राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी रिअल टाईम मॉनिटरिंग अनिवार्य असल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधानपरिषदेत दिली.
Read More
भारतात प्रथमच निळी हाडे आणि हिरवे रक्त असणारा बेडूक आढळून आला आहे (Patkai green tree frog). सरीसृप शास्त्रज्ञांनी अरुणाचल प्रदेशमधून या बेडकाची नोंद केली आहे. मूळ भारतीय असणाऱ्या पटकाई ग्रीन ट्री फ्राॅगमध्ये (Gracixalus patkaiensis) निळी हाडे आणि हिरव्या रक्ताची नोंद संशोधकांनी केली आहे (Patkai green tree frog). तसेच यापूर्वी तिबेटमधून नोंद असणाऱ्या मेडॉग बबल-नेस्ट फ्रॉग किंवा मेडॉग स्मॉल ट्रीफ्रॉग (Gracixalus medogensis) नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेडकाच्या अधिवासाचा विस्तार अरुणचाल प्रदेशमध्ये झाल्याची नोंदह
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट हरितऊर्जा निर्मितीचे लक्ष्य निर्धारित केले असून, २०२५च्या पहिल्या सहामाहीत देशातील अक्षय ऊर्जा उत्पादनात २४.४ टक्क्यांची भरीव वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे भारत केवळ आर्थिक महासत्ता होण्याच्याच दिशेने वाटचाल करत नाहीये, तर तो ऊर्जाक्षेत्रातही पर्यावरणस्नेही महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे.
दादरस्थित जुन्या महापौर बंगल्याचे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात रूपांतर करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिका मंगळवार, दि. १ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. यामुळे स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी हरित ऊर्जा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. शुक्रवार, १३ जून रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राला ज्यापद्धतीने जैवविविधतेचे कोंदण लाभले आहे. त्याचप्रमाणे, अनेक पर्यावरणीय समस्यांनीदेखील राज्याला घेरले आहे. त्याविषयी काही महत्त्वाच्या समस्यांची उकल करणारा हा लेख...
रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण
एन्व्हायरोकेअर लॅब्समार्फत देण्यात येणाऱ्या एन्व्हायरोकेअर ग्रीन अवॉर्ड्स (EGA) या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एनव्हायरो केअर लॅब्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निलेश अम्रितकर यांनी ही माहिती दिली. करण्यात आली असून यासाठी जगभरातील पर्यावरण प्रेमींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर भारतीय ऊर्जा क्षेत्राचा आढावा घेऊन, अणुविद्युतनिर्मिती आपली वाढती ऊर्जाक्षुधा भागविण्यास कशी सक्षम ठरू शकते, तसेच या कामात अत्याधुनिक लघु रचनासुलभ अणुभट्टी आणि भारत लघु अणुभट्टी कशी महत्त्वाची ठरू शकते, याचा घेतलेला आढावा.
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी
E-Vehicle Policy Towards a Green Maharashtra संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच सहकार, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले. आता महायुती सरकारने ‘ईव्ही’ धोरण जाहीर करत, हरित महाराष्ट्राच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्र गतिमान वाटचाल करत आहे. ‘ईव्ही धोरण’ हे त्याचे आणखी एक उदाहरण.
(Solid waste management) देशातील कचर्याच्या समस्याने अधिकच उग्र रुप धारण केले आहे. त्याची कारणे असंख्य आहेत. त्यामुळे वेळीच या समस्येवर उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या उपाययोजनांची अंमलबजावणी शासन आणि नागरिक या दोघांनीही काटेकोरपणे केल्यास या समस्येचे समाधान मिळू शकेल. त्यासाठीच्या उपाययोजनांचा घेतलेला आढावा...
Green Riyadh Project जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट.
