Investment of Rs 57,260 crores in Udanchan jalvidyut Project
Read More
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
( steel bridge launched bullet train project ) मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली आहे. अशा वेळी या प्रकल्पासाठी दहा हजार मेट्रिक टनांपेक्षा जास्त स्टील असलेले सात स्टील पूल लॉन्च करण्यात आले. अशाच प्रकारचा आणखी एक पूल गुजरातमधील वडोदरा येथे दोन ‘डीएफसीसीआयएल’ ट्रॅकवर 70 मीटर लांबीचा स्टील पूल यशस्वीपणे लॉन्च करण्यात आला. मंगळवार, दि. 8 एप्रिल रोजी हा ‘मेक इन इंडिया’ स्टील पूल लॉन्च करण्यात आला.
देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'ने रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधून धनेशाच्या जवळपास ६० घरट्यांच्या (ढोल्या) नोंदी केल्या आहेत (hornbill conservation project in konkan). सध्या कोकणात सुरू असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे (hornbill conservation project in konkan). या घरट्यांच्या निरिक्षणाचे काम संस्थेचे कार्यकर्ते स्थानिक धनेशमित्रांच्या मदतीने करत असून त्यामधून जन्मास येणाऱ्या पिल्लांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत (hornbill conservation project in konkan). गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाती
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावीतील झोपडपट्टी सर्वेक्षणाला वेग मिळत आहे. नागरिक स्वतःहून सर्वे करण्यास येण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे करत आहेत.
मुंबईवरुन पनवेलमार्गे लोकल ट्रेनने कर्जतला पोहोचण्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या रेल्वे मार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. या रेल्वेमार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बोगद्यांची कामे सध्या वेगात पूर्ण करण्यात येत आहेत.
आपल्या शिक्षणाचा, बुद्धीचा आणि युवाशक्तीचा समाजासाठी विधायक उपयोग व्हावा, या हेतूने स्थापन झालेल्या ‘उमंग द युथ फोरम’ या संस्थेच्या प्रवासावर टाकलेला हा प्रकाश.
भारतातील महत्त्वाकांक्षी ’प्रोजेक्ट टायगर’ने गेल्या वर्षी पन्नाशी गाठली. व्याघ्र संवर्धनामध्ये भारताने यश मिळवलेच. त्याबरोबरच सातत्याने कमी होणार्या, इतर प्रजातींचेही संवर्धन व्हावे, यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. कर्नाटकाच्या म्हैसूरमध्ये दि. ९ एप्रिल रोजी भरविण्यात आलेल्या समारंभामध्ये घडलेली आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ची घोषणा केली. यामध्ये ’मार्जार’ कुळातील वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबटे, चित्ता, जॅग्वार व पुमा या सात प्
सेमीकंडक्टर निर्मितीत भारताने सर्वाधिक प्राधान्य दिले असतानाच केंद्र सरकारकडून मोठा निर्णय जाहीर झाला आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीमंडळातील बैठकीत सेमीकंडक्टच्या तीन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाची किंमत १.२६ लाख कोटींच्या घरात असणार आहे. निवडणूकपूर्व काळात सरकारकडून हा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून यातील दोन प्रकल्प गुजरात व एक प्रकल्प आसाम येथे असणार आहे. टाटा ग्रुपकडून एक प्रकल्प ढोलेरा गुजरात, दुसरा प्रकल्प मोरीगाव आसाम व सीजी पॉवरकडून साणंद गुजरात येथे बांधला जाणार आहे.
पाश्चिमात्य लेखक आपल्या साहित्यामधून ज्या अशा लोकविलक्षण प्रतिमा निर्माण करतात, त्या काल्पनिक नसतात. त्यांना प्रत्यक्षाचा सणसणीत आधार असतो. असाच एक प्रत्यक्ष चालता-बोलता कॅप्टन नेमो म्हणजे डॉ. जॉन क्रेव्हन.
सीबीआयने दि.२२ फेब्रुवारी रोजी जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विविध ठिकाणांवर किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली आहे.जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील किरू जलविद्युत प्रकल्पाच्या कंत्राटात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. दिल्लीसह मलिक यांच्या उत्तर प्रदेशातील बागपत येथील निवासस्थानीदेखील छापेमारी केली आहे.
