रायगड किल्ला ज्या ‘निजामपूर ग्रामपंचायती’च्या हद्दीत येतो, त्या ग्रामपंचायतीचे नाव आता ‘रायगडवाडी ग्रामपंचायत’ असे करण्यात आले आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नामांतराचे निर्देश दिले. या निर्णयास ग्रामपंचायत विभागाने मान्यता दिली असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
Read More
रायगड किल्ला आज 'छत्र निजामपूर ग्रामपंचायत' या नावाने ओळखला जात असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे 'छत्र निजामपूर' हे नाव बदलून 'किल्ले रायगड ग्रामपंचायत' असे करण्याची अधिकृत मागणी करणारे निवेदन आ. गोपीचंद पडळकर यांनी मंगळवार, १ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले.
अमेरिकेमध्ये जुनीयाँग लिय आणि जियान या दोन चिनी नागरिकांना नुकतीच अटक करण्यात आली. कारण, त्यांनी चीनमधून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम’ ही विषारी बुरशी अमेरिकेत आणली होती. त्या बुरशीमुळे अमेरिकेमधील शेती किड पडून नष्ट होणार होती. तसेच या शेतीच्या उत्पादनाचा वापर करणारे पशू आणि माणूसही भयंकर आजारी पडून मृत्युमुखी पडणार होते आणि जर माणूस जगलाच, तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होणार होता. असे हे जैवयुद्धाचे हे एक भयंकर रूप!
annual turnover of Khadi Gramodyog Bhavan in Delhi reached 110 crores भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात खादीचा वापर एक महत्त्वपूर्ण ठरला होता. स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांच्या वर्चस्वाला विरोध करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून खादीचा वापर झाला. स्वातंत्र्यानंतर, खादीचे महत्त्व दुर्लक्षित झाले. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी व ग्रामोद्योग आयोगाने एक ऐतिहासिक प्रगती साधली आहे. भारताच्या अर्थव्यवस्था वेगाने बदलत असताना, खादी व ग्रामोद्योग क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पंतप्रधान मोदींच्या
( Women and Child Development Minister Aditi Tatkare on International Womens Day ) महिला सक्षमीकरणाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून, बालविवाह होऊ नये यासाठी लोकचळवळ राबविणे महत्वाचे आहे. या अनुषंगाने महिला दिनानिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्राम सभा आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी शनिवार, दि. १८ जानेवारी रोजी दहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये २३० जिल्ह्यांमधील ५० हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये मालमत्ता धारकांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘स्वामित्व योजने’अंतर्गत ६५ लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे वितरण केले.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात ग्रामपंचायतींनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. दरम्यान, या आंदोलनात तीन दिवस ग्रामपंचायतींचे कामकाज बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(Mukhymantri Saur Krushi Vahini Yojana) शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' प्रकल्पाच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प राबवितांना विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची आवश्यकता नाही, असे फडणवीस यांनी मंगळवार, दि. ३१ डिसेंबर रोजी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वत ऊर्जानिर्मितीसाठी आखलेल्या रोडमॅपमुळे आज महाराष्ट्रातील ( Maharashtra ) ग्रामपंचायती ऊर्जासंपन्न होतायेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेत शाश्वत ऊर्जानिर्मितीचे धोरण अवलंबणाऱ्या ग्रामपंचायतींना दिल्लीत गौरविण्यात आलेय. ग्रामपंचायती, तालुका पंचायती आणि संस्थांच्या उल्लेखनीय प्रयत्नांचे दर्शन घडवत विविध श्रेणींमध्ये सहा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. या गावांच्या ऊर्जासंपन्नतेचा राजमार्ग नेमका काय?
Kalyan : रेल्वे स्थानकात सकाळच्या वेळी मोठी गर्दी असते. प्रसंगी प्रवाशांना आपले प्राण ही गमवावे लागत आहे. त्यामुळे दिवा ते सीएसटी लोकल सेवा सुरू करण्याची मागणी करणार आहे. कल्याण ग्रामीणचा विकास हेच ध्येय असल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले.
