अ‘न्याया’चे पुरस्कर्ते!भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना मुंबईतील गुन्हेगारी विश्वाच्या मनात धडकी भरवली होती. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे, या मुद्द्यावरून मुंडेंनी राज्यकर्ते आणि गुन्हेगारी विश्वाचे संबंध कसे दृढ आहेत, हे राज्यासमोर आणले होते...
ताई, संघ समजून घ्याच! अजितदादांनी केलेल्या बंडामुळे पुरत्या घायाळ झालेल्या पवारकन्येने भाजपबरोबर संघावरही नुकताच निशाणा साधला. अजितदादांवर टीका करताना सुप्रियाताईंनी थेट संघावर टिप्पणी करून आपल्या वैचारिक कुवतीचेच दर्शन घडविले. “हेडगेवारांचे नाव घेऊन मते मिळणार नाहीत. ..
सुळेंचीही ‘वायनाड’ शोधमोहीममहाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत घडलेल्या घडामोडी आणि राजकीय स्थित्यंतरांमुळे कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे केवळ अशक्यच. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे भरभक्कम बहुमताचे सरकार सत्तेत आल्याने उरलासुरला विरोधी पक्ष आता गलितगात्र ठरल्याने ..
नव्या वर्षात मुंबई-गोवा महामार्ग होणारअनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची एक मार्गिका गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण झाली असून नव्या वर्षात या महामार्गावरून सुसाट प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे हा ..
सत्ता केंद्रस्थानी मराठवाडा!कायमचा दुष्काळ आणि औद्योगिक बाबतीत असलेल्या मागासलेपणामुळे विकासापासून वंचित राहिलेला मराठवाडा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. वर्षभरापूर्वी राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेत मराठवाड्याकडे सर्वच राजकीय पक्षांनी ..
काँग्रेसी यात्रेला दुहीचे ग्रहण!काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार युवराज राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी देशात ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ केला आणि चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून यात्रा समाप्त केली होती. या यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र काँग्रेस आता राज्यात पदयात्रा ..
फडणवीसांची जपानवारी, गुंतवणूक महाराष्ट्राच्या द्वारी!२०१४ साली मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी जपानचा दौरा केला आणि त्यानंतर राज्यात अनेक मोठ्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. आताही दि. २० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या पाच दिवसीय जपान दौर्यातून फडणवीसांनी ..
महाराष्ट्रात फडणवीसच एकमेव!फडणवीस-शिंदे सरकार स्थापन होण्यापासून ते अगदी कांदा प्रश्नांची सोडवणूक, या सगळ्या विषयांत केंद्रस्थानी राहिले, ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिंदेंची मुख्यमंत्रिपदावर वर्णी आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनवून त्यांचे ‘डिमोशन’ ..
राष्ट्रवादीतील संदिग्ध हालचाली मविआच्या मुळावर ?उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले काका आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात सवतासुभा घेत बंडखोरी केली. पण बंड करून आठ दिवस होताच अख्खा गटाला सोबत घेत काकांची एकदा नव्हे तर दोनदा भेटही घेतली. जाहीरपणे घेतलेल्या या भेटींमुळे पवार काका पुतण्यात ..
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ : परिपूर्ती वेगवान महाराष्ट्राच्या स्वप्नाची!प्रत्येक राज्याची प्रगती आणि सर्वांगीण विकास हा तिथल्या पायाभूत सुविधांच्या स्थितीवर आणि एकंदर परिस्थितीवर अवलंबून असतो. राज्य वेगाने पुढे जाण्यासाठी आणि राज्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाहतूक, दळणवळणाची साधने आणि पायाभूत प्रकल्पांची स्थिती उत्तम ..
खरा ‘मस्टरबाज’ कोण?उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला होता. खर्या अर्थाने पक्षाचे प्रमुख राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं, ही कार्यकर्त्यांसाठी आनंदाची बाब. परंतु, त्यानंतरच्या अडीच वर्षांत ..
‘विजया’ची वाट खडतरहो-नाही म्हणत, अखेरीस विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसने निर्णय घेतला. माजी मंत्री आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यांवर विरोधी पक्षनेते पदाची धुरा सोपविण्यात आल्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी केली खरी; पण यावेळी प्रदेशाध्यक्ष ..
बात निकलेगी तो...उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेले वाक्युद्ध आता वैयक्तिक पातळीवर घसरण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. ठाकरेंच्या आरोपांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर हा वाद आणखी विकोपाला जाताना दिसत आहे. एका खासगी ..
बालेकिल्लाही खालसा होणारहिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचे दोन तुकडे होऊन आता वर्ष पूर्ण झाले. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिल्याने आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि अख्खी शिवसेना उद्धव यांच्या हातून निसटली; पण ..
तुमसे ना हो पाएगा!भाजप-शिवसेना युती सरकारच्या कामगिरी आणि येत्या निवडणुकांमध्ये होणार्या संभाव्य विजयाचे संकेत देणारे एक सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले. या सर्वेक्षणातून राज्यातील जनतेचा कौल भाजप-शिवसेनेला असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, हे सर्वेक्षण खोटे ..
सत्तेचा सोपान दूरच! राजकारणात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात काही गैर नाहीच. किंबहुना, राजकीय महत्त्वाकांक्षा नसलेल्या नेत्यांविषयी कधी फारशी चर्चाही होत नसते आणि त्यांची कुणी दखलही घेत नाही. परंतु, अतिमहत्त्वाकांक्षा असलेल्या नेत्यांनाही ..
निवडणुकीपूर्वीची कोल्हेकुई केव्हा कुठलीही निवडणूक जवळ येते, तेव्हा साहजिकच राजककीय हालचालींचा वेग प्रचंड वाढतो. निवडणुकीच्या राजकारणात महत्त्वाचे खेळाडू असणार्या मोजक्या मंडळींशिवाय नेमकं राजकारण काय सुरू आहे, याची पुसटशी कल्पनादेखील कुणाला नसते, हे ही तितकंच खरं! वर्षभरावर ..
‘ग्रीन रिफायनरी’ बारसूत होणारच!“रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणारच,” असा ठाम विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. राज्याची राजकीय परिस्थिती आणि 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आदींवर राणे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी ओंकार ..
बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचाकोकणातील हवामान बदल, ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याने यंदा आंबा उत्पादनात मोठी घट नोंदवण्यात आली. यंदा कोकणता आंब्याचे उत्पादन अवघे १६ ते २८ टक्के असून मागील सहा वर्षांच्या तुलनेतील हे सर्वात कमी उत्पादन आहे. तसेच बारसूमधील प्रस्तावित ..
बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचारत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून कुठे समर्थन, तर कुठे विरोधाची भूमिका पाहायला मिळते. या प्रकल्पातील तांत्रिक आणि पर्यावरणीय बाबी पुढे करून काही ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली असून, प्रकल्प ..
कमान अध्यक्षांच्याच हातात!महाराष्ट्रात तोडफोडीचे राजकारण करून निवडणुकीनंतर जमवलेल्या आमदारांच्या आधारे उद्धव ठाकरे अपघाताने सत्तेत आले आणि तशाच प्रकारे सत्तेतून हद्दपारही झाले. नव्याने कारभारी झालेल्या फडणवीस-शिंदे सरकारला अडचणीत आणण्यासाठी ठाकरे गट न्यायालयात गेला आणि १६ ..
