२७ जून २०२५
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हिताच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेससोबत युती करत मराठी माणसाशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप मुंबई भारतीय जनता पक्षाचे सचिव प्रतिक ..
२५ जून २०२५
उबाठा गटाचे नेते आ. भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत, किचन कॅबिनेटच्या सभासदांवर थेट टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या निर्णयशक्तीवर ..
१३ जून २०२५
काश्मीरी फुटीरतावादी नेता शबीर अहमद शाहचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. २०१९ पासून दहशतवाद्यांना निधी पुरवण्याच्या प्रकरणात तो तुरुंगात होता. गेली ३५ वर्षे आपण विविध तुरुंगात आहोत, असा दावा त्याने केला आहे. “कुठल्याही प्रकारचा आरोप ..
०५ मे २०२५
उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेलवर दिलेल्या विधानावरून भाजपने काँग्रेसवर टिका केली आहे. पाकिस्तानी सैन्य सीमेपलीकडून गोळीबार करत आहे, तर सीमेच्या या बाजूने इंडी आघाडीचे नेते सैन्याला लक्ष्य करत आहेत, अशी टिका भाजपने केली आहे...
२९ एप्रिल २०२५
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे...
२४ एप्रिल २०२५
सरदार वल्लभभाई पटेल हयात असते तर भारताचे नुकसान करणारा सिंधू जलकरार झाला नसता,असे मत तत्कालीन काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले होते. लेखक रामचंद्र गुहा यांच्या “इंडिया आफ्टर गांधी” या पुस्तकात तशी आठवण नमूद करण्यात आली आहे...
थळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा ..
०४ डिसेंबर २०२४
मी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की..., मुंबईतील आझाद मैदानावर अशी शपथ घेणारे फडणवीस एकवीसावे मुख्यमंत्री ठरले आहेत. एक वॉर्ड अध्यक्ष ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. अत्यंत अभ्यासू, सुशिक्षित, धीरगंभीर आणि तितकाच ..
०७ नोव्हेंबर २०२४
" छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या क्रूर सत्तेला आव्हान दिले. आग्रा येथे जेव्हा मुघलांचे संग्रहालय बनवले जात होते.तेव्हा मी म्हटले की मुघलांचा या देशाशी काय संबंध ? या संग्रहालयाचे नाव बदला, हे संग्रहालय मराठ्यांचे आणि शिवाजी महाराजांचे ..
०९ ऑक्टोबर २०२४
महायुती सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याचे कार्य केले. या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने अनेक योजना अंमलात आणल्या. मात्र प्रशासनाकडून केवळ या योजना कागदावरच सिमित ठेवण्यात आल्या. या योजनेचे लाभार्थी, लाभ देण्यात ..
२२ ऑगस्ट २०२५
सरकारी निर्णय वा धोरणाला असलेला विरोधकांचा विरोध हा स्थलकालानुसार व्यक्त झाला पाहिजे. आंदोलने आणि घोषणाबाजी या रस्त्यावर करण्याच्या गोष्टी आहेत, संसदेच्या सभागृहात नव्हे. तेथे विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचे कामकाज होऊ शकत नसेल, तर तो जनतेच्या पैशाचा ..
२१ ऑगस्ट २०२५
रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रिपदाचा राजीनामा देणार्या शास्त्रीजींचा काळ कधीच इतिहासजमा झाला. आता न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावरही मंत्रिपद न सोडणार्या नेत्यांचा काळ आहे. अशा निलाजर्या नेत्यांसाठी कायद्याचा असूडच कामी येतो. ..
२० ऑगस्ट २०२५
‘आम्ही म्हणजे मराठी, आम्ही म्हणजे महाराष्ट्र’ हा ‘ठाकरे ब्रॅण्ड’च्या भ्रमाचा भोपळा काल ‘बेस्ट’ पतपेढी निवडणुकीत पुरता फुटला. पण, ज्या ‘बेस्ट’ला उबाठाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराने अवकळा आली, आज त्याच ‘बेस्ट’च्या युनियन पतपेढीच्या निकालाने, तुम्ही ..
निवडणुकीतील चुकीच्या मतदान आकडेवारीची ‘सीएसडीएस’ने जाहीर कबुली देऊन माफीनामा सादर केला. पण, आता तिच आकडेवारी तावातावाने फेकत आरोपांची राळ उडवणार्या राहुल गांधींनीही देशाची जाहीर माफी मागावी. ‘राफेल’, ‘पेगासस’ आरोप प्रकरणातही तोंडघशी पडलेल्या राहुल ..
