बईच्या पूर्व उपनगरातील पाच मशिदींच्या व्यवस्थापनाने अजानसाठी वापरले जाणारे लाऊडस्पीकर हटवण्याच्या नोटीशीप्रकरणी मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात याचिकाकर्त्यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, या मशिदींना निरर्थक नोटिसा बजावून मुस्लिम समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
Read More
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना शहराच्या बाहेरील भागात नाही तर मुख्य शहरात घरे प्रदान करणे, हे खऱ्या समानतेच्या दिशेने एक पाऊल आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवार, दि. १९ रोजी व्यक्त केले आहे. ‘एनजीओ अलायन्स फॉर गव्हर्नन्स अँड रिन्यूअल’ (NAGAR) या संस्थेनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, (डीसीपीआर) २०३४ ला उच्च न्यायालयात एका याचिकेनद्वारे आव्हान दिले होते.
चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवार, दि. १५ जून रोजी, सकाळी सौदी अरेबिया एअरलाइन्सच्या SV-3112 विमानाचे लँडिंग अतिशय भितीदायक परिस्थितीत झाले. विमानाच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघाल्याने विमानतळ प्रशासनाची ताराबंळ उडाली.विमानात २४२ हज यात्रेकरू उपस्थित होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
The justice न्यायदानाच्या संदर्भात असे म्हणतात की, ‘केवळ न्याय करून उपयोग नसतो; केलेला न्याय दिसलाही पाहिजे!’ न्यायदानाचे दुसरे एक तत्त्व म्हणजे न्याय त्वरित मिळाला पाहिजे. तसेच तिसरे तत्त्व म्हणजे, ‘100 गुन्हेगार सुटले तरी चालेल. पण, एका निरपराध्याला शिक्षा होता कामा नये.’ त्याच अनुषंगाने सध्याच्या भारतीय न्यायव्यवस्थेचे केलेले हे चिंतन...
दादर येथील शिवाजी पार्कमधील धुळीच्या प्रश्नाबाबत तात्काळ उपाययोजना करा, असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सोमवार, ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेला दिले.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प ( President Donald Trump ) पुन्हा एकदा विराजमान झाले आणि शपथ घेताच त्यांनी, पनामा कालव्याच्या नियंत्रणाबाबत मोठे विधान केले. पनामा कालवा पुन्हा अमेरिका आपल्या ताब्यात घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. पनामा आपली आश्वासने पूर्ण करत नसल्याचे, ट्रम्प यांचे म्हणणे आहे. अमेरिकेने मूर्खपणा करत, हा कालवा पनामास दिला आणि तो आता चीनच्या प्रभावाखाली येऊ लागल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका पनामा कालवा परत मिळवण्याच्या बाजूने स्पष्ट दिसत असून, त्यासाठी
मुंबई : भारतातील गुणवत्ता नियंत्रण नियामक म्हणून काम करणाऱ्या भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) ( Bhartiya Manak Bureau ) तर्फे ७६ वा वर्धापन दिन मुंबईतील अंधेरी सिप्झ येथे उत्साहात साजरा करण्यात आला. बीआयएस हॉलमार्किंग, मानक निर्मिती, गुणवत्ता तपासणी करणारी भारतातील एक प्रमुख नियामक संस्था आहे. दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस बीआयएस कडून वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीच्या वर्धापन दिनी, भारतीय अर्थव्यवस्थेला मानक व्यवस्थेमार्फत पर्यावरणाचे रक्षण आणि ग्राहक संरक्षण करण्यास ही संस्था कटिबध्द आहे असे प्रतिप
जोपर्यंत वायू प्रदूषण पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत ई विभागातील बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम राहतील. वारंवार सूचना देऊनही निकषांची पूर्तता न करणा-या बांधकाम प्रकल्पांवर कठोर कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईतील वातावरण मागील २-३ दिवसांपासून धुरकट झाल्याचे चित्र आहे. अशावेळी मुंबईतील प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी रस्त्यांवर नियमितपणे ट्रक माऊंट फॉग मिस्ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. या सोबतच रस्ते ब्रशिंग करून, पाण्याने धुवून काढण्यासाठी १०० टॅंकर तैनात करण्यात आले आहेत. त्याद्वारे धूळ प्रतिबंध उपाययोजना केली जात आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
नवी दिल्ली : हिंदू मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’ने (विहिंप) ( VHP ) गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी देशभरात जनजागृती मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे.
(Women Controlled Polling Stations) केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार यंदा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांच्या हाती देण्यात येणार आहे. महिलांचा मतदानातील सहभाग वाढावा, हा यामागचा उद्देश आहे.
लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवानमधील अतिक्रमणपूर्व स्थिती निर्माण करण्यावर चीन व भारताच्या लष्करी नेतृत्वाचे एकमत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोलादी निर्धाराचा आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या राजनैतिक डावपेचांचा हा मोठा विजय मानावा लागेल. ड्रॅगनच्या आक्रमकतेला भारताने वेसण घातली असून त्यातून भारताने आपल्या अन्य शेजारी शत्रूराष्ट्रांना सूचक संदेश दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील परिते-गारगोटी-गडहिंग्लज-नागणवाडी-चंदगड- हेरे मोटनवाडी फाटा- कळसगादे कोदाळी- भेडशी ते राज्य हद्दीमधील तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी दिनांक ३१ ऑक्टोबर अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर ‘इंडियन साइबर क्राइम कंट्रोल अँड कार्डिनेशन विंग’ अर्थात ‘आयसी४’ लक्ष ठेवणार आहे. कोणताही खोटा मजकूर असल्याचे दिसल्यास तो ताबडतोब हटविण्याचे अधिकार ‘आयसी४’ ला देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे.
'सिंगल यूज प्लास्टिक' (एकल वापर) बाळगणाऱ्यांविरोधात राज्य शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष पथके तयार करून शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, भाजी आणि फूल मंडई यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी धाडी टाकून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने मंगळवार, दि. १२ मार्च रोजी दिले आहेत.
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने नुकतेच उघडकीस आलेल्या २ हजार कोटींच्या ड्रॅग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक याला अटक केली आहे. डीएमकेचे माजी पदाधिकारी जाफर गेल्या १५ दिवसांपासून फरार होते. राजस्थानमधील जयपूर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे.फेब्रुवारी २०२४ मध्ये दिल्ली पोलीस आणि एनसीबीने एका मोठ्या ड्रॅग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि दिल्लीतून तीन जणांना अटक केली होती. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार जाफर सादिक हा तामिळनाडूचा रहिवासी असून तो सत्ताधारी द्रमुक पक्षाचा अधिकारी असल्याचे उघड झाले
आजची तरूण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहे. अन्वेषण यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा अमली पदार्थांची तस्करी रोखण्यास प्रयत्न करत आहेत; मात्र ते अपुरे पडत आहेत. तस्करांविरुद्ध कठोर कारवाई केली, तरच अमली पदार्थांचा भस्मासूर आटोक्यात येऊ शकतो. प्रत्येकाने काय करावे, यावर विचार करण्याची वेळ आहे.
आसाम सरकारने ४० लाख महिलांना आर्थिक बळ देतानाच लोकसंख्या नियंत्रण, मुलींचे शिक्षण तसेच वृक्षारोपण असे तीन हेतू साध्य होतील, याची काळजी घेतली आहे. भाजपने आपल्या महिला सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्याचवेळी ज्या काँग्रेसने मणिपूरकडे दुर्लक्ष केले, तीच आज तेथून न्याय यात्रा काढत आहे, हा विरोधाभास समोर आला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळाद्वारे या भरतीसंदर्भात एकूण ६१ रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नियंत्रण मंडळांतर्गत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीकरिता अर्ज करू शकतात. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता, पद, वयोमर्यादा, अंतिम मुदत याबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
‘आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय, आम्हाला त्याला पकडता येत नाहीये.आम्हाला इमर्जन्सी लँडिंग करायची आहे..." होय, तुम्ही ते बरोबर वाचलात. ३१,००० फूट उंचीवर उड्डाण करणाऱ्या विमानाच्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला मदतीसाठी हा ऑडिओ मेसेज पाठवला, तेव्हा त्याचाही यावर विश्वास बसला नाही. ही बाब दि.१६ नोव्हेंबर २०२३ ची आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण ११ जागा भरल्या जाणारा आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरणात मेगा भरती केली जाणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधरांना नोकरीची संधी मिळणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणांतर्गत 'एअर ट्राफिक कंट्रोल' या विभागाच्या एकूण ४९६ जागा भरल्या जाणार आहेत.