काँग्रेसची जुनीच खोड! उजव्या विचारसरणीच्या कुठल्याही व्यक्तीचे या देशाच्या जडणघडणीत योगदान नाही, जर कुणी देशासाठी खस्ता खाल्ल्या असतील आणि बलिदान दिले असेल, तर ते केवळ आणि केवळ त्या एका विशिष्ट पक्ष आणि कुटुंबातील व्यक्तींनीच दिले, या भ्रमात काँग्रेसची मंडळी अनेक दशकांपासून ..
महाराष्ट्र बनणार देशातील पहिले ‘मधराष्ट्र’खादी ग्रामोद्योग महामंडळाच्यावतीने मधुमक्षिका पालन, मधविक्री, लघु उद्योगांना दिले जाणारे प्रोत्साहन, खादी व्यवसायात येणार्या अडचणी आणि खादी महामंडळाकडून गेल्या चार महिन्यांत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महामंडळाच्या उल्लेखनीय कामगिरीविषयी राज्य ..
तेव्हा लोकशाही कुठे होती?"पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती आक्षेपार्ह असून त्यात एककेंद्री नेतृत्वाचे गुण झळकतात. मोदींच्या सरकारमध्ये देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही,” असा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता ठाकरे गटही करू लागला. मात्र, हा आरोप करतानाच आपल्या ..
मध्यावधीच्या फुसकुल्या!महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्यानंतर आता कुठे ही परिस्थिती काहीशी स्थिरावलेली दिसते. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, त्यात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर सहजसोप्या आणि सर्वसमावेशक ..
आव्हाडांचं काळंबेर बाहेर काढणारी करमुसेंची स्फोटक मुलाखत! - MahaMTB Exclusive”राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात पोलीस आणि यंत्रणा हाताशी धरून माझ्यावर अन्याय केला हे उघड आहे. मंत्र्याच्या बंगल्यावर नेऊन सर्वसामान्य नागरिकाला मारहाण केली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून महाराष्ट्रातील ..
एक घाव अन्...वसंतराव नाईक यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे भूषवण्याचा विक्रम नावावर केलेले देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीतील ’पहाटेचा शपथविधी’ ही एक मोठी नाट्यमय घडामोड होती. अजित पवारांनी आमदार पाठीशी घेऊन भाजपला पाठिंबा देऊ करणे, पहाटे राजभवनात ..
‘मैदान-ए-वरळी’शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गट आणि ठाकरे परिवारातील व्यक्तींना राजकीयदृष्ट्या ‘टार्गेट’ केले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या कुटुंबातील विभक्त झालेले सदस्य असो, ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश असतील किंवा बाळासाहेबांची ..
५ लक्ष रोजगार निर्मितीसाठी सरकारचा रोडमॅप तयार ! - मंगलप्रभात लोढाविश्वगौरव आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली देशात कौशल्य विकास विभागाची स्थापना करताना भारतातील एकही युवक कौशल्य प्रशिक्षणाशिवाय वंचित राहू नये हा हेतू समोर ठेवला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण ..
तेल, तूप अन् तांबेही गेले!तेल गेले, तूप गेले, हाती आली धुपाटणे या म्हणीप्रमाणेच तेल, तूप अन् ‘हात’चे तांबेही गेले, अशीच सध्या काँग्रेसची गत! त्याचे कारण म्हणजे, विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत भाजपकडून पाळण्यात आलेली कमालीची गुप्तता. आधी या जागेसाठी ..
वरचढ सत्ताधारी आणि हतबल विरोधक!नागपुरात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपन्न झाले. नागपूरला दोन वर्षांनंतर होणारे अधिवेशन, त्यात राज्यात बदललेले सरकार, शिवसेनेत पडलेली उभी फूट, देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आलेली उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आणि विस्कळीत ..
विश्वप्रवक्त्यांना आता तरी आवरा!पत्राचाळ घोटाळ्यात एकशे तीन दिवस कारागृहाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या संजय राऊतांच्या भाषेत आता तरी बदल होईल, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेला होती. पण, ती अपेक्षा पूर्णतः मूर्खतेची होती आणि त्यातून जनतेच्या अपेक्षांचा पूर्णतः भंग राऊतांनी ..
तुम्ही काय साध्य करू पाहताय?कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमाप्रश्न अधिकच ताणला गेला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर आणि महाराष्ट्राच्या गाड्यांवर झालेल्या हल्ल्यांबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र ..
सिंधुदुर्गात पुन्हा ‘राणे पॅटर्न’चा डंकाकोकणात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये नितेश राणे यांच्या ‘पॅटर्न’चा डंका वाजत असल्याचे चित्र आहे. नितेश राणेंच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरु असलेल्या ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायती बिनविरोध करत त्यावर भाजपने आपला ..
शेपूट आलं हत्ती बाकी... Mumbai Municipal Corruption;मराठी भाषेत ’हत्ती गेला पण शेपूट राहिलं’ असा एका वाक्प्रचार आहे. म्हणजे एखाद्या कामातील मोठा पल्ला गाठून झालेला आहे. फक्त त्याचा शेवट बाकी आहे, असा त्याचा अर्थ. या वाक्प्रचाराचा पुनरुच्चार करण्याचे कारण म्हणजे, आशिया ..
भाजपचा विजयी रथ मुंबईतही कायम राहणार !माझा जिल्हा माझे व्हिजन : 'राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाची ताकद आणखीन वाढली आहे. पूर्वीपासून भाजपने मुंबईत आपले संघटन सक्षम करण्यावर भर दिला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वामुळे त्यात आणखी उत्साह आणि ऊर्जा फुंकली ..
शहरीबाबूचा सुपरफास्ट फेरफटका!परवाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथे एक तासाचा धावता दुष्काळ पाहणी दौरा केला. अडीच वर्षांनंतर घराबाहेर अर्थात मुंबईबाहेर पडून महाराष्ट्रात काय सुरू आहे, याची वरवरची पाहणी करण्याचे कष्ट उद्धव ठाकरेंनी घेतले, यासाठी त्यांचे ..
‘केम छो’ ठाकरे?प्रारंभीच्या काळात मराठीच्या विषयावरून अन्य प्रांतीयांसोबत महाराष्ट्रीयन माणसाला संघर्ष करायला भाग पाडणार्या तेव्हाच्या शिवसेनेने अचानक आपली कूस हिंदुत्ववाच्या दिशेने बदलली होती. पण, राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश करण्यासाठी धडपड करणार्या सेनेला ..
तुमचाही शिंदे झाला असता!राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील बहुजन चळवळीचे ‘स्वयंघोषित पुढारी’ म्हणवल्या जाणार्याज छगन भुजबळ यांच्या ७५व्या जन्मदिनाच्या औचित्यावर मुंबईत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिल्लक राहिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ..