Rajesh More : डोंबिवलीचे शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांना येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती तर्फे कल्याण ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. आपल्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेची उमेदवारी दिली आहे, त्यांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(Pradhan Mantri Janjatiya Unnat Gram Abhiyan) देशातील आदिवासी जमातींच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता “प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान” ही योजना राबविण्यात येत आहे.
महाड : सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षात ‘जीवनविद्या फाऊंडेशन, मुंबई’ व ग्रामपंचायत वरंध, ता. महाड, जि. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि ‘सविता ऑईल टेक्नोलॉजिस लि.’ यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्यातून ग्रामसमृद्धी अभियानाचे भव्य उद्घाटन नुकतेख संपन्न झाले.
‘समतोल फाऊंडेशन’ बालकांसाठी काम करते. संस्थेतील बालकांनी सर्वच स्तरावर सक्षम व्हावे म्हणून ‘समतोल फाऊंडेशन’ विविध उपक्रम राबवते. त्यापैकी एक बालकांना बालविकास निधीसंदर्भात माहिती देणे हा उपक्रम. या उपक्रमाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचे आता प्रगतीपुस्तक तयार होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑनलाईन प्रणाली विकसित केली जात आहे. जानेवारीपर्यंत हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाईल. या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवार, दि. १९ डिसेंबर रोजी विधानसभेत दिली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कलेवर किती प्रेम आहे हे दिसून येतेच. नुकतेच त्यांनी संगीत क्षेत्रातही मोठे नाव कमावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'अबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाले आहे. संगीत क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या ग्रॅमी पुरस्काराचे नामांकन मिळाल्यामुळे ही गर्वाची बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला ‘सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.
या आठवड्यात महाराष्ट्रातील २ हजार, २९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका अनेक दृष्टीने महत्त्वाच्या होत्या. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्यानंतर या निवडणुका झाल्या. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाची पार्श्वभूमीसुद्धा या निवडणुकांना होती. या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने बाजी मारली. त्यानिमित्ताने या ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा अन्वयार्थ उलगडणारा हा लेख...
निवडणुकांमध्ये तुमची जिरवायला आम्ही सज्ज आहोत. असा पलटवार भाजप आमदार नितेश राणेंनी खासदार संजय राऊतांवर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व दिसुन आले. तर, ठाकरे गटाची पिछेहाट झाली. यावर खासदार संजय राऊतांनी ट्विट करत निशाणा साधला होता. त्यांच्या या ट्विटला नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिले आहे.
राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकाचे निकाल लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीने आपले वर्चस्व राखले आाहे. तर काही भागात महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातीलच एक नाव आहे, सुप्रिया सुळे यांचं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत लागलेल्या निकालात भाजपची सरशी झाली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी पाच पैकी चार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यात राणेंचा करिश्मा कायम आहे. तर, ठाकरे गटाला मोठा दणका मिळाला आहे. सिंधुदुर्गात आचरा ग्रामपंचायत भाजपाकडे आली आहे. कुडाळ वालावलमध्ये ही भाजपाचे वर्चस्व दिसुन येत आहे.
राज्यातील २३५९ ग्रामपंचायतींतील निवडणुकांत भाजप समर्थित १००० हून अधिक सरपंच विजयी झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान, महायुतीने राज्यात १७०० हून अधिक सरपंचपदाच्या जागांवर विजय मिळविल्याचे बावनकुळे म्हणाले.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवून राज्याच्या सर्वांगीण विकासाची भूमिका घेऊन समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या आमच्या महायुती सरकारच्या बाजूने कौल दिला. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महायुतीने १३८६ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर, मविआला ५०६ जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती सरकारला मिळालेले नेत्रदीपक यश हा या राज्यातील जनतेने या लोककल्याणकारी सरकारवर पुन्हा एकदा दाखविलेल्या विश्वासाचा मूर्तिमंत पुरावा आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करीत क्रमांक १ चे स्थान पटकाविले. या यशाचे संपूर्ण श्रेय भाजपाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे भाजपा केवळ गावागावात नाही तर घराघरात पोहोचला आहे, ही बाब आजच्या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांन
वसई तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी व एका ग्रामपंचायटीमधील एक जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत झालेल्या मतदानात मतदारांमध्ये मोठा उत्साह होता. यातील पूर्वेच्या सायवन येथे मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.