निविदा काढून कोविड सेंटरची उभारणी केल्यानंतर निविदेपेक्षा अतिरिक्त रक्कम दिली म्हणजे घोटाळा, रहिवाशांना प्रत्यक्ष मदत करणे हा घोटाळा नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला आहे. धारावीचे जागतिक कंत्राट देण्यात आले होते.
तांत्रिक सामर्थ्य पेमेंट प्रणालीची क्षमता कशी वाढवू शकते हे पाहण्यासाठी प्रोजेक्ट अॅटलसची घोषणा काही केंद्रीय बँकांमधील, बीआयएसच्या अन्य सहयोगी प्रकल्पासारखी वाटत नाही. ही एक अधिक महत्त्वाकांक्षी चाल आहे जी केवळ देशदेशांतील पेमेंटमध्ये संशोधन करू इच्छित नाही तर जगभरातील बिटकॉइन व्यवहारांसाठी योग्य माहितीत प्रवेश सुनिश्चित करू इच्छित आहे आणि मालमत्तांच्या बाबतीत, अधिक सामान्यपणे युएसडीजचे बीटीसीमध्ये रूपांतरित केले जात असल्याचे वझीरएक्सचे उपाध्यक्ष श्री. राजगोपाल मेनन यांनी सांगितले. क्रिप्टो इकोसिस्टममधील अ
सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
प्रगत तंत्रज्ञान संस्था(डीएआयटी) पुणे अंतर्गत रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत “प्रकल्प सहाय्यक” पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था(एनएआरआय), पुणे येथे रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. एनएआरआय अंतर्गत पुणे येथील रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प अभियंता - सिव्हिल हे रिक्त पद भरले जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या माध्यमातून 'प्रकल्प अभियंता - सिव्हिल' पदाच्या एकूण २० जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे.
नॅशनल सेंटर फॉर मिडियम-रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विविध अधिकारी पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या विभागातील प्रकल्प वैज्ञानिक, 'JRF/SRF' आणि तांत्रिक अधिकारी पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) संरक्षण मंत्रालयांतर्गत लवकरच भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासंदर्भात एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामार्फत प्रकल्प सहाय्यक-१ साठी दि. ०४ सप्टेंबर, ०७ सप्टेंबर, ११ सप्टेंबर आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी वॉक-इन मुलाखती घेण्यात येणार आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. दरम्यान, भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://mpkv.ac.in/ ला भेट द्या.
रेल्वेत नोकरीची संधी उपलब्ध असून इंजिनियर्सना याकरिता अर्ज करता येणार आहे. भारतीय रेल्वेतील मुंबई विभागातील अभियंता पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. याठिकाणी ‘प्रकल्प अभियंता’ पदाच्या २० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
विचारांचा वारसा, सामाजिक जाणिवेचा आणि समाज परिवर्तनाचा वसा, दीपक नागरगोजे यांना समाजसेवक बाबा आमटे यांच्याकडून मिळाला. बीड जिल्ह्यातील आर्वी या छोट्याशा खेडेगावात वसलेल्या दीपक नागरगोजे यांच्या ‘शांतीवन’ या प्रकल्पाची माहिती देणारा हा लेख...
कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये चित्रपटाची पहिली झलक समोर आणण्याचा बहुमान ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाला मिळणार आहे. नाग अश्विन दिग्दर्शित प्रोजक्ट के या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हसन अशा अनेक मातब्बर कलाकारांची फौज झळकणार आहे. २० जुलै ते २३ जुलै दरम्यान पार पडणाऱ्या या कार्यक्रमात वैजयंती मूव्हीज १९ जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीमध्ये प्रोजेक्ट के या चित्रपटाची पहिली झलक दाखवणार आहे. 'प्रोजेक्ट के' हा एक सायन्स फिक्शन चित्रपट आहे.
मुंबई : येत्या शनिवारी ठाकरे गट प्रमुख उध्दव ठाकरे बारसूला भेट देणार आहेत. तेथील आंदोलकांशी चर्चा करणार असल्याचे वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित वज्रमूठ सभेत म्हणाले. आणि त्यानंतर तेथून महाडच्या सभेस जाणार असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई : महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.