माझगांवमध्ये नव्या पत्राचाळीचा उदय !माझगांव बीआयटी चाळ : गोरेगांवच्या पत्राचाळ प्रकरणानंतर आता माझगांवमध्ये नव्या पत्राचाळीचा उदय झाला आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पामुळे सुरु झालेल्या भूकंपाचे हादरे सत्ताधीशांच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यात काही बड्या राजकीय मंडळींचा ..
बुडत्याला काडीचा आधार...गेहलोत विरुद्ध पायलट संघर्षही असाच खुर्चीसाठी उफाळून येणारा. तात्पर्य हेच की, जेव्हा काँग्रेसकडे थोडेसे का होईना, पण संख्याबळ असते, तेव्हा ही मंडळी आपापसात भांडूनच आपल्याच माणसांचा पराभव करतात, हाच काँग्रेसचा इतिहास...
आदित्य ठाकरे : आदित्य ठाकरेंचा पराभव होणार हे निश्चितआदित्य ठाकरे : बदलत्या राजकारणामुळे वरळीत आदित्य ठाकरेंचा पराभव होणार हे निश्चित आहे. अडीच वर्षे प्रश्न सोडवण्यासाठी ठाकरेंनी आम्हाला भेटीची साधी वेळही दिली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी अवघ्या आठ दिवसांत या ..
पिता पुत्रांच्या हातून वरळी निसटतेय ? आदित्य ठाकरे वरळी : ठाकरे पितापुत्राच्या हातून वरळी निसटते का ? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर शिंदे गट ठाकरेंच्या विरोधात रान पेटवताना दिसत आहे. ठाकरे गटातील महत्त्वाचे मोहरे आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यात शिंदेंना ..
यात्रा सुरू, पण यात्रेकरू गायब सध्या देशात घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागल्याचे चित्र आहे. पंजाबात बादल परिवाराचे अस्तित्व सत्ता गेल्यानंतर धोक्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून ‘कलम ३७०’ जाताच अब्दुल्ला परिवाराला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे, महाराष्ट्रात ठाकरेंचं ..
युवराजांची होमपीचवर ‘हिटविकेट’जुन महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपातून आता कुठे महाराष्ट्र सावरला आहे. तसंही हा भूकंप राज्यात स्थिर सरकार आणि लोकोपयोगी निर्णयांसाठी आवश्यक होताच. त्यामुळे या सरकारच्या विरोधात यत्किंचितही नाराजी सर्वसामान्यांमध्ये नाही हे सूर्यप्रकाशाइतके ..
खर्गे कुठेच नसतात ; तरी काँग्रेससाठी महत्त्वाचे का ?ही तर काँग्रेससारख्या दरबारी पक्षाची अपरिहार्यता !..
ग्राऊंड झिरोच्या दणक्याने मुंबईकरांचे ७ कोटी वाचले! दरच्या सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आलेल्या विविध कामांवरून रंगलेल्या वादाला आता नवीन वळण लागले आहे. शिवाजी पार्कवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोट्यवधींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. मात्र,..
वादग्रस्त प्रकल्पांचे विसर्जन !महाराष्ट्रात घडलेल्या नाट्यमय घडामोडी आणि त्यानंतर झालेले सत्तांतर यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार, हे निश्चित. शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ..
महाविकास आघाडीची अवस्था मुघल सैन्यासारखी!“महाराष्ट्रात २०१९ साली स्थापन झालेले सरकार अविश्वासातून सत्तेवर आलेले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिलेला असतानाही जनमताच्या पाठीत खंजीर खुपसून राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापन झाली...
समस्यांवर हेल्मेट गरजेचे!मागील काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात हेल्मेट सक्तीचा कायदा मोठ्या कठोरपणे राबविला जात असल्याचे दिसून आले. मुंबईत तरी किमान या नियमाची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे...
वारू महापालिकेतही उधळणार?राज्यसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुका राज्यात पार पडत आहेत. दोन्ही निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीची उडालेली धांदल आणि दुसरीकडे भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’ यामुळे दोन्ही निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळते आहे...
संगमनगरमधील स्वच्छतागृहांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?वडाळा पूर्व भागातील संगमनगर परिसरात मागील काही वर्षांपासून सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. संगमनगर परिसरात निर्माण झालेल्या या प्रश्नामुळे नागरिकांना आरोग्याशी संबंधित अडचणी हळूहळू निर्माण होऊ लागल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचा ..
चौंडीत दंगल घडविण्याचे आजोबा नातवाचे षडयंत्रलबाड लांडगं ढोंग करतंय अन हिंदू असल्याचं सोंग करतंय ; गोपीचंद पडळकरांची शरद पवार - रोहित पवारांवर टीका ..
मान्सूनपूर्व कामांना गती कधी?मुंबईकरांना नुकतेच वरुणराजाचे दर्शन झाले असून पहिल्या पावसाची सरदेखील मुंबईकरांच्या अंगावर नुकतीच ओलावा निर्माण करून गेली आहे. मे महिन्याचा अखेरचा आठवडा उजाडला असून येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे...
सांडपाणी प्रकल्प गैरव्यवहार हा कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांची मिलीभगतमुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महापालिका क्षेत्रातील सात ठिकाणांवर होऊ घातलेल्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या किंमतीवरून सध्या मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झालेला आहे...
कुठल्याही स्थितीत ‘बीकेसी’तील कार्यक्रम होऊ देणार नाही!ख्रिश्चन समाजातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या पाद्री बजिंदर सिंह यांच्या गुरुवार, दि. १२ मे रोजी मुंबईतील ‘बीकेसी’ परिसरात होणार्या कार्यक्रमाला शीख समुदायातील व्यक्तींनी कडवा विरोध दर्शवला आहे...
राज्यकारभार थेट कारागृहातून!विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांनी आपापसात मारलेल्या कोलांटउड्या कमी होत्या की काय म्हणून राज्यात अनैसर्गिक आघाडी करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने त्यात अजून वेगळी कलाबाजी दाखवावी, पण तेच महाविकास आघाडीचे प्रमुख असावे, अलाहिदा...
सत्ताधीशांच्या झगमगाटात जनता झाकोळली!महाराष्ट्राला मोफत वीज देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची पोकळ घोषणा, ऊर्जा धोरणातील चुकांमुळे राज्यावर ओढवलेली स्थिती, राज्याच्या चुकांची केंद्रावर ढकललेली जबाबदारी आणि ऊर्जा विभागाचा गलथान कारभार या मुद्द्यांप्रमाणेच सरकारमधील मंडळींचे बेजबाबदार ..
जीवाशी खेळ नको!देशातील जनतेला ज्या काही मूलभूत सुविधा सरकारने पुरविणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात प्राथमिक आरोग्य सुविधेचाही प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच प्रत्येक शहरातील रुग्णालये ही सुसज्ज असणे नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात अत्यंत आवश्यक. मात्र, मुंबई ..
संजय राऊत पुन्हा अडचणीत!शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. भाजप नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर राऊत यांनी न्यायालयावर अवमानकारक आरोप केले होते. ..