पंजाबमधील पटियाला येथे नुकतेच संपन्न झालेल्या ४५ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या मैदानी स्पर्धेत महावितरणच्या संघास सर्वसाधारण विजेतेपद मिळाल्याबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या भरतीसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त जागांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टर्लिंग जनरेटर्स प्रायव्हेट लिमिटेड (एसजीपीएल) ह्या स्टर्लिंग अँड विल्सन ग्रुपमधील कंपनीने तसेच भारतातील आघाडीच्या जनित्रसंच (जेनसेट) उत्पादक कंपन्यांपैकी एकीने, आज, आपल्या रेट्रोफिट एमिशन कंट्रोल डिव्हाइस (आरईसीडी) हे नवोन्मेषकारी शुद्ध हवेचे उपकरण, बाजारात आणले.पीआय ग्रीन इनोव्हेशन्ससह कंपनीने हे उपकरण बाजारात आणले आहे.आरईसीडी फिल्टर-लेस तंत्रज्ञानावर घडवण्यात आले आहे आणि इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशनच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे.हे उपकरण इंजिनाच्या एग्झॉस्टमधील (पार्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएम) 70 ट
'एअर फोर्स स्पोर्टस कंट्रोल बोर्ड'अंतर्गत खेळाडूंची भरती केली जाणार आहे. या भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ०२/२०२३ च्या प्रवेशासाठी अग्निवीर वायू 'क्रीडा' या कोट्यातून भारतीय वायुसेनेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्कृष्ट पुरुष क्रीडापटूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
एनसीबी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एनसीबीमधील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी एनसीबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
‘कोविड’ महामारीच्या काळात भारताने ‘कोविड’ प्रतिबंधक लसनिर्मिती करून जागतिक आरोग्य क्षेत्रात मोठा मानदंड प्रस्थापित केला. आता देशांतर्गतच डेंग्यू प्रतिबंधक लसनिर्मिती सुरू असून २०२६ पर्यंत ती लस बाजारात आणण्याचा हैदराबाद स्थित ‘आयआयएल’ या लस उत्पादन कंपनीचा मानस आहे. तेव्हा डेंग्यूवरील लस निर्मितीची ही वाटचाल भारतीयांचे जीवनमान आमूलाग्र बदलणार आहे. त्याचे हे आकलन...
देशाची मध्यवर्ती बँक अर्थात 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'कडे राष्ट्रीय बँकांकडून १७,२०३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच, बँकांनी आरबीआयकडे १७ हजार २०३ कोटी रुपये ठेवले असून करन्सी इलास्टिसिटी आणखी हलका होताना दिसत आहे. त्याचबरोबर, भारतीय बँकिंग प्रणालीतील लवचीकता तीन दिवस तुटीत राहिल्यानंतर गुरुवारी सरप्लस मोडमध्ये गेल्याचे पाहायला मिळाले होते.
मुंबईत प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय महानगर पालिकेकडून जाहीर करण्यात आला होता. या निर्णयानुसार उद्यापासून म्हणजेच दि. २१ ऑगस्टपासून प्लास्टिक पिशव्या बंद होणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करावा लागणार आहे. दरम्यान, बीएमसीकडून यासंदर्भात धडक कारवाई करण्यात येणार आहे.
तुम्ही घेतलेले औषध खोटे आहे, असे तुम्हाला कधी वाटते का? आता तुमची ही भीती दूर होणार आहे. कारण, आजपासून (१ ऑगस्ट) केंद्र सरकारने 300 औषधांवर QR कोड लावण्याचे आदेश दिले आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने फार्मा कंपन्यांना कठोर आदेश दिले आहेत. त्यानुसार देशातील टॉप ३०० औषधी ब्रँड्सना त्यांच्या औषधांवर क्यूआर कोड किंवा बार कोड टाकणे अनिवार्य झाले आहे, ज्याचे स्कॅनिंग केल्याने तुम्हाला तुमच्या औषधाबद्दल बरेच काही कळू शकेल.
देशभरात दरवर्षी गणेशोत्सवाची आवर्जून वाट पाहिली जाते. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा उत्सव असतो. या काळात हजारो कोटींची उलाढाल होत असते. गणेश मूर्ती तयार करणार्या कसबी हातांना यामुळे काम मिळते. परंतु, मागील काही वर्षांत मातीच्या गणेशमूर्तींपेक्षाही ’प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती तयार करण्याचे प्रमाण वाढले होते. यंदा महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता सकारात्मक पाऊल टाकले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारांची स्वच्छता यांसारख्या कामांना सुरुवात केलेली दिसते. तसेच यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, असे दावेही पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने मे महिन्याच्या प्रारंभी मुंबईतील नालेसफाईची सद्यस्थिती आणि वास्तव अधोरेखित करणारा हा माहितीपूर्ण लेख...
‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी, तर चीनची त्याखालोखाल १४२.५७ कोटी. त्यामुळे एकीकडे आक्रसणारा चीन, तर दुसरीकडे विस्तारणारा भारत असे जागतिक पटलावर निर्माण झालेले चित्र. त्यानिमित्ताने लोकसंख्या वाढीची कारणे, आव्हाने आणि एकूणच या लोकसंख्यावाढीकडे बघण्याचा संख्यात्मक-गुणात्मक दृष्टिकोन यांचा उहापोह करणारा हा लेख...