मूळ अमरावतीचे प्रकाश भास्कर जोशी, आता नाशिकमध्ये स्थायिक झाले. विद्वता, व्यासंग आणि कर्तृत्व याआधारे त्यांनी समाजात स्थान मिळवले. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ भारतात असून सन २०२२च्या अखेरपर्यंत देशामध्ये ३ हजार १६७ वाघ असल्याची नवीन आकडेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केली.प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशातील वाघांची अद्ययावत आकडेवारी जाहीर केली आहे. १ एप्रिल १९७३ रोजी भारताने वाघ वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली होती. त्यालाच प्रोजेक्ट टायगर असं नाव देण्यात आले आहे.
डोंबिवली: ‘सायेब बॅनरवं दिसतान भारी’ ही प्रत्यक्ष विकास न करता फक्त बॅनरबाजी करणा:या नेत्यांना, साहेबांना चपराक असणारी कविता कवी किरण पाटील यांनी सादर करून समाजातील वास्तव मांडले आहे. निमित्त होते आगरी युथ फोरम डोंबिवलीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी महोत्सवातील कवी संमेलनाचे.
मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे रविवार, ११ सप्टेंबर रोजी भारतीय नौदलात तारागिरी युद्धनौका दाखल होणार आहे.
वनसेवेत जंगलांच्या संरक्षणाबरोबरच लोकसंवाद महत्त्वाचा असतो. मनमोकळेपणा हा स्वभावगुण असलेले वनसंरक्षक नानासाहेब सीताराम लडकत यांच्याविषयी...
सर्वशक्तिमान अमेरिकेने एकदा करायचंच म्हटल्यावर अशक्य काय होतं? लवकरच अमेरिकन रसायन-औषधी शास्त्रज्ञ, मनोवैज्ञानिक आणि गुप्तहेर अधिकारी यांच्या सहकार्याने एक जबरदस्त महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. त्याचं नाव होतं ‘प्रोजेक्ट एम. के. अल्ट्रा.’
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवार, दि. १३ ऑगस्ट रोजी भेट घेतली. या भेटीदरम्यान, विमानतळाचे काम अद्याप पूर्ण होण्यास अवकाश असल्याने ‘सिडको’ नामकरणाची घाई का करत आहे, असा सवाल ज्योतिरादित्य शिंदे यांनी बैठकीमध्ये उपस्थित केला.
सौदी अरेबियाने ‘द लाईन’ या नावाने जादुई शहर उभारण्याचा प्रकल्प आता हाती घेतला आहे. जगात सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक तंत्रज्ञानाचा वापर या शहरामध्ये केला आहे. काही महिन्यांपूर्वीच युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी १७० किमी लांबीच्या परिसरामध्ये या अत्याधुनिक शहराची निर्मिती करण्याची घोषणा केली असून, दहा लाख लोकसंख्या तेथे वसविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जगभरातील लोकांना या शहरामध्ये राहण्यासाठी आकर्षित करण्यात येणार आहे.
कोरोना काळात लढलेल्या सगळ्या फ्रंट वॉरीयर्संना लसीकरणासाठी दिले गेलेले प्राधान्य उचितच आहे. पण, याच काळात जीवाची परवा न करता सेवा देणाऱ्या 'बेस्ट' कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कोविड भत्त्याचा मात्र राज्य सरकारला विसर पडलेला आहे. जाणून घेऊया याविषयी...
प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या आंदोलनात दि.बा.पाटील साहेब महनीय नेते होते. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचा भक्कम आधार स्व. दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.
' कोस्टल रोड ' या मुंबई महापालिकेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीचा प्रश्न यानिमित्ताने सुटणार का आणि कोळीबांधवांचा मुद्दा यामध्ये लक्ष्य घेतला जाणार का याबाबत घेतलेला आढावा...