अमेरिकाला ग्रीनलँड हवंयं, रशिया-युक्रेन युद्ध थांबवू पहातयं! युक्रेनला मदत करणारी नाटो संघटनेचे प्रतिनिधी ट्रम्प दरबारी हजर झाले! बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड आम्हाला हवं आहे, असं सांगत नाटोकडेच मदत मागितली! ग्रीनलँडविरोधात उघडलेल्या नव्या युद्धाचा जगावर काय परिणाम होणार? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने यांच्याकडून...
१० वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय खाण मंत्रालयाकडून खाण परवाना जारी
Donald trump यांनी नवीन गोल्ड कार्ड योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत परदेशातून आलेल्यांना ५ दशलक्ष डॉलर्स (भारतीय ४५ कोटी रुपये) देऊन विशेष गोल्ड कार्ड मिळवून ते अमेरिकेचे नागरिकत्व मिळवू शकतात. गोल्ड कार्ड हे ग्रीन गार्डचेच प्रीमियम व्हर्जन असल्याची माहिती दिली.
राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जगभरात कुठेही जाण्याच्या स्वातंत्र्यासाठी ग्रीनलॅण्डवर अमेरिकेचे नियंत्रण असणे गरजेचे आहे,” अशी इच्छा जाहीर करत अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅण्ड खरेदी करण्याबाबतही तयारी दर्शवली. यावर डेन्मार्कचा उपनिवेश असलेल्या ग्रीनलॅण्डवासीयांनी साहजिकच नकार दिला. डेन्मार्कचे म्हणणे आहे की, ग्रीनलॅण्डला संपूर्ण स्वातंत्र्य हवेच आहे. मात्र, त्यांना अमेरिकेचे नियंत्रण नको. १९४६ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमेन यांनीही दहा कोटी डॉलर्स सोन्या
(CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील विकासप्रकल्पांची पाहणी आणि लोकार्पण केले. "मला या गोष्टीचा आनंद आहे की, माझ्या नववर्षाची सुरुवात आणि संपूर्ण दिवस गडचिरोलीत उपस्थित आहे.येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार", असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा शुभारंभ त्यांनी केला. याव
(CM Devendra Fadnavis) राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
Kumbhmela: आपल्या हिंदू धर्मात कुंभमेळ्याचं विशेष महत्व आहे. गेल्या अनेक शतकांपासून होणारा कुंभमेळा म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि संस्कारांचा जागरच आहे. कोट्यावधी भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. पण कोट्यावधी भाविक ज्या वेळी एकत्र येतात त्यावेळी साहजिकच व्यवस्थापनाची आणि परिसराच्या स्वच्छतेची आव्हानं सुद्धा उभी राहतातच. याच आव्हानांवर मात करण्यासाठी Vishal Tibrewala आणि त्यांची My green society ‘एक थैलू एक थाली’ हा प्रकल्प घेऊन सज्ज आहेत. हा प्रकल्प काय आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत
'एल अँड टी मेट्रो रेल हैदराबाद' हे प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले मेट्रो रेल्वे नेटवर्क बनले आहे. रेड लाईन, ब्लू लाईन आणि ग्रीन लाईन हे तीन कॉरिडॉर' सर्व ५७ मेट्रो स्थानकांसह हा बहुमान मिळविणारे पहिले मेट्रो नेटवर्क ठरले आहे. शाश्वत शहरी वाहतूक आणि ग्रीन बिल्डिंग पद्धतींबद्दल या संस्थेचे समर्पण यायशातून दिसून येते.
देशात ग्रीन एनर्जी(अक्षय उर्जा) प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी अदानी समूहाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. ग्रीन एनर्जीसाठी गुगल आणि अदानी ग्रुप यांच्यात डील करण्यात आली असून यासंदर्भात कंपनीने निवेदन जारी केले आहे. दरम्यान, गुगलने 'गुगल फॉर इंडिया' कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली आहे.