‘पोलखोल’वरील हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे लक्षण“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावर आम्ही सातत्याने लढत असून आता शिवसेनेचे एकेक घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. आपला भ्रष्टाचार बाहेर येऊ लागल्याने शिवसेना बिथरली असून भाजपच्या ‘पोलखोल अभियाना’साठी बनवण्यात आलेल्या रथावर झालेला हल्ला हे बिथरलेल्या शिवसेनेचे ..
पालिका सर्वांना पाणी पाजणार?भारतीय राज्यघटनेतील ‘कलम २१’ मधील तरतुदीनुसार प्रत्येक नागरिकाला पिण्याचे स्वच्छ, शुद्ध पाणी मिळणे, हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीची ७० वर्षे उलटूनही देशाच्या आर्थिक राजधानीत अनेक नागरिकांना आपल्या हक्काचे,असे शुद्ध ..
राष्ट्रविरोधी घटकांकडून रोहिंग्यांमार्फत मुंबईमध्ये हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र!“राष्ट्रविरोधी घटकांकडून रोहिंग्यांमार्फत मुंबईमध्ये हिंसा भडकविण्याचे षड्यंत्र सुरू आहे,” असे खळबळजनक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान केले...
चिटणीसांच्या साहाय्याने बॅकडेटेड प्रस्ताव मंजुरीस ! ; चहल साहेब जागे व्हामुंबई महापालिकेच्या कारभारावर आ. नितेश राणेंचे आरोप ..
मुंबै बँक प्रकरणात दरेकर यांची साडेतीन तास चौकशीचौकशीसाठी पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव ; प्रवीण दरेकर यांचा सरकारवर आरोप..
शरद पवार-लवासानंतर बीडीडी?मुंबईच्या सोनेरी इतिहासातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मिटण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच, आव्हाड यांच्या या घोषणेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. बीडीडी चाळींतील डिलाईल ..
‘ये रिश्ता क्या कहलाता है’?राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि मुंबई मनपाच्या स्थायी समितीचे शिवसेनेचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावरील आरोप आणि कारवाईमुळे राजकीय मंडळी आणि अंडरवर्ल्डमधील ‘अर्थपूर्ण’ संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत...
शिवाजी पार्कची स्मशानभूमी होऊ देणार नाही !भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यविधी आणि स्मारकावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. लतादीदींच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांमध्ये विविध राजकीय मंडळींमुळे स्मारकाराच्या विषयावर चर्चांना तोंड फुटले आहे. दरम्यान, दादर शिवाजी पार्क परिसरातील स्थानिक ..
मुंबईत मराठी माणसावर बेघर होण्याची वेळ !जन्मापासून मुंबईचे रहिवासी ; आता बेघर होण्याची वेळ : प्रभादेवीतील नागरिकांची व्यथा ..
कोळी बांधवांचे बंडाचे निशाण!महाराष्ट्राच्या राजधानीत ‘मुंबईचे भूमिपुत्र’ म्हणून कोळी बांधवांकडे पाहिले जाते. मुंबईतील कोळीवाडे आणि कोळी संस्कृती ही मुंबईची एक वेगळी आणि तितकीच जुनी ओळख. मुळातच मुंबई शहर हे बेटांवर वसलेले. त्यामुळे कोळी बांधवांना या शहरात भूमिपुत्राचा दर्जा ..
'पुढे चला मुंबई' शिवसेनेचा नवा नारा ?नव्या टॅगलाईनखाली सेना मुंबई पालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता ..
पदपथांच्या नशिबी समस्यांचे जाळे!मुंबई शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पदपथांची बांधणी महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येते. मात्र, दुर्दैवाने मुंबईत पदपथांचा वापर हा पादचाऱ्यांसाठी न होता, अनधिकृत फेरीवाले आणि तत्सम घटकांच्या व्यवसायाकरिता होत असल्याचे दिसून येते. रस्त्यांवरील पदपथांवर ..
जांबोरी मैदानातील विविध कामांवर स्थानिकांचे तीव्र आक्षेपआदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण झालेल्या कामांवर स्थानिकांची तीव्र नाराजी ; मैदानात केलेली विकासकामे केवळ दिखावा : स्थानिक ..
सेवेचा सन्मान पगारकपातीत!मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेच्या एकमेवाद्वितीय कारभाराची नोंद नक्की करावी तरी कुठे, असा प्रश्न पडावा, अशी या पक्षाची कामगिरी! एकतर महापालिकेचा कारभार हाकणारी सत्ताधारी शिवसेनेची नेतेमंडळी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून असलेली ..
'शिवसेनेसारख्या राज्यकर्त्यांची शरम वाटते'भायखळ्यातील अग्नितांडवावर प्रवीण दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया ..
राणी बागेतील प्रस्तावित कामांवरुन सेना-काँग्रेसमध्ये जुंपली ठराविक कंत्राटदारांना कामे मिळवून देण्याचे सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न ; पालकमंत्री अस्लम शेख यांचे सत्ताधाऱ्यांवर आरोप ..
किरीट सोमय्यांचा पुन्हा शिवसेनेवर वार'शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे कमाईचे साधन' ; यशवंत जाधवांसह महापौरही सोमय्यांच्या निशाण्यावर ..
वांद्रे कोर्ट आणि बीकेसीला स्कायवॉकद्वारे जोडणारयेत्या स्थायी समितीच्या बैठकीत 18.69 कोटींचा प्रस्ताव ..
'५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयात जाऊ' : आ.योगेश सागरखासगी विकासकाला दिलेल्या भूखंडामुळे मुंबईचे ५०० कोटींचे नुकसान ; आ.योगेश सागर यांची शिवसेनेवर टीका ..
‘उर्दू भाषा केंद्रा’साठी शिवसेनेचे लांगूलचालनमराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून गेली अनेक वर्षे राजकारण करणार्या सत्ताधारी शिवसेनेने एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी भायखळ्यात थेट ‘उर्दू भाषा केंद्र’ उभारण्याचा घाट घातला आहे. मराठीबहुल भाग असूनही याठिकाणी ‘उर्दू भाषा केंद्र’ उभारण्याचा महापालिका ..
कोस्टल रोड प्रकल्पातील २ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्णउर्वरित काम ८ ते १० दिवसात पूर्ण होणार ; महापालिका प्रशासनाची माहिती ..
मालेगाव स्फोटप्रकरणी हिंदूंना अडकविण्याचा प्रयत्न पुन्हा उघड साक्ष बदलण्यासाठी एटीएसने दबाव टाकल्याचा साक्षीदाराचा आरोप ; सुनावणी दरम्यान धक्कादायक खुलासा ..
समिता कांबळे यांच्या वतीने सफाई कामगारांचा सन्मानईशान्य मुंबईचे भाजप खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ईशान्य मुंबई जिल्हा भाजपतर्फे 'सेवा सप्ताह'चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून वॉर्ड क्रमांक १०७ च्या स्थानिक भाजप नगरसेविका समिती विनोद कांबळे यांच्यावतीने वॉर्डातील ..
न्यायदानात दुजाभाव का?मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजप नेते आशिष शेलार या दोघांमध्ये काही आठवड्यांपूर्वी वाक्युद्ध रंगले होते. त्यात आशिष शेलार यांनी शिवसेना नेत्यांविषयी केलेल्या एका टिप्पणीचा संदर्भ पकडून शेलार यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. ..
