नवी दिल्ली : देशात डिजिटल अटक (Digital Arrest) फसवणुकीची वाढती प्रकरणे पाहता केंद्रीय गृह मंत्रालय कारवाईत आले आहे. यासंदर्भात मंत्रालयाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात याचा उल्लेख केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती डिजिटल अटक प्रकरणांचा तपास करणाऱ्या संबंधित एजन्सी किंवा पोलिसांच्या तपासावर लक्ष ठेवेल.
Read More
केंद्रीय गृह मंत्रालयाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला परदेशातून देणग्या घेण्यासाठी एफसीआरए अंतर्गत परवानगी दिली आहे. त्यामुळे आता परदेशस्थ रामभक्तांनाही मंदिरासाठी देणगी देता येणार आहे.
भ्रष्टाचाराविरोधात लढा अण्णा हजारेंनी दिला, दिल्लीत सरकार मात्र केजरी आणि कंपनीने स्थापन केले. पण, ज्या भ्रष्टाचाराविरोधात कधीकाळी केजरीवालांनी आवाज उठवला, आज त्याच केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानाच्या बांधकामातील गैरव्यवहाराच्या सीबीआय चौकशीचे आदेश केंद्र सरकारने दिले. त्यामुळे केजरी आणि कंपनीच्या कथित स्वच्छ राजकीय चारित्र्याचा बुरखा यानिमित्ताने पुन्हा एकदा फाटला आहे.
प्रस्तावित भारतीय न्याय संहितेअंतर्गत एटीएम चोरी, प्रश्नपत्रिका फोडणे, मोटार चोरी आणि अन्य हे संघटित गुन्हेगारी या प्रकारात मोडणार आहेत. त्यासाठी गुन्हेगारांना १ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पीएफआयच्या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एनआयएने केरळमधील पीएफआयच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यास सुरुवात केली. यात कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, सप्टेंबर २०२२ मध्ये पीएफआय या दहशतवादी संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बंदी घालण्यात आली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली सोमावारी दिल्ली येथे 'ड्रग्स स्मगलिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा' या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध राज्यातील १ लाख ४४ हजार किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांदरम्यान संपूर्ण राज्यात अभूतपूर्व हिंसाचार उफाळून आला. नव्हे, तो घडवून आणला गेला. संवेदनशील मतदान केंद्रांची माहितीच केंद्रीय सुरक्षा दलांना देण्यात आली नाही. म्हणूनच हिंदी चित्रपटाला लाजवतील, असे प्रसंग मतदानादिवशी तेथे दिसून आले. भाजप विरोधकांना बॅलेट पेपर का हवा, या प्रश्नाचे उत्तरही झालेल्या घटनांमध्ये आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरकारतर्फे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, नित्यानंद राय आणि अजय कुमार मिश्रा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला आणि इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन डेका उपस्थित होते.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ६२ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या तयारीबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी सुरक्षाव्यवस्थेचा अतिशय बारकाईने आढावा घेतला. केंद्रीय गृह मंत्रालयात झालेल्या या बैठकीस जम्मू – काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला, इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख तपन डेका, नॉर्दन कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (जीओसी-इन-सी) उपेंद्र द्विवेदी आणि सीआरपीएफचे महासंचालक एस. एल. थाओसेन यांच्यासह इतर वरिष्ठ अध
नवी दिल्ली : मणिपूर उच्च न्यायालयाने २१ एप्रिल रोजी अतिशय घाईगडबडीत दिलेल्या निर्णयामुळे राज्यात जातीस हिंसेला प्रारंभ झाला आहे, असे स्पष्ट मत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुरुवारी मणिपूर येथे केले आहे. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर होते. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीचा आढावा पत्रकारपरिषदेत मांडला.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण निर्णय घेत केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलासाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा घेण्यास मंजुरी दिली केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये स्थानिक तरुणांच्या सहभागाला चालना देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
दंगल आणि हिंसाचारा करून शांततेने जगणाऱ्यांचा हक्क हिरावून घेणाऱ्याविरोधात कठोरात कठोक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी मंगळवारी दिले आहेत.
मोदी सरकारच्शेया काळात शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचण्यास प्रारंभ झाल्यापासून नक्षलवादासही मोठा फटका बसण्यास प्रारंभ झाला आहे.