(Green Energy City)डोंबिवलीतील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये आता सोलार पॉवर युनिटद्वारे वीजनिर्मिती केली जाणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १४ गृहसंकुलांना सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्या हस्ते सोलार पॅनलवाटप करण्यात आले. त्यामुळे आता राज्याची सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरूदावली मिळविलेल्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
माता रमाबाई आंबेडकर नगर, घाटकोपर (पूर्व) येथील 33.15 हेक्टर जमिनीवर व्यापलेल्या झोपडपट्टीमधील झोपडीधारकांचे पुनर्वसन ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (एमएमआरडीए) आणि ‘झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण’ (एसआरए) यांच्या संयुक्त भागीदारी तत्वावर करण्यास शासनमान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान, तत्पूर्वीच या प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी दोन्ही प्राधिकरणांनी आपली तयारी सुरू केली होती.
मुंबई महानगपालिका वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन (MEGA) फाउंडेशनच्या सहकार्याने खेरवाडी (वांद्रे) येथे पश्चिम द्रुतगती महामार्गालगत दि. २४ जून रोजी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अभिनेते अक्षय कुमार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात बहावाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. तरी पश्चिम द्रुतगती महामार्गावर दिवसभरात १८० झाडे लावण्यात आली. या मोहिमेत बहावाची ३०० झाडे लावण्यात येणार आहेत.
देशातील शेकडो हवाईपट्ट्या कार्यान्वित करणार
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासह पर्यावरण आणि क्रीडासंस्कृती या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या डोंबिवलीतील ‘न्यास’ या संस्थेच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.
निसर्गाचा समतोल अलीकडील काळात ढासळत असल्याची जाणीव अख्ख्या जगाला झाली. त्यामुळे आता नाही, तर किमान आपल्या पुढच्या पिढ्या तरी सुरक्षित राहाव्या, म्हणून वसुंधरेच्या संरक्षणेसाठी प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते. अशी दूरदृष्टी लाभलेल्या आपल्या देशातील काही मोजक्या व्यक्तींमध्ये दिसते आणि त्या दिशेने त्यांचे कामदेखील प्रभावी असल्याचे लक्षात येते.
नुकतेच मुंबई शहराला सलग तिसर्यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने मुंबई शहरातील वृक्षगणना, वृक्षांचे प्रकार आणि एकूणच या महानगराला लाभलेल्या या हरित कवचाच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...
श्रीलंका सरकारने अखेर अदानी समुहाला पवन ऊर्जा प्रकल्पासाठी मान्यता दिली आहे. आता अदानी समूह श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तयारी सुरू करत असल्याची माहिती मिळाली आहे.मन्नार व पूनेरीन या श्रीलंकेतील ठिकाणी हा प्रकल्प होणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी श्रीलंका सरकारने निगोसिऐशन समितीदेखील तयार केली होती.
महाराष्ट्रात एसटी आणि बेस्ट बरोबरच पुण्याच्या पीएमपीएमलला इलेक्ट्रिक बसेस पुरवणाऱ्या ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेड चा वार्षिक आर्थिक निकाल जाहीर झाला आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये एकूण ८,२३२ इलेक्ट्रिक वाहनांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यात ३,००० बसेसच्या मागणीचा समावेश आहे.
मुंबईकरांना हरित ऊर्जा संपन्न करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यावरणपूरक पवन आणि सौरऊर्जा पार्क उभारत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात लक्षणीय आघाडी गाठली आहे. साताऱ्यातील आगासवाडी पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये टाटा पॉवरने नैसर्गिक वाऱ्यांच्या गतीज ऊर्जेचा वापर केला असून वर्षाला जवळपास १०० मिलियन युनिट्स (केडब्ल्यूएच) वीज निर्माण केली जाते.
आजपासून ग्रीनहायटेक (Greenhitech Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. आज १२ एप्रिलपासून १६ एप्रिलपर्यंत हा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला राहणार आहे. १८ एप्रिलपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना या आयपीओतील समभागाचे वाटप करण्यात येणार आहे. कंपनीने ५० रूपये प्रति समभाग एवढी किंमत निश्चित केली आहे.
