केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. आकडेवारीनुसार, मे २०२५ मध्ये घाऊक महागाई दर १४ महिन्यांतील सर्वात कमी पातळीवर आला आहे. अन्नपदार्थ आणि इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाई घटली आहे.
Read More
कोविड-१९ च्या जेएन.१ (JN.1) या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झालेय. कारण या पूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. अनेकण यात मृत्यूमूखी पडले होते. थायलंडमध्ये सध्या नवीन व्हेरिएंटचे ३३ हजारपेक्षा अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ब्रिटनमध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.
In the name of Jesus whom and why is all this conversion ख्रिश्चन धर्म आणि त्याची मिशनरी यंत्रणा जगभरात दयाळू येशूची शिकवण घेऊन कार्यरत असते. त्यांच्या प्रचाराचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे, इतर धर्मांतील प्रथा, श्रद्धा, परंपरांवर टीका करत, खरा मार्ग म्हणून येशूच्या शिकवणीचा पुरस्कार करणे. हे करताना त्यांच्या भाषेत जरी समोरच्याविषयी सहानुभूती असली, तरी नजरेत उपहासच असतो. मात्र, हाच धर्म जेव्हा आपल्या अंतर्गत संस्थात्मक अधःपतनाच्या कड्यावर उभा असतो, तेव्हा प्रश्न निर्माण होतो हे सारे धर्मांतरण कोणासाठी आणि का?
प्रसिद्ध रिॲलिटी शो 'व्हू वॉन्ट्स टू बी अ मिलेनीयर' मध्ये स्पर्धक चार्ल्स इंग्रॅमने ९ सप्टेंबर २००१ मध्ये सहभाग घेतला. फास्टेस्ट फिंगर फस्ट ची पहिली फेरी जिंकून हॉट सीट वर बसला. इंग्रॅमने शोमध्ये एक मिलियन पौंड जिंकले असले तरी निर्मात्यांना लगेचच काहीतरी संशयास्पद वाटले.
'जागतिक आरोग्य संघटना’ ('WHO’) ही जगभरातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी अत्यंत महत्त्वाची संस्था. महामारी रोखणे, रोग नियंत्रणात ठेवणे, लसीकरण मोहीम राबविणे आणि जागतिक आरोग्य धोरण आखणे, या तिच्या महत्त्वाच्या जबाबदार्या. परंतु, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘जागतिक आरोग्य संघटने’तून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा करून, या संस्थेला धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम, ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. यामुळे संघटनेच्या अर्थव्यवस्थेसमोर ए
नाशिक : ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा’ अशा घोषणांनी नाशिकचा ( Nashikkar ) आसमंत दणाणून सोडत हिंदू एकवटल्याचे दिसून आले. निमित्त होते बांगलादेशातील हिंदू बांधवांवरील अत्याचाराविरुद्ध काढण्यात आलेल्या बांगलादेश हिंदू न्याय यात्रा अर्थात मोर्चाचे. मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सकाळी शहरातील सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि मानवाधिकार आयोगाला आपले कर्तव्य समजावून सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
‘कोरोना’, ‘झिका’, ‘इबोला’ आणि आता ‘एम-पॉक्स’ यांसारखे संसर्गजन्य आजार सध्या चांगलेच चर्चेत आहेत. ‘एम-पॉक्स’ला गेल्या दोन वर्षांत दुसर्यांदा ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ म्हणून घोषित केले आहे.
झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने जलद ताप सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत बाधित रुग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येणार आहे.
घाऊक महागाई दरात वाढ झाल्याचे सरकारने सोमवारी सांगितले आहे. घाऊक किरकोळ दरात मागील महिन्यातील ०.२० टक्यांच्या या महिन्यात ०.५३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बटाटा, कांदे, कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने ही वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीत म्हटले आहे.
प्रसिद्ध लेखिका आणि समाजसेवी सुधा मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राज्यसभेवर मनोनित केले आहे. सुधा मूर्ती यांची आणखी एक ओळख म्हणजे त्या प्रसिद्ध उद्योगपती आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. सुधा मूर्ती यांना राज्यसभेवर मनोनित करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडीयावर दिली. सुधा मूर्ती यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिला शक्तीचा हा सशक्त पुरावा आहे.