१८ ऑगस्ट २०२५
रघुजी राजे यांची तलवार ही केवळ ऐतिहासिक वस्तू नाही, तर ‘स्व’चा इतिहास सांगणारे एक जाज्वल्य प्रतीक आहे. पूर्वीच्या सरकारांनी अशी प्रतीके दडवून ठेवण्यात धन्यता मानली आणि ब्रिगेडी इतिहासकारांनी अशा प्रतिकांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त करण्याची रितच ..
बिहारमध्ये काँग्रेसची ‘मतदार हक्क यात्रा’ ही लोकशाही रक्षणासाठी नसून राजकीय ढोंगाचाच एक भाग आहे. निवडणूक आयोगावर दररोज करण्यात येणारे आरोप, ‘एसआयआर’ला होत असलेला विरोध आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताना, राहुल गांधींनी पुन्हा ‘भारत जोडो’ ..
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला आजवर अनेक वेळा धक्के बसले. या धक्क्यातून अमेरिकेला सावरण्यासाठी अर्थशास्त्राच्या विविध मॉडेलनी मदत केली. त्यापैकीच एक म्हणजे १९२९च्या मंदीनंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी राबविलेले आर्थिक कार्यक्रम, जे ‘न्यू डील’ म्हणून ओळखले जातात. मात्र, आजचे अमेरिकेवरील संकट अधिक गडद आहे. त्यामुळेच त्यातून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी ट्रम्प यांनी ‘ट्रेड डील’चे कार्ड खेळले आहे. त्यानिमित्ताने रूझवेल्ट यांच्या ‘न्यू डील’पासून ते ट्रम्प यांच्या ‘ट्रेड ..
माणूस जन्माला आला की, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करतो. अर्थात ही ओळख फक्त शरीरापुरती मर्यादित असते असे नाही. तर त्यापलीकडे जाऊन माणसाला मी कोण आहे? या प्रश्नामधूनच जन्माचा उद्देश समजून घ्यायचा असतो. असाच प्रश्न कलाकृतीही मानवाला विचारायला शिकवतात. त्यामुळे कलाकाराची शोधयात्रा सुरूच राहते. कधी उत्तर मिळाल्याने समाधान मिळते, तरी कधी उत्तर नाही मिळाले, तरी नवसृजनाचा आनंद कलाकाराला तृप्त करतो. नाटक असो वा बालनाट्य कलाकाराला स्वतःचा शोध घेण्यास कसे बाध्य करते, याचा घेतलेला आढावा.....
पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी भारताला आण्विक हल्ल्याची धमकी दिली आहे. भारताची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कवचनिर्मितीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केली. भारताच्या धोरणात्मक स्थानांवर असलेल्या अपुर्या सुरक्षेमुळे, शत्रू या स्थानांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे भारतासमोरील आव्हाने वाढतात. भारतासमोरील या वाढत्या आव्हानांचा घेतलेला आढावा.....
आर्य या नावावर या देशात अनेकदा राजकारण झाले व आजही होत आहेत. आर्य नेमके कोण हा प्रश्न पडवा इतक्या नवनवीन भ्रामक कथा रचल्या जातात. मात्र, असत्याचा अंधार कितीही गडद असला, तरीही सत्याच्या प्रकाशाला गिळंकृत करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. असा सत्याचा एक प्रकाशकिरण म्हणजेच डॉ.भारती सुदामे यांचे मी आर्यपुत्र हे पुस्तक! या पुस्तकाचा त्यातील ज्ञानाचा घेतलेला आढावा.....
"मी आणि एनडीए आघाडीचे उमेदवार राधाकृष्णन यांच्यामध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. सामाजिक न्याय विरुद्ध रा. स्व. संघ असा तिचा अजेंडा आहे”, असे इंडिया आघाडीचे उपपंतप्रधानपदाचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले. सुदर्शन कोणत्या सामाजिक न्यायाबद्दल बोलले? तोच न्याय का? जो ‘सलवा जुडूम’च्या विरोधात त्यांनी दिला होता? की, त्यांनी दिलेल्या निर्णयामुळे भोपाळ गॅसगळती कांडातील पीडितांना न्यायाची दारे बंद झाली होती, तो न्याय? याच अनुषंगाने बी. सुदर्शन रेड्डी आणि त्यांच्या समर्थकांच्या विचारमतांचा घेतलेला ..