झोमॅटोने नेटिझन्सनी केलेल्या टीकेमुळे झुकत आपला ग्रीन युनिफॉर्मचा निर्णय मागे घेतला आहे. शाकाहारी ग्राहकांसाठी डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी बॉईजना हिरवा युनिफॉर्म व मांसाहारी पदार्थ डिलिव्हरी करणारे डिलिव्हरी बॉईजसाठी लाल रंग अशी विभागणी केली होती. वाढत्या 'नेटकरी' दबावाखाली झोमॅटोने आपला निर्णय मागे घेतल्याचे एक्सवर (ट्विटरवर) स्पष्ट केले आहे.
देशातील पहिल्या एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) इंधनावर रूपांतरीत करण्यात येणाऱ्या एस.टी महामंडळाच्या वाहन प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवार दि.१५ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी करण्यात आले.
के पी ग्रीन कंपनीच्या आयपीओतील पहिल्या दिवशी भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्याच दिवशी १.७५ ने ओवर सबस्क्राईब झाला आहे. सुरतस्थित असलेली एस एम इ कंपनी के पी ग्रीन कंपनीचा आयपीओ १५ मार्च ते १९ मार्च या कालावधीत ठरवण्यात आला होता.आयपीओ (IPO) आधी अँकर गुंतवणूकदारांकडून (Anchor Investors) कडून ५४ कोटी रूपयांची गुंतवणूक कंपनीला मिळाली होती. कंपनीचा प्राईज बँड (Price Band) हा १३७ ते १४४ रूपये प्रति समभाग इतका ठेवण्यात आला आहे.
आजपासून अदानी समुहाकडून गुजरातमधील अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अदानी ग्रीन एनर्जी व अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी फोर बी लिमिटेड या दोन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू होणार आहे. गुजरात मधील खवडा येथील प्रकल्पाचा लवकरच श्रीगणेशा होत कामकाज प्रकियेत येणार असल्याचे कंपनीने आपल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये मी म्हटले आहे.
' बिझनेस स्टँडर्ड ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप पश्चिम आशियातून २.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात आणून आपल्या ग्रीन हायड्रोजन, एअरपोर्ट या प्रकल्पासाठी आणू शकते. परदेशी सोव्हरिन फंडिंगची तरतूद करून अदानी समुहाकडून आगामी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गुंतवणूक २०२४ चा मध्यावर भारतीय बाजारात महत्वाची ठरणार असल्याचे आकलन तज्ज्ञांच्या मते केले गेले. याबाबत नक्की कधी गुंतवणूक येईल याबाबत प्राथमिक माहिती निश्चित झाली नाही. मार्च २४ च्या त
अदानी ग्रीन एनर्जीने जगातील सर्वात मोठा रिन्यूएबल ऊर्जा उत्पादन एनर्जी पार्क उभारण्याचे जाहीर केले आहे. गुजरात येथील खावडा येथे ५५१ एमडब्ल्यू क्षमतेचा हा प्रकल्प असणार आहे. या ऊर्जा प्रकल्पाचे तब्बल ३० गिगावॉट ऊर्जा तयार करण्याचा संकल्प असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ५ वर्षांनी काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा ऊर्जा प्रकल्प असणार आहे. १६.१ दशलक्ष घरांसाठी आवश्यक ती ऊर्जेची मागणी यातून तयार होत असल्याची माहिती कंपनीने प्रसारमाध्यमांना दिली आहे.
मुंबई : राज्य शासन आणि हायड्रोजन ऊर्जा निर्मिती करणाऱ्या विकासकांमध्ये सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विक्रमी सामंजस्य करार करण्यात आले. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधत याबद्दलची माहिती दिली आहे.