देशभरातील १३ राज्यांमध्ये जगातील सर्वात मोठी धर्नुवात लसीकरण मोहिम राबवण्यात आली आहे. गावाखेड्यांमध्ये कारखान्यातील यंत्रकामगार आणि मजूरांना होणाऱ्या जखमांकडे कामाच्या गडबडीत दुर्लक्ष केले जाते, अशा जखमांमुळे व्याथी बळावून ती जखम दीर्घकाळ राहिल्याने धनुर्वाताची व्याधी होण्याची शक्यता जास्त असते. बऱ्याचदा कामगारांच्या आरोग्य चिकित्सेची काळजी कारखान्यांमध्ये घेतली जात नाही.
कोविड संशयित, कोविडबाधितांची माहिती ठेवणे बंधनकारक
डिसेंबर महिन्यात म्हणे कोणी संता येतो आणि गुपचूप कित्येकांना भेटवस्तू देऊन जातो, पण इस्लामपुरातल्या व्ही. एस. नेर्लेकर कर्णबधिर मुलांच्या शाळेत ७३ चिमुकल्यांना निःस्वार्थ माणुसकी जपणाऱ्या मुंबईतील 'टीम' 'हैप्पीवाली फिलिंग'ने गुपचूप नव्हे तर खुलेआम निखळ माणुसकीची ऊब आणि आनंदरूपी भेटवस्तू देऊन माणुसकीची मिसाल जिवंत ठेवली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकंदरीत योगदान आपल्या सगळ्यांना चांगलेच माहीत आहे. बाबासाहेबांना वाचनाची, शिक्षणाची विलक्षण आवड. त्यांनी ज्ञानाच्या भुकेसमोर कधीच पोटाच्या भुकेला महत्त्व दिले नाही. ‘शिका आणि शिकू द्या,’ हा त्यांनी घेतलेला ध्यास तरुणांच्या मनात अजूनही घर करून आहे. तर एकंदरीत अशा अभ्यासू, ज्ञानी महापुरुषाची जयंतीही तितकीच खास आणि हॅप्पीवाली फीलिंग पद्धतीने करायचा निर्धार पक्का झाला.
मुंबईकरांचा लोकलमधील गर्दीतील प्रवास सुकर व्हावा यासाठी ‘मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पाच्या टप्पा ३-अ’ला केंद्रीय कॅबिनेटने गुरुवारी मंजुरी दिली.
दर नव्हे, तर प्रेमळ माणुसकीची ऊबच. हे सुत्र घेऊन रविवारी याच कार्यक्रमांतर्गत ऐरोली ते वाशी या भागातील फुटपाथ, ब्रिज किंवा सिग्नलवर वस्ती करून राहणाऱ्या गरीब-गरजूंमध्ये १५१ ब्लँकेट्स वाटपाचे काम करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील उतावळे नाला बहुळा नदीस बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस हिवरा नदी व पुढे गिरणा नदीत मिळतो. बराच वेळा सदर बहुळा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नाही याकरिता उतावळे नाल्यावर सांगवी गावाजवळ वळण बंधारा बांधून पोच कालव्याद्वारे बहुळा प्रकल्पात पाणी टाकून बहुळा प्रकल्पाच्या खालील बाजूस गिरणा नदीत वाहून जाणारे पाणी या प्रकल्पात टाकण्याचे या नदी जोड प्रकल्पात प्रस्तावित आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाच्या नोकरीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले.
ग्रीन रिफायनरी व न्युक्लिर पॉवर प्रोजेक्ट या दोन्ही प्रकल्पात एरियल अंतर फक्त २.५ किमी असल्याने हा प्रकल्प कोकणासाठी धोकादायक आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सुमारे १६ हजार सिंचन विहिरींचे बांधकाम अपेक्षित होते. यापैकी आठ हजार विहिरी पूर्ण झाल्या आहेत.
रत्नागिरीतील नागरिकांच्या विरोधानंतर सेनेनी 'आम्ही ती सूचना फाडून टाकली' अशी जी आवई उठवली होती, ती पूर्णपणे खोटी असून जनतेची दिशाभूल करण्यासाठी म्हणून सेनेनी हा कट रचला होता.
आज दुपारीच पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळाने अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी. येथे असलेल्या वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली.
शिवसेना पक्षप्रमुखांना नेमक्या कोणत्या गोष्टींचा कोणत्या वेळी विसर पडला, याची यादी करायला बसलं, तर आपलीच दमछाक होईल.