धार्मिक/सांप्रदायिक रंग नसलेल्या किरकोळ वादांच्या घटनांना ख्रिश्चनांवर होणाऱ्या हिंसाचाराचे उदाहरण म्हणून स्वयं-सेवा अहवालांमध्ये प्रकाशित केल्या गेल्या होत्या
दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानी कमांडर्सच्या संपर्कात असलेल्या सुमारे १५ दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी अटक केली.
खार पोलीस स्टेशन मध्ये मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशावरून चुकीची एफआयआर दाखल करण्यात आली असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या हे संजय पांडे यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत
केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी (७ फेब्रुवारी २०२२) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिली. एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत.
गोळीबार झाल्यानंतरही ओवैसींनी नाकारली झेड सिक्युरीटी!
‘ऑक्सफॅम इंडिया’, ‘कॉमन कॉज’, ‘जामिया मिलिया इस्लामिया’, ‘नेहरू मेमोरियल म्युझियम अॅण्ड लायब्ररी’, कोलकातास्थित ‘सत्यजित रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’, ‘इंडियन मेडिकल इन्स्टिट्यूट’ (आयएमए) आणि ‘इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटर’ (आयआयसीसी) या सहा हजार संस्थांना ‘एफसीआरए’ कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थांच्या यादीतून काढून टाकण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ठाण्याच्या डॅशिंग महिला पोलीस अधिकार्याचा गौरव होणार आहे. नवी मुंबईतील कामोठे भागातील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला २४ तासांत जेरबंद करून त्याला जन्मभर खडी फोडायला पाठवणार्या कामोठे पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझा यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारे सर्वोत्कृष्ट तपासाचे विशेष पदक जाहीर झाले आहे. यंदा महाराष्ट्रातील ११ अधिकार्यांना गौरवण्यात येणार असून त्यात ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूझ
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या एका अहवालानुसार जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ सालच्या तुलनेत दगडफेकीच्या घटनांत आश्चर्यकारकरीत्या ८८ टक्क्यांपर्यंत घट नोंदवण्यात आली आहे. अर्थात, ‘कलम ३७०’ व ‘३५अ’ निष्प्रभीकरणाच्या दुसर्या वर्षपूर्तीवेळी जम्मू-काश्मीर देशाच्या अन्य प्रदेशांप्रमाणे सामान्य स्थितीशी व मुख्य प्रवाहाशी जोडला जात असल्याचाच हा दाखला म्हणावा लागेल.
UAPA अंतर्गत खटला चालवण्यात येणार
जम्मू-काश्मीरमध्ये आता कोणीही खरेदी करू शकणार जमिन, डोमेसाईलची अट रद्द
बलात्कारप्रकरणी तक्रार दाखल करणे अनिवार्य असून आयपीसी आणि सीआरपीसी नियामांचे पालन राज्य सरकारने करावे
‘Y’दर्जाच्या सुरक्षेसाठी कंगनाने मानले गृहमंत्री अमित शहांचे आभार!
राज्यामध्येही शाळा, महाविद्यालये सुरु करण्याबाबत संभ्रम
सोशल डिस्टंसिन्गचे नियम पाळणे बंधनकारक
काल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आत्मनिर्भर बनवण्याचे आवाहन केले. तसेच भारतीय नागरिकांनी स्थानिक उत्पादनांचा (भारतातील उत्पादित वस्तू) वापर करण्याचे आवाहन केले जे आगामी काळात भारताला जगाचे नेतृत्व करण्यासाठीचा मार्ग निश्चितच सुकर करेल
भारतीय रेल्वेकडून प्रवाश्यांना मोफत जेवण आणि पाणी, श्रमिक विशेष गाडीत सुमारे १२०० प्रवासी
झूम मिटिंग प्लॅटफॉर्मच्या सुरक्षित वापराबाबत वैयक्तिक वापरकर्त्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर समन्वय केंद्राने सूचनावली जारी केली आहे.
मध्यप्रदेशातील इंदूर येथील टाटपट्टी बाखल भागात संशयितांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. या भागात एकूण १० जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अहमद पटेल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी हि माहिती दिली.
इमरान खान यांनी एनआरसीच्या विषयात मारलेली उडी औचित्यहीन णि राजनैतिक परिपक्वतारहित पाऊलच म्हटले पाहिजे. त्यातून त्यांची निराशा आणि हताशतादेखील जरा अधिकच अभिव्यक्त होताना दिसते.
वर्दीवर येण्याची गरज नाही. एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो. असे ठोकपणे मुश्रीफ यांना उत्तर दिले होते.