लिहिलेल्या लेखानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येत आहे...
राहुलजी, २००९ ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो, असे म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट मतदारांची आकडेवारी जाहीर करून राहुल गांधींना सडेतोड उत्तर दिले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीसंदर्भात ..
०६ जून २०२५
राज्यभरात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवार, ६ जून रोजी त्यांनी गडचिरोली येथे माध्यमांशी संवाद साधला...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा समारोप गुरुवार, दि. ५ जून रोजी स्मृती मंदिर, रेशीमबाग, नागपूर येथे संपन्न झाला. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या विचारपाथेयातून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ..
शरणागती कशाला म्हणतात, त्याची असंख्य उदाहरणे काँग्रेसनेच देशासमोर ठेवलेली आहेत. बांगलादेशच्या युद्धात पाकिस्तानचे विभाजन करूनही पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे युद्धकैदी इंदिरा गांधी यांना परत मिळविता आले नाहीत. उलट, पाकिस्तानचा जिंकलेला भूभाग आणि ..
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा ..
०४ जून २०२५
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
कला माणसाला हसवते, रडवते, जगवते आणि आनंदाने जगायलाही शिकवते. त्यामुळेच मानवी आयुष्यात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण. बालनाट्यामध्येचेही असेच काही आहे. लहान लहान मुलेही बालनाट्य करताना खूप काही शिकतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात. विचारांत या बालनाट्यांमुळे अमुलाग्र बदल घडतो. हे झालेले बदल व त्याचे अनुभव याचे बालकलाकारांनी केलेले अनुभवकथन.....
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतातीलच काही लोकांनी भारतात राहूनच आपल्या सैन्यावर शंका घेतली, पुरावे मागितले आणि दहशतवाद्यांचा बचावही केला. त्यांच्या बोलण्याचा वापर पाकिस्तानने थेट जगासमोर केला आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्नही केला. ही केवळ लोकशाहीला अपेक्षित मतभिन्नता नव्हती, तर भारताच्याच विरोधात उभी राहण्यासारखी गोष्ट होती. आज फक्त सरकारच नाही, तर प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने अशा लोकांनी अशा लोकांना चोख उत्तर दिलं पाहिजे...
शिक्षणाचे बाजारीकरण ही मुळात आज उद्भवलेली समस्या नसून, गेली वर्षानुवर्षे शैक्षणिक व्यवस्थेला या किडीने पोखरले आहे. दुर्दैवाने सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा या बाजारीकरणाच्या प्रक्रियेला रोखण्यात असमर्थ ठरलेल्या दिसतात. सुट्ट्या संपून जून महिना उजाडला की, पालकांना वेध लागतात ते मुलांसाठी शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीचे. पण, त्याचीही पुन्हा काही शैक्षणिक संस्थांनी दुकानदारी मांडलेली दिसते. म्हणूनच प्रश्न पडतो की, या शैक्षणिक संस्था खरोखरचं ज्ञानमंदिरे आहेत की शिक्षणाची केवळ दुकानदारी करणार्या संस्था?..
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त राजभवनमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या कार्यक्रमात भारतमातेची प्रतिमा होती, म्हणून केरळच्या ‘भारतीय कम्युनिस्ट पार्टी’च्या सरकारने या कार्यक्रमावर चक्क बहिष्कार टाकला. तसेच राज्यपालांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये भारतमातेची प्रतिमा लावली, हे संविधानिक आणि भयानक आहे, अशा आशयाची तक्रार केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली. केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला भारतमातेची इतकी भीती, इतका तिरस्कार का? ..
"सीमा सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा!” पाच वर्षांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले हे विधान भारताच्या सीमा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल दर्शविते. अगदी साधे वाटणारे हे विधान प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे सीमा व्यवस्थापन किंवा सुरक्षेबद्दल व्यापक आणि धोरणात्मक परिवर्तनाचे प्रतीक म्हणावे लागेल. हा नवा दृष्टिकोन सीमांना केवळ ‘बफर झोन’ म्हणून पाहत नाही, तर त्यांना भारताच्या सार्वभौमत्वाचे पहिले ध्वजस्तंभ मानतो...