आयुष आरोग्यसेवेतील आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी उपचार पद्धतींवर आधारित विविध रोगांच्या शब्दावली ‘जागतिक आरोग्य संघटने’ने तयार केलेल्या, रोगांच्या ‘आयसीडी-११’ आंतरराष्ट्रीय वर्गीकरणामध्ये समाविष्ट केल्या जाणार आहेत. ‘आयसीडी-११’च्या पारंपरिक औषध अध्यायात दुसरे मॉड्यूल विकसित करण्यासाठी आयुष मंत्रालय आणि ‘जागतिक आरोग्य संघटना’ यांच्यात २०२० साली करार झाला होता. नुकताच यासंबंधीचा अनावरणाचा एक कार्यक्रम दिल्लीत संपन्न झाला. त्यानिमित्ताने वैश्विक आरोग्य सेवेतील मैलाचा दगड ठरलेल्या, या निर्णयाविषयी...
तामिळनाडूत वैमानिकांना प्रशिक्षण देणारी पहिली व एकमेव संस्था उभारणारा कॅ. सचिन भाने आणि १२ लाख विद्यार्थ्यांमधून ४१ वा क्रमांक पटकावून सैन्यात अधिकारी होण्यासाठी `एनडीए'मध्ये दाखल झालेला श्रेयस शंकर भोईर, हे यंदाच्या आगरी महोत्सवातील खास आकर्षण ठरले आहेत . आगरी समाजाच्या सामान्य कुटुंबातील या दोघा तरुणांनी घेतलेली झेप तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा सोहळा असतो. त्यामुळे हा सोहळा मोठया थाटामाटात पार पडावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. लग्न थाटामाटात होत असताना खर्च ही तसाच होतो. पण लग्न थाटामाटात करून त्यावर खर्च करण्यापेक्षा काही रक्कमेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करण्याचे काम डोंबिवली नजीक असलेल्या लोढा हवन मधील प्रमोद चित्ते यांनी केले आहे. प्रमोद चित्ते यांच्या ज्येष्ठ कन्या पल्लवी हिचा विवाह साधेपणाने करीत त्यांनी 50 हजार रूपयांचा धनादेश नवी मुंबईमधील सुख सुमन सामाजिक व शैक्षणिक संस्थेला दिला आहे. यावरून लग्ना
चीनमध्ये मागच्या काहीदिवसांपासून कोरोना सदृश महामारीने थैमान घातले आहे. तीव्र तापाबरोबरच दम लागणाऱ्या या आजारामुळे हजारो लहान मुलं रुग्णालयात दाखल झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजारही कोरोनासारखा संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो.
सध्या जगाच्या पाठीवर सगळ्यांचे लक्ष आहे-ते इस्रायल आणि ‘हमास’मध्ये पेटलेल्या घनघोर युद्धावर. हे युद्धही रशिया-युक्रेन युद्धाप्रमाणेच लांबण्याचीच चिन्हे अधिक. पण, याच दरम्यान अफगाणिस्तानातील भीषण भूकंपाच्या बातमीनेही जगाला अगदी हादरवून टाकले. त्याचे कारण म्हणजे, अफगाणिस्तानमधील भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केलवर ६.३ इतकी नोंदवण्यात आली.
कोरोनाची महामारी आटोक्यात आली, तर आता एक नवे संकट उभे राहू पाहत आहे. जून २०२३ मध्ये अमेरिकेच्या काही भागांमध्ये कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’ची लागण झाल्याचे आढळले. त्याबद्दलच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्धही झाल्या. कोरोना महामारीच्या भयानक आठवणी नीट पुसल्या गेल्या नाही, तर हे संकट उभे राहिले. ‘बर्ड फ्लू’बद्दल फक्त बातमी देण्यात आली. तो आजार नेमका काय आहे? आजार कुणास होऊ शकतो? त्यावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? याबद्दल प्रसार माध्यमात सहसा काही सांगितले जात नाही. तेव्हा, यानिमित्ताने ‘बर्ड फ्लू’ची सवि
जेव्हा आजारीपणाच्या स्थितीचे मूळ कारण आपण शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळी असेही लक्षात येते की, प्रत्येक रुग्णाची जी सद्य मानसिक स्थिती असते, तिचे मूळ भूतकाळातच असते, असे नाही. कित्येक रुग्णांमध्ये सद्यःपरिस्थितीच्या आणि भूतकाळाचा कुठलाही संबंध दिसून येत नाही. याउलट असे लक्षात यायला लागले की, लहान मुले व नुकतीच जन्मलेली बाळे यांच्यातसुद्धा ही मानसिक स्थिती असते.