मुंबईतील शाळा सुरु करा ; महापालिका प्रशासनाचे मुख्याध्यापकांना आदेशपालक अनभिज्ञ असल्याने संभ्रम कायम ..
बेस्टचा मालमत्ता कर माफ कराप्रकाश गंगाधरे यांची मागणी ; 'एसटीप्रमाणे बेस्ट संपविण्याचे सेनेचे प्रयत्न' : शशांक राव ..
उबाठा-समाजवादीची युती म्हणजे रामभक्तांचा अपमान!वर्षानुवर्षे परस्परांचे राजकीय-वैचारिक विरोधक असलेली समाजवादी आणि शिवसेनेची मंडळी एका राजकीय व्यासपीठावर एकत्र येत आहेत. मुंबईत होणार्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे समाजवादी पक्षांच्या नेत्यांसह एकूण १५० विविध मंडळींना भेटणार आहेत. याच भेटीगाठीनंतर ..
भयमुक्त जम्मू-काश्मीरची प्रगतिशील वाटचाल!काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी जाण्याचा योग आला आणि त्यानिमित्ताने तेथील स्थानिकांशी चर्चा करुन तेथील सद्यस्थिती, वास्तव जाणून घेण्याचा केलेला हा अल्पसा प्रयत्न... ..
धूल चेहरे पर थीं...कालपरवा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावरून राज्यात गदारोळ माजवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. विरोधी पक्षासह काही निवडक पत्रकारांकडून याबाबत अजेंडा राबवला जात असून, भाजप आणि बावनकुळे कशाप्रकारे ..
महाराष्ट्र पेटवण्याचा डाव!महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत अत्यंत नाट्यमय आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा अनेक घडामोडी घडल्या. मविआची स्थापना, फडणवीसांनी ठाकरे सरकारची केलेली चौफेर कोंडी, मविआचे पतन आणि फडणवीसांनी बाजी पलटवून महविकास आघाडीला दिलेली मात, या सगळ्या घटना देशाने ..
२०व्या शतकातच २१व्या शतकातील नव्या मुंबईचे स्वप्न पाहणारा नेता!आक्रमक कामगार नेता, राज्य मंत्रीमंडळात विविध खात्यांचा पदभार यशस्वीपणे सांभाळलेला कर्तृत्ववान मंत्री आणि नवी मुंबईचे भाग्यविधाते अशी बहुरंगी ओळख प्राप्त झालेले नेते म्हणजे आमदार गणेश नाईक. गणेश नाईक हे गेल्या ४३ वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात ..
ठाकरेंची केविलवाणी फरफट!आजपासून मुंबईत होणार्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त करून देण्याचा ठाकरे गट आणि मंडळींचा खटाटोप दिसून येतो. या प्रयत्नांमधून विरोधी आघाडी किती मजबूत आणि शक्तिशाली असून, २०२४ लोकसभेत भाजपला टक्कर देण्यासाठी सक्षम असल्याचे भासवण्याचा ..
शेतकर्यांच्या जीवनातील हरितक्रांतीचे श्रेय मोदी सरकारला!केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि भाजपच्यावतीने गेल्या नऊ वर्षांत शेतकर्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. शेतकर्यांना भेडसावणार्या समस्या, त्यांना देण्यात आलेल्या सवलती, केंद्र आणि राज्यातील भाजपप्रणित सरकारने शेतकर्यांसाठी ..
धडपड पवारांना वगळण्यासाठी!राष्ट्रवादीतील बंडाळी आणि दादांनी उचलेल्या पावलांमुळे महाविकास आघाडीला जबरदस्त मोठा धक्का बसला. दादांच्या रुपाने मैदाने गाजवणारा आणि विधिमंडळातही विरोधकांवर टीका करण्याची क्षमता असणारा नेता आघाडीने गमावला. दादांच्या बंडानंतर थोरल्या पवारांनी बंडखोरांविरोधात ..
‘समृद्ध’ महाराष्ट्राची भाग्यरेषादि. १० डिसेंबर, २०२२ रोजी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न झाले. अनेक नावीन्यतापूर्ण बाबींचा समावेश, प्रगत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर, पर्यावरण आणि विकास यात समतोल साधून ..
कौशल्यक्षम नवमहाराष्ट्राचा संकल्प!मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्तेत आलेल्या महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी समान प्रयत्न केले आहेत. त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेसह सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणार्या युवकांना केंद्रस्थानी ..
‘त्रिशूळ’ सरकारचे, बळ विकासाचे...फडणवीस-शिंदे-पवार या त्रिशूळ सरकारचे पहिले विधिमंडळ अधिवेशन नुकतेच पार पडले. भाजप-शिवसेना सरकारची वर्षपूर्ती, महायुतीच्या सोबतीला आलेला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दोन पक्षातील फुटींमुळे विखुरलेले विरोधक, संख्याबळ असूनही झालेली काँग्रेसची ..
विकासाभिमुख अन् वेगवान सरकारची वर्षपूर्तीमहाविकास आघाडीच्या अंतर्गत लाथाळ्या, सत्तेची जीवघेणी स्पर्धा आणि सत्तेतून मिळणार्या लाभात अडकलेल्या सत्ताधार्यांच्या राजवटीतून फडणवीस-शिंदेंनी खर्या अर्थाने महाराष्ट्राची सुटका केली अन् हिंदुत्वाला अभिप्रेत असलेले शिवशाहीचे लोकाभिमुख सरकार राज्यात ..
जनसेवा करणाऱ्या फडणवीस शिंदेंनाच मिळणार जनतेचा कौलमुंबई (ओंकार देशमुख) : ''अडीच वर्षे महाराष्ट्रावर शासन केलेल्या ठाकरे सरकारवर राज्यातील जनतेची नाराजी आहे हे सत्य आहे. वर्षभरापूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस शिंदे सरकारने जनतेची नाडी ओळखून आवश्यक त्या प्रकल्पांना मान्यता देत दिवसरात्र जनतेची सेवा ..
काँग्रेसच्या सर्वेने पवार ठाकरेंच्या पोटात गोळामहाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढवू आणि भाजप शिवसेनेला पराभुत करू अशा वल्गना करणाऱ्या मविआत पुन्हा एकदा चलबिचल सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत काँग्रेसने स्वबळावर लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे मनसुबे आखले असून वेगळी चूल ..
दंडेलशाहीचे पुरस्कर्ते तुम्हीच! एका बाजूला (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर भाजपच्या पडळकरांनी केलेल्या टीकेमुळे रोहित पवार पक्षातील वरिष्ठांवर नाराज झाले. का? तर पक्षातील ज्येष्ठ नेते पवारांवर होणार्या टीकेविरोधात बोलत नाहीत म्हणून. पण, या विपरित ..
माझ्यावरील हल्ल्यामागील मास्टरमाइंड जितेंद्र आव्हाडच! ”तीन वर्षांपूर्वी मला स्वतःच्या बंगल्यावर घेऊन जाऊन मारहाण करणारे जितेंद्र आव्हाड त्या घटनेनंतर सुधरतील अशी अपेक्षा होती. मात्र, आव्हाडांच्या वर्तवणुकीत काहीही फरक पडलेला नाही. त्यांची ठाण्यातील दहशत आणि गुंडगिरी करण्याचे उद्योग अजूनही सुरूच आहेत. ..