मुंबई : मुंबईतील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरत आहेत. या धुळीच्या प्रदूषणामुळे येथील नागरिक हैराण झाले असून ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना दमा आणि इतर श्वसनाचे आजार जडत असल्याचे येथील स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. तसेच येथील रहिवाशांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेकडे धाव घेतली आहे.
योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारकडं देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. सरकारनं या दिशेनं लवकरात लवकर प्रभावी पावलं उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, असंही ते म्हणाले आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली आणि प्रगत देश अशी बिरुदावली मिरविणार्या अमेरिकेत गर्भवती आणि माता मृत्युच्या प्रमाणाने उच्चांक गाठला आहे. अमेरिकेत गेल्या ६० वर्षांत मातामृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये १,२०५ गर्भवतींचा बाळाला जन्म देताना मृत्यू झाला. २०२० मध्ये हा आकडा ८६१ होता. तर २०१९ मध्ये ७५४ मातांचा गरोदरपणात मृत्यू झाला.
भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी नष्ट झाल्या आहेत. याच पद्धतीने जलपर्णी नष्ट करण्यासाठी कामवरी नदीसह राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
कोकणच्या विकासाचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटिबद्ध आहोत. तसेच ‘समृद्धी’ महामार्ग आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेच्या धर्तीवर लवकरच मुंबई-गोवा महामार्ग ‘ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल’ रस्ता बनवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. कोकणच्या पर्यटनवृद्धीसाठी ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून ‘कोस्टल रोड’चेही रुंदीकरण करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सध्या मुंबईचे वातावरण हे दिल्लीपेक्षाही खराब असल्याचे हवा निर्देशांक आकडेवारीवरुन समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. पण, केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर मुंबईतील गोवंडी भागात कचर्याच्या आणि जैवकचरा प्रक्रिया प्लांटमुळे श्वसनाचे रोग, टीबीचे रुग्ण यांच्या संख्येतही अलीकडे मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. तेव्हा, मुंबईतील या डम्पिंग प्लाटंमुळे उद्भवलेल्या गंभीर समस्येचा आढावा घेणारा हा लेख...
आधी चिनी अॅप्सवर बंदी, नंतर चिनी खेळण्यांवर, पण आता भारत चीनच्या आणखी एका उत्पादनावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजना सुरू केली. तेव्हापासून भारत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त करत आहे. अशा परिस्थितीत भारताने चीनकडून आयात केल्या जाणार्या इलेक्ट्रिक पंखे आणि ‘स्मार्ट मीटर’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत.
लष्कराच्या जवानांनी जम्मू जिल्ह्याच्या पुढे भागात नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे लष्कर अधिकाऱ्यांनी बुधवारी दि. २४ ऑगस्ट रोजी सांगितले. पल्लनवाला सेक्टरमध्ये मंगळवारी दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सतर्क सैनिकांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. जम्मू भागात नियंत्रण रेषेजवळ गेल्या ७२ तासांत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा हा तिसरा अयशस्वी प्रयत्न आहे.
लोकसंख्या असंतुलनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
स्वामी रामानुजाचार्यांची प्रतिमा प्रतिष्ठापना जम्मू काश्मीरसाठी शुभसंकेत - अमित शाह
केंद्र सरकारने यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे लवकरच ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’देखील लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी रायपुर येथे दिली आहे.
केंद्र सरकारने यापूर्वी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदादेखील लागू केला जाईल, अशी माहिती केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी रायपुर येथे दिली आहे.
विश्व हिंदू परिषदेने मोहीम हाती घेतली आहे. पवन कल्याण यांच्यासारख्या अभिनेत्यानेही मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे. हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या मागणीने जोर धरला की, आज ना उद्या देशाच्या सर्व भागातील हिंदू मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त होतील, असा विश्वास बाळगायला हरकत नाही.
प्रदुषण अहवालात शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे स्पष्ट कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लावलेल्या लॉकडाऊनमुळे ठाणे शहरातील हवेच्या गुणवत्तेमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा अनलॉक झाल्याने वाढलेल्या रस्त्यावर वाहनांच्या संख्येने आणि इतर कारणांमुळे हवेची गुणवत्ता ढासळल्याचे ठाणे महापालिकेच्या प्रदूषण अहवालातील नोंदीवरून समोर आले आहे.
भारत बायोटेकने प्रसारमाध्यमांचा खोटेपणा उघडकीस आणला आहे.