आजच्या धावपळीच्या ताणतणावयुक्त जीवनशैलीमुळे मनुष्याला आपले व आपल्या कुटुंबीयांचे शारीरिक स्वास्थ्य जपणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अस्वास्थ्यकारक आहार हा जागतिक आरोग्य चिंतेचा विषय बनत असताना, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मुलांसाठी जंक फूडच्या विपणनावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. मसालेदार अन्न, मैदा, जंक फूडच्या अतिसेवनामुळे पोटाशी संबंधित आजार होतात. यामुळे लठ्ठपणा येतो. पूर्वी हा आजार वयाच्या ७० व्या वर्षी यायचा. आता तो अवघ्या 30 व्या वर्षी दिसत आहे. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर पोटाशी संबंधित
मलेरिया हा जगभरात सर्वाधिक आढळणार्या संक्रामक आजारांपैकी एक आहे आणि बहुतेक विकसनशील देशांच्या सार्वजनिक आरोग्यव्यवस्थांपुढील सर्वांत लक्षणीय आव्हानांपैकी हे एक आव्हान आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (डब्ल्यूएचओ) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट’मधील आकडेवारीनुसार, २०२० मधील २४५ दशलक्ष (२४ कोटी, ५० लाख) एवढी असलेली मलेरियाची रुग्णसंख्या, २०२१ मध्ये २४७ दशलक्ष (२४ कोटी, ७० लाख) झाली आहे.
गेल्या वर्षी गाम्बिया येथे ६६ आणि उझबेकिस्तानमध्ये १८ लहान मुलांचा भारतीय बनावटीच्या कफसिरपमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर भारतीय औषध उत्पादकांकडून निर्मित खोकला आणि तापाची औषधे दूषित किंवा निकृष्ट औषधे म्हणून ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ‘स्कॅनर’खाली आहेत. भारत आणि इंडोनेशिया या देशांमध्ये निर्माण होणार्या औषधांचा आजपर्यंत १५ पेक्षा जास्त भिन्न उत्पादकांसह २० हून अधिक उत्पादनांवर परिणाम झाला आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’द्वारे भारतीय खोकला आणि तापाच्या औषधांची तपासणी केली जात आहे.
WHO ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यांनी संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं, अशी त्यांना विनंती करणार आहे. एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते याचा अभ्यास करावा, असं त्यांना सुचवणार आहे, असं आ. नितेश राणे म्हणाले आहेत. यावेळी राणेंनी खासदार संजय राऊत, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
करोना महामारीच्या सर्वंकष परिणामांचा अनुभव या जगातील प्रत्येकानेच घेतला. अगदी वैयक्तिक ते देशाच्या अर्थकारणाला हादरे देण्यापर्यंत या महामारीचे विविधांगी पदर हळूहळू उलगडत गेले. कोरोनाचे मूळ समजण्यापासून ते लसीकरणापर्यंत विकसित देशांपासून ते अगदी अविकसित देशांपर्यंत प्रत्येकाची कसोटी पाहणारा हा काळ होता. अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे ओसरलेला नसून, चीनमध्ये पुन्हा एकदा नव्या ‘व्हेरिएंट’ने थैमान घातल्याचे वृत्त झळकले.
तीव्र हवामान बदलामुळे आफ्रिकेत रोगांचे प्रमाण वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात दिसून आले आहे. आफ्रिका खंडातील मलावी या देशामध्ये १९९८ पासून ‘कॉलरा’ची साथ कायम आहे. ‘कॉलरा’ म्हणजे ‘व्हिब्रिओ कोलेरी’ या जीवाणूने दूषित अन्नपाण्याने होणारा तीव्र अतिसाराचा आजार. या रोगाचा पहिला उद्रेक १९९८ साली नोंदवण्यात आला होता. ‘कॉलरा’चा संसर्ग मालावीतील दक्षिणेकडील पूरग्रस्त जिल्ह्यांपुरता मर्यादित असला तरी सध्या देशाची राजधानी लिलोंगवे ही ‘कॉलरा हॉटस्पॉट’ बनली आहे. गंभीर बाब अशी २०२१ मध्ये दोन वर आलेली रुग्ण संख्या गेल्या
चीनमध्ये एका नवीन विषाणूने पुन्हा एकदा कहर केला आहे. चीनमधील झोंगशान शहरात H3N8 नावाच्या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे एका ५६ वर्षीय महिलेला मृत्यू झालेला आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार , H3N8 बर्ड फ्लूमुळे झालेला हा पहिला मानवी मृत्यू आहे. गेल्या वर्षी या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली होती. तसेच मुळात त्या महिलेला निमोनियामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्याचबरोबर त्या महिलेला कर्करोग ही झाल्याचे तपासात समोर आले आहे.
देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने डोकं वर काढलं आहे. दि. ३१ मार्च रोजी देशात ३ हजारपेक्षा जास्त रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. रूग्णवाढीमागे ओमिक्रॅानचा नवीन व्हेरिएंट XBB. १.१६ असल्याचे सांगण्यात आले आहे. या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 4 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 च्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. नुकतंच अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 (Omicron Sub Variant BF.7) ची लागण झाली असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
कडकडून तापलेल्या तव्यावर पाणी ओतले की जशी होणारी आग कमी व्हायला लागते, तशीच गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढणाऱ्या महागाईने पोळून निघालेल्या सामान्य जनतेच्या दुःखावर दिलासादायक फुंकर घालणारी बातमी आली आहे
जगभर थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स या आजारावरच्या लशीबद्दल भारताच्या सीरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे
1969 साली व त्यानंतर एकदा भारतात खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले व आता ‘युटर्न’ घेऊन संपूर्ण खासगीकरणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे किंवा राष्ट्रीयीकृत सरकारी बँकांचे आगामी काळात 100 टक्के खासगीकरण होण्याची शक्यता आहे. ‘दि बँकिंग कंपनीज्’ (अॅक्विझिशन अॅण्ड ट्रान्सफर ऑफ अंडरटेंकिग्ज कायदा, 1970) अंतर्गत केंद्र सरकार सहकारी बँकेत किमान 51 टक्के हिस्सा ठेवण्याची आवश्यकता आहे. या आधी हा हिस्सा 26 टक्के असावा, अशी मान्यता होती. कायद्यातील या तरतुदीमुळे 100 टक्के ह
द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून राओलातर्फे नुकतीच निवड झाली व त्यांनी त्यांचे नामांकनही दाखल केले. यानिमित्ताने एका वनवासी महिलेला प्रथमच राष्ट्राचा हा सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. पण, मुर्मू केवळ वनवासी आहेत, महिला आहेतम्हणून त्यांना ही संधी मिळाली, असे कदापि नाही, तर त्यांच्या उमेदवारीला सांस्कृतिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयामसुद्धा आहेत. या उमेदवारीमागे द्रौपदी मुर्मू यांच्या गुणवत्ता आणि कर्तृत्वाचे संदर्भ म्हणूनच समजून घ्यायला हवे. त्यासाठीचा हा लेखप्रपंच...
युनाइटेड किंग्डममध्ये सोमवारी मंकीपॉक्स वायरसचे १०४ नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आफ्रिकेपलीकडे हा रोगाचा सर्वात मोठा उद्रेक आहे.
“भारताच्या मते या वर्षीची शांतता आणि आरोग्य यांना जोडणारी ‘जागतिक आरोग्य संघटने’ची (डब्ल्युएचओ) संकल्पना अगदी कालोचित आणि समर्पक आहे. कारण, शांततेशिवाय कोणत्याही प्रकारचा शाश्वत विकास आणि सार्वत्रिक आरोग्य आणि निरामयता शक्य नाही,” असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण तथा रसायन आणि खतमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले.
सादीक शेख अध्यक्ष असणाऱ्या टीपू सुलतान पक्षाचे अध्यक्ष आहेत. याच पक्षाच्या ट्विटर अकाऊंटद्वारे वांद्राचे नाव हजरत टीपू सुलतान करणार असल्याची धमकी देण्यात आली. "आता तर केवळ मैदानाचं नाव टीपू सुलतान ठेवण्यात आले आहे. भविष्यात वाद्र्याचे नाव बदलून हजरत टीपू सुलतान करू", असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला आहे.