ई-शिवनेरी पुरवणाऱ्या आणि एसटी तसेच बेस्ट बसेसची निर्मिती करणाऱ्या 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक' कंपनीकडून तिसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालाच्या माध्यमातून कंपनीच्या नफ्याचा चढता आलेख गुंतवणूकदारांसमोर आला आहे. दरम्यान, 'ऑलेक्ट्रा ग्रीनटेक'ची शेअरच्या बाजारभावात उसळी घेत कंपनीची तिसऱ्या तिमाहीत देखील उत्तम कामगिरी दिसून येत आहे.
भारतीय शेतीने याआधी पारंपरिक बैलगाडी आधारित होण्यापासून, ट्रॅक्टर आधारित होण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. आता शेतीच्या कामांमध्ये होणारा ड्रोनचा वापर हरित क्रांतीची तिसरी लाट ठरणार आहे. कृषी-ड्रोन तंत्रज्ञान आपल्या शेतीच्या पद्धतींना आधुनिक बनवण्यात आणि त्यामध्ये बदल घडवण्यात खर्या अर्थाने यशस्वी होत असल्याचे सिद्ध होत आहे.
''मुंबईकरांच्या सभोवतालचा परिसर झाडाझुडपांनी बहरलेला असावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका उद्यान विभागामार्फत सतत नवनवीन उपक्रम राबवित असते. विविध संस्था, सामाजिक संघटनादेखील राबत असतात. मात्र हे प्रयत्न एकतर्फी राहायला नको म्हणून ‘ग्रीनिंग मुंबई’ या माहिती पुस्तिकेद्वारे सर्वसामान्य मुंबईकरदेखील यात खारीचा वाटा उचलू शकतात.
कागद हा झाडापासून तयार होतो व पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर व्हावयास हवा. ‘पेपरलेस सोसायटी’ हवी व संगणकीकरणाच्या सध्याच्या काळात हे अशक्यही नाही. पण, आपल्या देशात कागद वापरात सहा ते सात टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक वर्षे २०२६-२७ पर्यंत या क्षेत्रातील वृद्धी दर ३० दशलक्ष टनांपर्यंत अपेक्षित आहे. त्यानिमित्ताने...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये जोरदार वाढ झाली आहे. अदानी ग्रीन, अदानी पोर्टस, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी यांच्या शेयरमध्ये १० टक्क्यांची तेजी आली आहे. तर अदानी विल्मार, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेयरमध्ये सुद्धा तेजीचे वातावरण आहे.
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी 'सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विहंग चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट यांच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्र. ५ मधील बालमित्रांसाठी `बच्चो की मस्ती की दिवाली' व दिवाळीच्या पूर्वसंध्येनिमित्ताने नागरिकांसाठी `सुरमयी दिवाळीची पुर्वसंध्या' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना केंद्र सरकारने नुकतेच भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. त्यानिमित्ताने भारतातील कृषी क्षेत्राची दिशा आणि दशा परिवर्तनात अनन्यसाधारण भूमिका निभावणार्या डॉ. स्वामिनाथन यांच्या अविस्मरणीय योगदानाचा आढावा घेणारा हा लेख...
देशात २०७० सालापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे पंतप्रधानांचे ध्येय साध्य करण्यासाठी बांधकाम क्षेत्रात हरित उपक्रम राबवले जातील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले.
अनेक भारतीय शास्त्रांपैकी योग व मानसशास्त्र यांच्यावर अमेरिकेत होत असलेल्या संशोधनात भाग घेतलेल्या व अशाच इतर ठिकाणी भाग घेतलेल्या डॉ. आइन्स्टाईन व डॉ. ग्रीन यांसारख्या संशोधकांबरोबर चर्चा केलेल्या जगप्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ, संशोधक व अध्यापक डॉ. पंढरीनाथ प्रभू यांनी लिहिलेल्या ‘भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास ः मानससामाजिक मूलाधार व आज घ्यावयाचे धडे,’ यात अनेक संदर्भ तपासून लिहिलेल्या व विद्वानांची मान्यताप्राप्त ग्रंथातील विवेचन नुकत्याच संपन्न झालेल्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने थोडक्यात मां