Kesari

‘लोकमान्य’ तरुणाईचे ताईत व्हावेत म्हणून!

सकाळी ‘चहा’त घालायच्या साखरेपासून ते आंतरराष्ट्रीय बाजारातल्या पैशांच्या किमतीबद्दल प्रत्येक बारीकसारीक बाबतीत टिळकांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलंय. इंग्रजांनी आपली किती संपत्ती लुटली, याचा हिशेब मांडला होता त्यांनी. आपला हक्काचा पैसा इंग्रज खोर्‍याने ओढून नेत आहेत, याची जाणीव पहिल्यांदा करून देणारे बळवंतरावच. देशाच्या स्वातंत्र्याचा रस्ता दाखवणारेही तेच! ओल्या मातीतली शेती असो किंवा कर्मयोग कसा श्रेष्ठ असं सांगणारी ’गीता.’ टिळक भारतीय संस्कृतीचं अंगांग व्यापून राहिलेत. म्हणून उद्या त्यांच्या पुण्यतिथ

Read More

Teri Mitti : 'सरहद पे जो वर्दी खाकी थी अब उसका रंग सफेद हुआ..'

अक्षय कुमार म्हणतो, डॉक्टररुपी देवाचे दर्शनही झाले

Read More

लोकमान्य टिळकांच्या समाजसुधारणेबद्दलच्या भूमिका

वेदोक्त प्रकरणाचा वाद पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केलेले विधी पुन्हा सुरु करण्याबद्दलचा वाद होता. तो महाराजांच्या क्षत्रीयत्वाबद्दलचा नव्हता आणि त्यांचे वेदोक्ताचे अधिकार कुणीही अमान्य केले नाहीत. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांच्या विरुद्ध भूमिका घेण्याचे टिळकांना काही कारण नव्हते, टिळक या प्रकरणात महाराजांच्या बाजूचेच होते. प्रायश्चित्ताबद्दल हट्ट धरू नये असे त्यांचे मत होते. "काळ बदलला आहे, जुने हट्ट सोडा," असे टिळक म्हणत होते. त्यामुळे आजच्या काळात यावरून निरर्थक वाद उकरून काढण्यापेक्षा स्वतःला 'जाणते' समज

Read More

महेश मांजरेकर दिसणार वस्तादाच्या भूमिकेत!

‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Read More

महाराष्ट्र केसरी २०२० : आबासाहेब, हनमंत पुरीने पटकावले पहिले सुवर्णपदक

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पुण्यामध्ये ग्लॅमरस सुरुवात झाली

Read More

महाराष्ट्र केसरीमध्ये आता उत्तेजक चाचणीचा समावेश

गैरप्रकार टाळण्यासाठी उत्तेजक चाचणीचा समावेश करण्यात आला आहे

Read More

लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव : भाग ४

एखादे सार्वजनिक कार्य हाती घेतल्यावर त्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेत ते कार्य पुढे न्यावे लागते, वाढवावे लागते. आपण सुरू केलेले कार्य मोठ्या प्रमाणात वाढवले तर ते नेतृत्व यशस्वी झाले असे समाज मानतो. कार्य अर्धवट टाकून गेलेल्यांना ‘आरंभशूर’ म्हणतात. सार्वजनिक गणपती पहिल्या वर्षी ज्यांनी बसवला त्यांच्यात टिळकांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी टिळकांनी या उत्सवाचे तोंड भरून कौतुक केले. दुसर्‍या वर्षी टिळकांनी बारीकसारीक गोष्टीत स्वतः लक्ष घातले, या उत्सवासाठी मेहनत घेणार्‍यांची ‘केसरी’तून जाहीर पाठ थोपट

Read More

लोकमान्य टिळक आणि सार्वजनिक गणेशोत्सव : भाग २

‘हिंदूंचे आराध्य दैवत’ म्हणून आपल्या देशात गणेशोत्सवाचे पूजन पूर्वापार केले जात असे, आज जसे घरोघर उत्साहाने गणपती बसवले जातात, तसेच पूर्वीही होत असे. त्या काळात राजे-राजवाडे, मोठमोठी संस्थाने यांसारख्या मान्यवर कुटुंबात मात्र गणपती मोठ्या धामधुमीने साजरा होई. मोठ्या संस्थांचा गणपती म्हणून साहजिकच त्या संस्थानचा गणपती हा लोकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असे. दर्शनाच्या किंवा पूजेच्या निमित्ताने म्हणा, मोठ्या प्रमाणात सामान्य लोक यात सहभागी होत असावेत. पेशवाईनंतर ब्रिटिशांनी संस्थाने खालसा केली आणि आपल्या ताब्यात

Read More

टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग ६)

टिळक-आगरकरांच्या संबंधात प्रचंड कडवटपणा आला असला, तरी कधी संस्थेसाठी तर कधी इतर काही कारणासाठी त्यांनी नमते घेतले. संस्थेच्या काही महत्त्वाच्या योजनांसाठी इतक्या वादाच्या प्रसंगीसुद्धा टिळक-आगरकरांनी एकत्र दौरे केले हेही सांगायलाच हवे. फर्ग्युसन महाविद्यालयात बीएचा पहिला वर्ग सुरू करण्यासाठी १८८७ साली संस्थेकडून प्रयत्न सुरू झाले, तेव्हा परवानगी मिळवण्यासाठी टिळकांना काही दिवस मुंबईत ठाण मांडून बसावे लागले. टिळक पुण्यात नाहीत म्हणून काही महत्त्वाच्या प्रश्नांवरील सभा पुढे ढकलाव्यात, अशी सूचना आगरकरांनी दिली

Read More

टिळकांचा राजीनामा : भ्रम आणि वास्तव (भाग-४)

टिळकांनी १८८७ साली सामाजिक वादात न्यायमूर्ती रानड्यांवर केलेल्या टीकेचे संदर्भ अनेकदा दिले जातात, पण १८८५ सालात आगरकरांनी रानड्यांवर टीका करणारे लेखन केले याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो. रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते असूनही त्यांच्या चार पावले पुढे आगरकरांची मते गेली आणि रानड्यांशी आगरकरांचे खटके उडाले. जिथे सुधारक रानड्यांसोबत आगरकरांचे खटके उडाले तिथे सोसायटीमधील धर्माभिमानी सहकारी आणि टिळक यांच्यासोबत सामाजिक प्रश्नावर आगरकरांचे वाद होणे स्वाभाविकच म्हणायला हवे, यात काहीच नवल नाही. या सगळ्या व

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121