२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
२२ ऑगस्ट २०२५
सरकारी निर्णय वा धोरणाला असलेला विरोधकांचा विरोध हा स्थलकालानुसार व्यक्त झाला पाहिजे. आंदोलने आणि घोषणाबाजी या रस्त्यावर करण्याच्या गोष्टी आहेत, संसदेच्या सभागृहात नव्हे. तेथे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
१८ ऑगस्ट २०२५
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
छत्तीसगड मधील पथरिया गावात धर्मांतरणाचा एक प्रकार समोर आला आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक १, यदुनानंद नगरमधील एका घरात प्रार्थना सभेद्वारे धर्मांतर केले जात होते...
धर्मस्थळात शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. हा व्यक्ती मंड्या येथील रहिवासी असून, चिन्नैया असे त्याचे नाव आहे...
दरवर्षी भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा 'मारबत उत्सव' ही एक जुनी आणि अनोखी सांस्कृतिक परंपरा आहे. नागपूर येथे शनिवारी हा उत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात अमेरिकेविरुद्धचा रोष दिसून आला. यामध्ये बडग्या म्हणजेच कचऱ्यापासून बनवलेले पुतळे असतात. यंदाचा बडग्या म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुतळे फिरवण्यात आले...
कोणत्याही कलाकृतीमधून मानवी जीवनाचा अविष्कार प्रतिबिंबित होतो. मानवी जीवनातील अनेक घटना, मूल्ये यांचे दर्शन घडते. मानवी जीवनातील पैलूंवर भाष्य करणारे चित्रपटच दीर्घकाळ लक्षात राहातात. असाच एक जगप्रसिद्ध जपानी चित्रपट म्हणजे ‘राशोमान’ ज्याच्या प्रदर्शनाला आज तब्बल ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटात दिग्दर्शक आकिरा कुरोसावा यांनी अक्षरश: सर्व कौशल्य पणाला लावले. त्यामुळेच इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची जादू रसिकमनावर आहे. या चित्रपटाच्या सौंदर्याचा घेतलेला मागोवा.....
गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा सोहळा! गणरायाच्या आगमनामुळे सध्या सगळीकडे उत्साहाचे वातावरण आपल्याला अनुभवयाला मिळते. एकीकडे पर्यावरणपूरक मखर सजावटीचा विचार काहींनी सुरू केला आहे, तर दुसरीकडे खाद्यपदार्थांची लगबग परंतु, गणेशोत्सवामागचा शास्त्रविचार नेमका काय? आताच्या पिढीसाठी गणेशोत्सवाचे महत्त्व काय? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची घेतलेली विशेष मुलाखत...