संकल्पना ते समर्पण : पूर्ती गतिमान महाराष्ट्राच्या एक टप्प्याची!नवी मुंबई आणि मुंबईतील वाहतुकीची स्थिती बदलण्यासाठी आणि या दोन शहरांना काही मिनिटांमध्ये परस्परांशी जोडण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूचे काम सुरू करण्यात आले होते. प्रकल्पाची संकल्पना पाच ..
धमक्या बंडखोरीच्या भीतीमुळेच!दहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सहयोगी एकूण 16 आमदारांच्या विधानसभा सदस्यत्व अपात्रतेचा निकाल न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या पुढ्यात टाकला आहे. ..
बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा“जैतापूर, नाणार आणि आता बारसू... या तीन ठिकाणांसह कोकणात येणार्या हजारो कोटींच्या प्रकल्पांना केवळ विरोध करण्याची मानसिकता काही मंडळींमध्ये जोर धरू लागली आहे. स्थानिकांची माथी भडकावून, त्यांच्या मनात प्रकल्पाविषयी अप्रिय गोष्टी सांगून आणि विशेष ..
बारसू रिफायनरी प्रकल्प : प्रशासन आणि विरोधकांत संवाद महत्त्वाचा“बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला आमचा पहिल्या दिवसापासून विरोध आहे. मुळात ही रिफायनरी ‘ग्रीन’ नसून पर्यावरणाच्या दृष्टीने ‘रेड’ कॅटेगिरीत येत असून प्रकल्पामुळे कोकणच्या पर्यावरणाचे मोठे नुकसान होणार, हे उघड आहे. सरकारने आम्हाला ..
लोकशाहीला तिलांजलीच!काही केल्या राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपल्या नावाची चर्चा झालीच पाहिजे, आपण त्या राजकीय चित्राच्या केंद्रस्थानी दिसलोच पाहिजेत, असा काहींचा निर्धार असतो. त्यात महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ..
ही फसगत नेहमीचीच!अजित पवार हे आपल्या नेहमीच फसणार्या बंडांमुळे सातत्याने चर्चेत असतात. दर दोन-तीन वर्षांनी नाराजीच्या चर्चा घडवून आणायच्या, आमदार एकत्र करून बंड करत असल्याच्या बातम्या स्वतःच पेरायच्या आणि अखेरीस काका शरद पवारांनी सुनावल्यावर सपशेल माघार घ्यायची, ..
धडपड जनतेसाठी!महाराष्ट्राला मागील दोन ते तीन वर्षांपासून सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी ‘तौक्ते’ चक्रीवादळ, मग कोल्हापूर परिसरात आलेला महापूर, कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीने बसलेला फटका, या सगळ्या आपदांमुळे महाराष्ट्राला ..
जोडगोळीच्या भागीदारीने ‘मविआ’ची दाणादाण!फडणवीस-शिंदे सरकारचे नुकतेच झालेले पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्य सरकारची पुढील दीड वर्षांची वाटचाल कशी असेल आणि नेमक्या कुठल्या विकास योजना सरकार राबविणार, याची दिशा दर्शविणारे ठरले. सरकारने केलेल्या घोषणा, आणलेली विधेयके आणि केलेले संकल्प यामुळे ..
हे लोकशाहीचे पुरस्कर्ते?महाराष्ट्रासह देशभरात असे काही राजकीय पक्ष आहेत, जे लोकशाहीच्या पुरस्काराचे दाखले देत स्वतःच त्याची हमखास पायमल्ली करतात. १९६६ साली शिवाजी पार्कवर स्थापन झालेल्या शिवसेनेचाही लोकशाहीच्या नावाखाली ‘ठोकशाही’ आणि ‘एकखांबी राजकारण’ हाच पॅटर्न राहिलेला ..
चोराच्या उलट्या बोंबा!एखाद्या चोराने जर चोरी केली आणि त्याला पकडून पोलिसांनी न्यायालयात हजर केलं, तर आपला गुन्हा लपविण्यासाठी तो इतरांनाच दोष देतो किंवा आपण चोरी केलीच नसल्याचा दावा करून नामनिराळे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. यालाच म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा.’ ..
...तर राष्ट्रवादीमधील भूकंप तुर्कीच्या भूकंपापेक्षाही विनाशकारी : प्रसाद लाडपदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबेंनी मांडलेली वेगळी चूल, त्यानंतर काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेते पदाचा बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढती खदखद यांसारख्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीत सध्या प्रचंड उलथापालथी दिसून ..
‘मविआ’के हसीन सपने!मागील आठवड्यात एका वृत्तसंस्थेने राज्यातील एकंदर राजकीय स्थिती आणि दीड वर्षांनंतर होणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केलेला एक सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला. या सर्व्हेत महाविकास आघाडी २०२४ मधील राज्यातील लोकसभा निवडणुकीत ३४ जागा जिंकण्यात आणि ..
हेच खरे स्वराज्यसैनिक!राज्यात सहा महिन्यांपूर्वी सत्तापदावर आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारने धडाक्यात कामाला सुरुवात केली आहे. आपले मूळ हिंदुत्ववादी वैचारिक अधिष्ठान, भाजपची ‘राष्ट्र प्रथम’ नीती आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेचा वसा घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत, हा केवळ संकेत ..
हे कसले ‘जाणते राजे’?राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यात धुमाकूळ सुरू आहे. संभाजी महाराजांना ‘धर्मवीर’ म्हणण्यावरून सुरू झालेल्या या वादाला आता इतर पदरही जोडले गेले. अजित ..
‘ठाणेदार’ होणार भाजपचाच!येत्या काळात ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार, असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी डावखरेंनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. त्यावेळी ते ..
एकसंध महाराष्ट्राचा ‘समृद्धी पॅटर्न’!महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘समृद्धी’ महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ..
भाषा वाङ्मय विभागाच्या ‘त्या’ वादग्रस्त पुरस्काराचा पुनर्विचार करणारमहाराष्ट्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारा’वर साहित्य क्षेत्रातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे. नक्षलवादी विचारसरणीचे उदात्तीकरण करणार्या लेखक कोबाड गांधींच्या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कार जाहीर ..
धारावीचे रुपडे पालटणार!‘आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी’ म्हणून मुंबईतील धारावीची जगभरात ओळख आहे. देशाच्या कानाकोपर्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येणारी लक्षावधी कुटुंब इथे येऊन झोपड्यांमध्ये आपला निवारा बनवतात. अशाच झोपड्यांमधून या खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी ..
पुरोगामींच्या खांद्यावर उद्धवसेना!‘आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे पाईक आणि हिंदुत्ववावादी’ असे वारंवार सांगून सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वाटचाल खर्या अर्थाने मात्र उलट्या दिशेनेच सुरू आहे. हिंदुत्ववाच्या नावाने बोटे मोडणार्या आणि बाळासाहेबांना ..
दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती; फडणवीसांच्या दातृत्वाचा वरळीकरांना प्रत्ययवरळीच्या डॉ. अॅनी बेझंट मार्गावरील एका कुटुंबाचा सुखी परिवार अग्नितांडवात उद्ध्वस्त झाला होता. गुरुवार, दि. 20 ऑक्टोबरला झालेल्या त्या दुर्दैवी घटनेत गायकवाड परिवाराचा संपूर्ण संसार आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला होता. तोंडावर दिवाळी आलेली असताना ..
शिवराज पाटीलांनी गीतेबद्दल वादग्रस्त वक्तव्य का केलं? शिवराज पाटील चाकूरकर : आपल्या धर्मावर चाल करून आलेल्या आणि आपल्या धर्माचा विनाश करणाऱ्याच्या विरोधात शस्त्रं उचलण्याचा उपदेश करणारी गीता आणि आपल्या धर्माचा आक्राळविक्राळ विस्तार करण्यासाठी हिंसेसह कुठल्याही गैरमार्गाने अगदी निर्घृणपणे फैलावणारा ..
२०२४ मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार आणण्याची जबाबदारी आमचीराहुल लोणीकर : 'भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पद देणे ही माझ्यासाठी नक्कीच मोठी बाब आहे. माझ्यापूर्वी देशाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेल्या अनेकांनी या पदावर काम करून पदाची उंची वाढवलेली ..
लटकेंना लटकवण्याचा डाव कुणाचा ?अंधेरी पूर्व पोटनिवडणुक : शिवसेनेचे आमदार रमेश लटके (अंधेरी पूर्व पोटनिवडणुक) यांच्या आकस्मिक निधनानंतर अंधेरी पूर्व येथे होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत रंगत वाढत आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार आणि रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरून ..
‘मातोश्री’च्या खोक्यांचे काय? ‘50 खोके’ म्हणून शिंदे गटाला वारंवार हिणवणार्या उद्धव आणि आदित्य ठाकरे या पितापुत्राला आरसा दाखवण्याचे काम शिंदे गट चपखलपणे करत आहे. ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन. सातत्याने मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरे ..
मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची दारे उघडणारकेंद्र सरकारच्या एका प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची दारे उघडणार हे निश्चित झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागांच्या विकासाबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात होताना दिसत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ..
जोर का झटका धीरे से!शिवसेनेने गेली कित्येक वर्षे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आपलं राजकीय बस्तान बसवण्यासाठी निधीची उभारणी केली, हे आज कुणीही नाकारू शकत नाही. विद्यमान स्थितीत ८० हजार कोटींची बँक डिपॉझिट्स, हजारो कोटींची मालमत्ता आणि ४५ हजार कोटींचे बजेट असलेली ही ..
मुंबईकरांपेक्षा पेंग्विनच प्रिय!राज्यासह देशभरात मागील अडीच वर्षे कोरोनाचा प्रकोप होता. हजारो माणसे, आपली आप्तस्वकीय मंडळी आणि अनेक जीव या कोरोनाकाळात मृत्युमुखी पडले ते याच कोरोनाकाळात. या दरम्यान राज्य सरकारसह मुंबई महापालिका प्रशासनाची आरोग्य यंत्रणा संकटांना सामोरे जाण्यासाठी ..
बाप्पा कुणाला पावणार?मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरे करताना नागरिकांमध्येही उत्साह असून प्रत्येक जण देवाकडे आपल्या मनोकामनांची सिद्धी होण्यासाठी प्रार्थना करत आहे..
आता माघार नाही!विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये झालेल्या फ्री-स्टाईल हाणामारीची दृश्ये अवघ्या महाराष्ट्राने आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली. ‘सत्ताधारी विरुद्ध विरोधक’ या तात्विक संघर्षाची परिणीती अशी ..
तिघांच्या वादात चौथ्याचा लाभ?२०१९ साली झालेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल, त्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडी नावाच्या कडबोळ्याची स्थापना झाली आणि अनैसर्गिक मित्र बनलेल्या या तीन पक्षांमधील कुरबुरीदेखील दिवसेंदिवस अधिकाधिक स्पष्टपणे ..
मुंबईकरांचे ८ हजार कोटी बुडवण्याचे पाप शिवसेनेचे!: : विनोद मिश्रा मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या कंत्राटांमध्ये आणि कामांमध्ये ‘सीव्हीसी’च्या मार्गदर्शक सूचनांचे आणि नियमांचे थेट उल्लंघन करण्यात आलेले आहे...
‘अमृत २.०’ ठरणार पाणीदार महाराष्ट्राचा नवा ‘पॅटर्न’सातत्याने दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जाणार्या महाराष्ट्राला पाणीदार बनविण्यासाठी आणि राज्यातील पाणीप्रश्नावर कायमचा तोडगा काढण्याच्या अनुषंगाने फडणवीस-शिंदे सरकारने महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे...
मुंबईच्या दरडींखाली मृत्यू वाट पाहतोय !लाल डोंगरमधील नागरिक भीतीखाली ; पुनर्वसनासोबत स्थलांतरणाची मागणी ..
प्रतीक्षानगरवासीयांची मुंबई पालिकेच्या कामावर नाराजीशीव मतदारसंघातील प्रतीक्षानगर भागातील रहिवाशांनी प्रभागात केल्या जाणार्या नालेसफाईच्या कामावरून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे...
आदित्य ठाकरेंच्या वरळीत मराठी शाळा हरवली!मुंबईचे रहिवासी आणि वरळीचे आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी शाळा हरवल्याचा आरोप वरळीतील स्थानिक रहिवाशांनी केला आहे...
भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत पुन्हा एकदा चुरसमहाराष्ट्रातील विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक येत्या दि. २० जून रोजी पार पडणार आहे, निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांतर्फे उमेदवार बुधवार, दि. ९ जून रोजी जाहीर करण्यात आले आहेत...
कारवाईचे निकष निवडकचमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यावरून आ. रवी राणा आणि खा. नवनीत राणा राज्यात चर्चेच्याकेंद्रस्थानी आले. त्यांनी घेतलेली भूमिका आणि सर्वच गोष्टी अगदी जाहीर होत्या म्हणून ..
मुंबईत २६९ शाळा बेकायदा!, नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आ. नितेश राणेंचा आरोप ; कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा ..
मुंबई महापालिका प्रशासन राजकारण करण्यातच मश्गुल!मागील दोन वर्षांपूर्वी मुंबईत ११२ टक्के, तर मागील वर्षी १०४ टक्के नालेसफाई झाल्याचे दावे मुंबई महापालिका प्रशासनाने केले होते, मग यावर्षी ते प्रमाण ७८ टक्क्यांवर का थांबले? आपल्या राजकीय विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांच्या घरावर किंवा कार्यालयांवर नोटीसा ..
छत्रपती संभाजीराजेंचा ‘गेम’ करण्याचा मविआचा प्लान!“महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणुकीच्या बाबतीत छत्रपती संभाजी राजेंना पाठिंबा देण्याच्या संदर्भात एकत्रितरित्या भूमिका जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र, एकीकडे शरद पवार संभाजीराजेंना सहकार्य करण्याची भाषा वापरतात, तर दुसरीकडे पवारांचे प्रवक्ते असलेले ..
महापुरुषांच्या बदनामीमागे समाजद्रोह्यांचा हात!सध्याच्या काळात राज्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, ते पाहून मन अक्षरश: विषण्ण होते. राज्याचे समाजकारण आणि राजकारण ज्या पद्धतीने पुढे जात आहे, त्यामुळे नक्कीच दुःख होते...
भाजप नेत्यांना अडकवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांना सुपारी!मुंबईतील हिंसक घडामोडी, शिवसेना-भाजपमधील विकोपाला गेलेला संघर्ष, राणा दाम्पत्यावर झालेली कारवाई आणि मुंबईतील विविध मुद्द्यांवर आ. अमित साटम यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधला.“महाराष्ट्रात संविधानातील नियमांची पायमल्ली सर्रास केली जात ..
मोफत विजेच्या घोषणा हवेतच विरल्या!महाराष्ट्रात निर्माण होणारी वीज, त्या विजेची मागणी, नियोजन, ‘महावितरण’कडे असलेली सुसज्जता, यंत्रसामुग्रीने परिपूर्ण असलेल्या राज्य ऊर्जा विभाग आणि महावितरणच्या मागील दोन वर्षांतील अनागोंदी आणि नियोजनशून्य कारभाराच्या अनेक कथा आपल्या समोर आलेल्या ..
लोक शिवसेनेला सत्तेच्या सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत ! - प्रकाश मेहतापोलखोल सभेत भाजप नेत्यांची शिवसेनेवर टीका ..
राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधारराज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठीच जातीयवादी विधानांचा आधार..
मराठा आरक्षणासह अनेक प्रश्नांवर ठाकरे सरकार ‘सपशेल’ अपयशी“सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यात राज्यातील महाविकास आघाडी प्रणित ठाकरे सरकार हे सपशेल अपयशी ठरलेले आहे,” अशी टीका माथाडी कामगारांचे नेते आणि भाजपचे ..
मुंबईच्या धरणांमध्ये केवळ ३७ टक्के पाणीसाठामागील वर्षीच्या तुलनेत मुंबईला पाणी देणार्या या साठ्यांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याची स्थिती आहे...
सब कुछ पालिकेसाठी!महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वतीने महापालिकेला 'श्री यंत्र' भेट देण्यात येणार असून हे यंत्र येत्या २८ फेब्रुवारीला पालिकेला सुपूर्द केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. ..
पत्राचाळीचे प्रकरण म्हणजे त्रीपक्षीयांचा घोटाळाविकासकासोबत म्हाडा आणि तत्कालीन सोसायटी देखील दोषी ; पत्राचाळ रहिवाशांचे धक्कादायक खुलासे ..
संवेदनशील, सांप्रदायिक घटनांचे प्रतिक्रियाकेंद्र बीड !हिजाब समर्थनार्थंच्या फलकांमुळे बीड पुन्हा चर्चेत ..
ग्रँट रोडवरील कोलंबो शाळेविरोधात भाजप युवती मोर्चाचे आंदोलनहिंदू संस्कृतीचे जतन करण्यास शाळेचा विरोध असल्याचा युवती मोर्चाचा आरोप ..
‘कोस्टल रोड’साठी घोषणांचा पाऊस; अंमलबजावणी कधी कुणास ठाऊक?अर्थसंकल्पामध्ये नुकसानभरपाईबाबत उल्लेख नाही; कोळी बांधवांची कैफियत ..
अग्नितांडवात मुंबई पुन्हा होरपळलीताडदेव परिसरातील आगीत ६ बळींसह २३ जण जखमी ; मुंबईतील अग्निसुरक्षेची लक्तरे पुन्हा वेशीवर ..
शिवसेनेतर्फे मुंबईत मालवणी पॅटर्न राबविण्याचा डाव !विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी हिंदूंचा गळा दाबण्याचे सेनेचे प्रयत्न ; मुंबई भाजप अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढांचे शिवसेनेवर गंभीर आरोप ..
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बनविलेल्या पालिकेच्या नियमांत बदलकाही देशातील प्रवाशांना नियमांमध्ये सुट ..
मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दिलासामुंबईतील प्रभाग वाढीच्या विरोधातील याचिका न्यायालयाने फेटाळली ; प्रभाग वाढीचा मार्ग मोकळा ..
भायखळा आग प्रकरणाला नवे वळणआग लागलेली दुकाने शाळेच्या जागेवर उभी : भाजपचा दावा ; अतिक्रमणे तात्काळ हटविणे आवश्यक : पालकांची भूमिका ..
अजून एका विकासाकावर पालिका प्रशासन मेहरबान !'चांदिवलीत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांमध्ये १६०० कोटींचा भ्रष्टाचार' : प्रभाकर शिंदे..
भाषेच्या आडून ध्रुवीकरणाचे खेळमुंबईत खालावत जाणारी मराठी शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या यावर कुठलाही ठोस आणि परिणामकारक तोडगा न काढता इतर खर्चिक गोष्टींना प्राधान्याने हाती घेण्याचे उद्योग मागील २० ते २५ वर्षांपासून सुरु आहेत. दादर, सायन, शिवडीत राहाणारा मूळ मुंबईकर मोठ्या ..
रुग्णवाढीचे निवडणूक विघ्नमुंबईत काही दिवसांत वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या आणि ‘ओमिक्रॉन’चा वाढत प्रभाव यामुळे मुंबईत येत्या काही दिवसांत कठोर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला, तर नागरिकांसाठी आर्थिकदृष्ट्या तो खूप मोठा फटका असू शकतो. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ..
जांभोरी मैदानावरील सुशोभीकरण कामाला नागरिकांचा विरोधस्थानिकांकडून काम बंद करण्याचे प्रयत्न ; कामाला विरोध नाही ; पण स्थानिकांना विश्वासात घ्या ..
मराठी अस्मिता; पण निवडणुकीसाठीच!विधान परिषदेत शिवसेनेतर्फे सुनील शिंदे यांना उमेदवारी देऊन पुन्हा एकदा 'मराठी कार्ड' खेळण्याचा प्रयत्न सेना करत आहे. मात्र, आदित्य ठाकरेंच्या वरळीत जेव्हा 'केम छो वरळी'चे मोठ्या आकाराचे होर्डिंग्ज झळकले होते, तेव्हा सेनेची मराठी अस्मिता कुठे गेली ..
'मुंबई महापालिकेतील वाद 'राजदरबारी''भाजप नेत्यांची राज्यपालांकडे तक्रार ; चौकशी आदेश देण्याचे राज्यपालांचे आश्वासन..
कोरोनातील खर्च, कोस्टल रोडला होणाऱ्या खर्चावरून पालिकेत पुन्हा संघर्षभ्रष्टाचार झाल्याचे भाजपचे आरोप ; कोविड सेंटर्ससह विविध मुद्द्यांवर शिवसेना कोंडीत ..
मुंबई 'साफ करण्यावरून' ठाकरे बंधूत चढाओढकिनारे सफाईवरून आदित्य विरुद्ध अमित ठाकरे सामना ; ठाकरे बंधूंच्या वादाचा पुढील अंक ?..