ज्यांनी एक साधी सरपंच निवडणूक लढवली नाही..
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 7, 2023
तो असाच YZ सारखाच बोलणार..
ग्रामपंचाय मधे सरपंच पदाचे उमेदवार हे राजकीय पक्ष ठरवतात..गावाला विश्वासात घेऊन..
तुमचे पुढून १ नंबर आले असते तर हेच तून तुने वाजवले असते का??
मागून पाहिले येऊन..शेंबुड पुसत बसायचे नाही..
आणि पहिले स्वतःच्या…
काळ मोठा कठीण आला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 7, 2023
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे.
ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे.
जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका… pic.twitter.com/PeIjd0P7Ge