कल्याण-डोंबिवली पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट असली तरी सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने कल्याण-डोंबिवलीतील भारतीय जनता पक्षानेही कंबर कसली असून मतदारांपर्यंत केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजना पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते नेटाने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत पालिकेत भाजपचाच महापौर असेल, असा विश्वास कडोंमपाचे भाजपचे माजी उपमहापौर व पिसवली प्रभागाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.
भारतीय पोस्टातील रिक्त जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरु असून नवी मुंबईतील कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता दि. २३ ऑगस्ट २०२३ म्हणजेच आज शेवटची मुदत असून लवकरात लवकर अर्ज उमेदवारांनी करायचे आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी सुरु आहेत. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत उभी फुट पडली. यावर आता राज्य निवडणुक आयोगाने राज्यात लवकरच निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. राज्य निवडणुक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृ्ष्णमूर्ती यांच्या नावे एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये निवडणुका होतील, असे स्पष्टच झाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील वादग्रस्त ‘कलम ३७०’ हटवल्यानंतर खोर्यामध्ये अक्षरशः आग लागेल, अशा वल्गना करणारे फुटीरतावादी नेते आज मंदिरात जाऊन प्रसादाच्या रांगेत थांबताना दिसतात, तर जम्मू-काश्मीरमधील युवक हा रोजगाराच्या नवनव्या संधी मिळवताना दिसून येतो. भारताचे हे नंदनवन विकासाच्या मार्गात आपले पुरेपूर योगदान देताना दिसते.
पालघर जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात अवकाळी पाऊसाची अवकळा सुरूच असून 21 मार्च रोजी सकाळी धुमदार पडलेल्या पावसामुळे रब्बी शेती, फळ बागायत, वीट भट्ट्यां, मिठागरे, जनावरांचा सुका चाराआणि वाळायला टाकलेल्या सुक्या मच्छीला फटका बसला आहे. वरील व्यवसाय हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मोठा भाग असल्याने या अर्थव्यवस्थेला याची झळ बसणार आहे.
पुणेकरांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूदी केल्या आहेत. पुण्यातील रस्त्यांसाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यात पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद केली जाणार आहे. मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी हा निधी दिला जाणार आहे. विरार-अलिबाग मार्गासाठीही निधीची दिला जाणार आहे.
सिंधुदुर्गातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखले. भाजपचे फायरब्रॅण्ड आमदार नितेश राणेंनी आपल्या मतदार संघात विजयश्री खेचून आणला आहे. मंगळवारी आमदार राणे कणकवलीतील विजयी जल्लोषात सहभागी झाले होते. कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभेतील ९० टक्के ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या. सिंधुदुर्गातील ३१५ पैकी २५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे.
आमदार नितेश राणे यांनी माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडून आणल्यास हक्काने निधी मागा, असे आवाहन केले होते. नांदगावात सरपंचांसहित ११ पैकी १० सदस्य भाजपाचे विजयी केले. आमदार नितेश राणेंविरोधात चालवलेला सोशल मीडियावरील प्रचार फोल ठरल्याचे मतदारांनी दाखवत आपल्या आमदारावर विश्वास कायम ठेवला आहे. आमदार नितेश राणे यांनी समस्त नांदगाववासियांना हक्काने सांगितले होते की, "माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा." त्याच नांदगाववासियांनी भाजपाचे सरपंच भाई मोरजकर आणि भाजपाचे ११ पैकी १० सदस्य
विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज दिली.
खादी आणि ग्रामोद्योगांना आर्थिक उत्तेजना देण्यासाठी स्थापना करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सभापतीपदी रवींद्र साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केली आहे.
अॅड. आशिष शेलार यांची पत्रकार परिषद | Ashish Shelar
"माझ्या शब्दांचे अर्थ नीट समजून घ्या...", Arvind Sawant यांचा आणखी एक दावा!
धनंजय मुंडेंसह Sharad Pawar यांची पत्रकार परिषद
दापोलीतल्या 'त्या' भाषणाने Kishori Pednekar यांचा जळफळाट!
'अशा' लोकांना वठणीवर आणायलाच हवं! : Raj Thackeray
मोदींनी सर्वच भारतीयांना सातत्याने खादी खरेदी करण्याचे आवाहन केले अन् खादीला नवी चमक लाभली. त्यामुळेच आज देशभरात खादीची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचे पाहायला मिळते.
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे राज्य सरकार लवकरच रद्द करणार आहे. याऐवजी ‘पंचायत विकास अधिकारी’ हे एकच पद निर्माण केले जाईल. त्यानुसार, राज्य सरकारने ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी ‘राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियाना’स 2026पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी 5 हजार, 911 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाने घेतलेल्या अन्य निर्णयांनुसार, कोळशासाठी खाणकाम केलेल्या किंवा व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य असलेल्या जमिनींचा वापर सुलभ करणे आणि कोळसा क्षेत्रात गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती वाढवण्याच्या उद्देशाने ‘कोळसा युक्त क्षेत्र (संपादन आणि विकास) कायदा, 1957’ (सीबीए अधिनियम) अंतर्गत अधिग्रहित जमिनीचा
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील रस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. परंतु पुढे त्याचे काहीच झाले नसल्याने भाजप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिषदेत रस्त्यांची कामे जलद गतीने करण्याचा मुद्दा उचलून धरला होता. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याचे बांधकाम जलद गतीने व्हावे अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली होती. यास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून एडीबी योजनेअंतर्गत रस्त्यांचे बा
ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या अच्युता गोपी यांचा हिंदू धर्मावर विश्वास
पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतीमधील ५०३ रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ;त्यापैकी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूकीची आचारसंहिता २७ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असणार आहे. पुणे जिल्ह्यातील ३१७ ग्रामपंचायतींचा पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असून त्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील २७ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक सुद्धा जाहीर झाली आहे. या पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात पिंपर
स्थानिक स्वराज्य संस्थेत सरपंच लोकप्रतिनिधी नाही का?
ज्येष्ठ लेखिका आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख या उद्या दि. २१ जून रोजी ९६ वर्षांच्या होत आहेत. त्यानिमित्त प्रा. बाळकृष्ण कवठेकर यांनी शेखबाईंशी संबंधित काही आठवणींना दिलेला हा उजाळा...
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका या पक्षीय चिन्हांवर झाल्या नसल्या तरी त्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे चार खेळाडू होते हे निश्चित. या निवडणुकांनी सर्वच पक्षांना आत्मचिंतनासाठी प्रवृत्त केले.
‘जितं मया, जितं मया’च्या कोणी कितीही आरोळ्या ठोकल्या, तरी मतदारराजाला कोणाला हसवायचे नि कोणाचे हसू करायचे, हे चांगलेच समजते. त्यातूनच त्याने मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेची पात्रता दाखवून दिली नि तिला राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकून दिले, तर भारतीय जनता पक्षाला प्रथम क्रमांकावर विराजमान केले.
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत.या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी सुरु असून आज सकाळपासून निकाल हाती येत आहेत. या सर्व निकालांत काही ग्रामपंचायतींवर भाजप, तर काहींवर शिवसेना किंवा काहींवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस, मनसे विजयी झाल्याचे वृत्त हाती येत आहेत. दरम्यान हे सर्व निकाल हाती लागल्यानंतर राजकीय नेत्यांच्या हेवे दाव्यांना ऊत आले आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपलाचं झेंडा अनेक ग्रामपंचायतीवर असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे राज्यात निवडणूकीत न