: डिसेंबर महिन्याचा घाऊक किंमत निर्देशांक १३.५६ टक्क्यांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो १४.२३ टक्के इतका होता. दरम्यान गेल्या नऊ महिन्यांपासून हा दर १० टक्क्यांपेक्षा वरच आहे.
भारताच्या स्वदेशी लस कोवॅक्सिनला ऑस्ट्रेलियामध्ये प्रवासाची मान्यता मिळाली आहे. म्हणजेच, आता लस घेतलेल्या कोणत्याही भारतीयाला लसीकरण प्रमाणपत्रासह ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे. त्याला १४ दिवस क्वारंटाईन करावे लागणार नाही.ऑस्ट्रेलियन सरकारने कोवॅक्सिनवर 'WHO' च्या बैठकीच्या दोन दिवस आधी हा निर्णय घेतला. जागतिक आरोग्य संघटनेची 3 नोव्हेंबर रोजी बैठक होणार आहे. कोवॅक्सीन बनवणाऱ्या भारत बायोटेक कंपनीला आशा आहे की या बैठकीत WHO त्यांच्या लसीला आपत्कालीन मान्यता देईल.हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने लसीच्या मंजु
केंद्रीय सूचना आयुक्त उदय माहुरकर लिखित ‘वीर सावरकर - द मॅन व्हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकतेच पार पाडले. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले होते की, “राष्ट्रनायकांविषयी वाद-प्रतिवाद व्हावा. मात्र, त्यांचा द्वेष करणे योग्य नाही. त्यांच्यावर नाझीवादी, फॅसिस्टवादी असल्याचा आरोप लावणार्यांना सावरकर हे यथार्थवादी आणि राष्ट्रवादी होते हे कधीही समजू शकत नाही. त्यांन
कोरोनाच्या नवीन विषाणूने वाढवली चिंता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
कोरोनाव्हायरसची प्रकरणे जागतिक स्तरावर हाताळत असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आणीबाणी समितीने गुरुवारी चेतावणी दिली की कोविड -१९ च्या नवीन रूपे, जे संभाव्यत: अधिक संक्रमित आहेत जगभरात पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे थांबविणे आणखी कठीण बनले आहे.
समाजासाठी झटणार्या ठाणे जिल्ह्यातील सेवाव्रती अजित भास्कर भालके या समाजाशी नाळ जोडलेल्या तरुणाविषयी...
जागतिक आरोग्य संघटनेची चीनला क्लीनचीट?
मुंबईतल्या तब्बल ३० ते ४० कुत्र्यांवर बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे आणि त्यावरून आता सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. मुक्या प्राण्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या ६८ वर्षीय वृद्धाने अक्षरशः चक्रावून सोडणारे आणि धक्कादायक दावे केले आहेत.
संपूर्ण जगभरात थैमान माजवणार्या कोरोना या महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांनी एक वेगळाच इशारा दिला. कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा आजार नाही.
पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने चीनमध्ये घबराट
जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन विभागाचे प्रमुख माइक रायन यांनी दिला इशारा
कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, उदाहरणादाखल घेतले धारावीचे नाव!
इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचे सांगितले होते. अखेर कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन या मलेरियाच्या औषधाच्या ट्रायल बंद करण्याची शिफारस WHO ने मागे घेतली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा दिला सल्ला आहे. भारतातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील लॉकडाऊन उठवू नका, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे ३१ मेनंतर लॉकडाऊन उठेल याची शक्यता सध्यातरी धुसर दिसत आहे,
आजचा भारत चिनी अरेरावी अजिबात खपवून घेणारा नाही. पण, त्याचबरोबर एक कणभरही चुकीचा संदेश आपल्याकडून जाणार नाही, याची काळजी भारतीय परराष्ट्र संबंध खाते अतिशय जबाबदारीने घेताना दिसते.
चीनच्या लपवालपवीसोबतच आरोग्य संघटनेचा गलथानपणा जबाबदार आहे. परिस्थितीचे गांभीर्य समजूनही चीनच्या विरोधात जाण्याची हिंमत नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेने बोटचेपी भूमिका घेतली, हे तपासात बाहेर यायला हवे.
जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन्ही भारताचेच भाग असताना पाकिस्तान आणि चीनचा भाग दाखवल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे