Ram Navami 2025 तिबेटी पर्वतरांगांमध्ये गुंजणार्या वार्याच्या सुरांत एक वेगळीच रामायणगाथा गुंफलेली आहे. येथे ‘राम’ होतो ‘रामन’, जो शौर्य आणि करुणेचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे. सीता म्हणजे ‘पृथ्वीची कन्या’, जी नांगरलेल्या भूमीतून प्रकटते, ती प्रतीक आहे निर्मळतेचं. कथेच्या शेवटी धर्माचं तेज तिबेटी हिमालयाच्या शिखरांवर अखंड प्रज्वलित राहतं, अशा एका सनातन, नव्या स्वरांनी झंकारलेल्या या कथेचा घेतलेला मागोवा...
Read More
कर्ज देऊन, पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पांची आमिषे दाखवून जगभरातील छोट्या, कमकुवत देशांच्या अंतर्गत राजकारणात शिरकाव करणे, ही चीनची तशी जुनीच खोड. १९५० साली तिबेट गिळंकृत केल्यापासूनच तेथील पिढीला तिबेटी संस्कृतीपासून दूर ठेवण्याकरिता ‘नॅरेटिव्ह कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरुच आहेत. आता तिथे अभ्यासक्रमाची पुस्तके बदलण्यासह इतर अनेकविध पद्धती चीन अवलंबत आहे. फेब्रुवारीमध्ये जिनिव्हा शिखर परिषदेदरम्यान, नामकी या तिबेटी कार्यकर्त्याने आरोप केल्यानंतर या गोष्टी उघडकीस आल्या. तिबेटच्या भावी पिढ्यांनी च
Geography of India म्हणजे काय? भारताच्या मुख्य भूमीमधून अनेकदा अनेक राष्ट्र वेगळी झाली. त्यामुळे देशाची भूमी संकुचित झालेली दिसते. मात्र, भारताच्या मुख्य भूमीपासून आक्रमकांनी वेगळे पाडलेले देश सांस्कृतिकदृष्ट्या आजही भारताशी दृढ आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी भारत देशाच्या भौगोलिक, राजकीय इतिहासाबरोबरच सांस्कृतिक इतिहासदेखील अभ्यासणे आवश्यक आहे. भारताच्या संर्वसमावेशक इतिहासाचा घेतलेला हा धांडोळा...
दक्षिण तिबेट आणि नेपाळच्या सीमेलगतच्या भागात मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के उत्तर भारतात सुद्धा जाणवले. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल ५३ माणसांना आपला जीव गमवावा लागला असून, ६० लोकं गंभीररित्या जखमी झाले आहेत. इमारतींना तडे गेले असून, अनेक घरं उद्धवस्त झाली आहेत.
नचा तिबेटवर सुरू असलेला कब्जा लक्षात घेता आता अमेरिकेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'Resolve Tiber Act' तिबेट समाधान अधिनियम कायद्यावर स्वाक्षरी केली आहे.
अमेरिकी शिष्टमंडळाची ही भेट चीनला चांगलीच जिव्हारी लागली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमेरिकेला दलाई समूहाचे चीनविरोधी फुटीरतावादी स्वरूप पूर्णपणे ओळखण्याचे आणि जगाला चुकीचे संकेत पाठवणे थांबवण्याचे आवाहन केले.
अमेरिका आणि चीनमधील कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन सतत संघर्ष सुरुच असतो. आताही तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांची अमेरिकेच्या शिष्टमंडळाने भारतात भेट घेतल्यामुळे, या दोन देशांत नवा वाद उफाळून आला आहे. मागच्या 70 वर्षांत तिबेटकडे दुर्लक्ष करणार्या अमेरिकेला अचानक तिबेटचा कळवळा आला. यामागील अमेरिकेची कुटनीती समजून घेणे म्हणूनच आवश्यक!
सशक्त विरोधी पक्षांच्या अभावी काँग्रेसने तब्बल पाच दशके देशावर निरंकुश राज्य केले. त्यामुळे आपल्याला जाब विचारणारे कोणी नाही, अशी समजूत त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात निर्माण झाली. पण, काळाचे चक्र फिरून, काँग्रेसपेक्षा समर्थ असा पक्ष सत्तेवर आल्यावर, काँग्रेसची पापे उघड पडली. देशाची सीमा केवळ फाळणीच्या वेळीच बदलली असे नव्हे, तर नंतरच्या काळातही भारताची सीमा काँग्रेसच्या कृपेने बदलती राहिली आहे.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (आयटीबीपी)अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 'कॉन्स्टेबल' पदासाठी ही भरती केली जात आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना आयटीबीपी अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे.
भारतात वास्तव्यास असलेल्या तिबेटी नेत्यांची, ’जी २०’ परिषदेमध्ये तिबेटच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी होती. चीनने आमचा देश ताब्यात घेतला आहे आणि त्यामुळेच चीन हा देश विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, असा संदेश या परिषदेसाठी येणार्या नेत्यांना देऊ इच्छित आहोत, असे निदर्शकांचे म्हणणे होते. ही निदर्शने ‘तिबेटी युथ काँग्रेस’ने आयोजित केली होती.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत माहिती दिली की सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांसारख्या केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये १,१४,२४५ पदे रिक्त आहेत. तसेच, अजय मिश्रा म्हणाले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत.
धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध असूनही गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांतील संबंध म्हणावे तितके मधुर नाही. यासाठी नेपाळचा चीनकडे असलेला कल कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. परंतु, आता ही स्थिती बदलतेय. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड उच्चस्तरिय शिष्टमंडळासह नुकतेच चार दिवसीय भारत दौर्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली. यात दोन्ही देशांतील विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
दि. २० व २१ एप्रिल रोजी दोन दिवसीय ‘जागतिक बौद्ध परिषद’ पार पडली. या परिषदेच्या आयोजनाचे कर्तेपण भारताकडे होते. भारतीय सांस्कृतिक मंत्रालय व ‘इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन’ यांनी एकत्रितरित्या या परिषदेचे आयोजन केले होते. जागतिक राजकारणात भारताच्या या आयोजनावर बरीच चर्चा झाली. आजच्या आधुनिक जगात अशा प्रकारच्या जागतिक बौद्ध परिषदेचे हे पहिलेच आयोजन ठरले. जगभरातील अनेक बौद्ध भिक्खू, तत्वज्ञ, अभ्यासक यांनी या परिषदेस हजेरी लावली. त्यामुळे एकप्रकारे भारताने चीनला दिलेला हा शह मानला जात आहे.
आपल्या लष्करी बळावर तिबेट गिळंकृत करणार्या चीनला नेहमीच तेथील स्वातंत्र्य चळवळीची भीती वाटते. अशातच दलाई लामांनी धर्मशाळा येथे तिबेटी बौद्ध धर्मातील तिसरा सर्वांत महत्त्वाचा आध्यात्मिक धर्मगुरू म्हणून एका मंगोलियन बालकाचे नाव दिले आहे. या नियुक्त केलेल्या धर्मगुरूमुळे चीनला मोठा धक्का बसला आहे. म्हणूनच या तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्यलढ्याच्या सद्यस्थितीची समीक्षा करणे जरूरी आहे.
चिनी अत्याचारांनी त्रस्त तिबेटी लोक जगाच्या कानाकोपर्यात आवाज उठवत आहेत. याच मालिकेंतर्गत युरोपात राहणार्या तिबेटींनीदेखील इटलीच्या मिलानो शहरात आपली तिसरी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चीनद्वारे तिबेटमध्ये लागू केल्या जात असलेल्या शिक्षण पद्धती, ‘शून्य कोविड’ धोरणासारखे मुद्दे उपस्थित केले गेले.
दि. 6 जुलै रोजी तिबेटियन बुद्धिस्ट समाजाचे सर्वोच्च अध्यात्मिक धर्मगुरू चौदावे दलाई लामा हे वयाच्या 87व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. त्यांना अभिवादन व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा म्हणून तिबेट आणि चीन या विषयाचे आणखीन काही पैलू उलगडणारा आजचा हा दुसरा भाग...
तिबेट, चीन येथील अभ्यासकांनी अनेक ग्रंथ तिबेटी, चिनी भाषांमध्ये भाषांतरित केले. पुढे भारतातील विद्यापीठांच्या विनाशामध्ये भारतीय भाषांमधील मूळ ग्रंथ नष्ट झाले, तरीही त्यांची भारताबाहेरील भाषांमधील भाषांतरे टिकून असल्याने कालांतराने पुन्हा एकदा हे प्राचीन भारतीय ग्रंथ उपलब्ध झाले. या ग्रंथांमधील नोंदी तसेच परदेशी प्रवाशांच्या लेखनातले संदर्भ प्रस्तुत पुस्तकांमध्ये विपुल प्रमाणात दिलेले आहेत.
चीनमध्ये तिबेटी बुद्धविहारांवर अत्याचार-अन्याय वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये शिशुआन प्रांतात तिबेटच्या बौद्ध भिक्खूंना चिनी प्रशासनाने अटक केली. कारण काय तर चीनमध्ये लुहुओ प्रांतामध्ये ९९ फूट उंच बौद्ध मूर्ती तोडण्यात आली. मूर्ती तोडतानाची प्रक्रिया पाहण्यासाठी तिथे या भिक्खूंवर सक्तीही करण्यात आली.
चीन एकपक्षीय हुकूमशाही आहे व भारत लोकशाही देश आहे. खुल्या समाजात सरकारच्या विरुद्ध बोलणारे बरेच असतात. अशा लोकांमध्ये चुकीची माहिती पेरून लोकक्षोभ माजवणे सहज शक्य असते. चीन अशा गोष्टींचा फायदा घेतो. पाश्चात्य प्रसारमाध्यमे चीनच्या प्रचारयुद्धाला फारसे बळी पडत नाहीत.
आजपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात केवळ भारतालाच नाही, तर चीनच्या कुरापतींनी त्रस्त सर्वच देशांना ‘ड्रॅगन’ची अरेरावी मुळापासून उखडून टाकण्यासाठी आर्थिक हितसंबंध दूर सारत एकत्रितपणे कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कारण, चीनची समुद्रापासून ते अंतराळापर्यंत वाढती दादागिरी ही बऱ्याच देशांच्या सार्वभौमत्वासह जागतिक शांततेलाही सर्वार्थाने मारक ठरू शकते.
मुसलमानांच्या मशिदी नष्ट केल्यानंतर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने आता बौध्द धर्मीयांच्या धर्मस्थळांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सुचिआन प्रांतातील ९९ फूट उंच गौतम बुध्दांची मुर्ती नष्ट केली असून ४५ प्रार्थनास्थळे हटवण्याचे कृत्य या सरकारकडून करण्यात आले.
इतकेच नाही तर प्रत्येक घर-कुटुंबाने टेहळणी बुरुजाप्रमाणे कारवाई करावी, अशी अपेक्षा कम्युनिस्ट पार्टीने या रहिवाशांकडे व्यक्त केली आहे. म्हणजे इथले रहिवासी गणवेश न घातलेलेही सीमेवर पेट्रोलिंग करणारे सैनिक असावेत, असे प्रयोग चीन करीत आहे. या गावकर्यांनी सैन्याच्या विविध कवायती, उपक्रम आणि कामांमध्येही सहभागी व्हावे, कोणी तिबेटी नागरिक भारतात पळून जात असेल तर त्याला पकडून द्यावे, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. आपल्या सीमांचे रक्षण करणे, किती निकडीचे आणि कठीण काम आहे, हे या माहितीवरून आपल्या लक्षात येईल
भारत दौर्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्टोनी ब्लिंकन यांनी बुधवार, दि. २८ जुलै रोजी दलाई लामा यांचे प्रतिनिधी नगोदूप डोंगचंग यांची भेट घेतली. त्यामुळे तिबेटविषयी अमेरिकेची भूमिका काय असेल, याविषयी सूचक इशाराच यानिमित्ताने ब्लिंकन यांनी चीनला दिला आहे.
चीनमध्ये अनपेक्षित अतिवृष्टी झाल्यामुळे सर्वत्र पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चीन मधील प्रमुख शहरांना या पुराचा फटका बसला आहे. यात आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे.समोर येणारे फोटो हे भीतीदायक आहेत.गेल्या हजार वर्षात जेवढा पाऊस झाला नाही तेवढा काही दिवसात झाल्यामुळे चीनची फार मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झालेली आपल्याला दिसून येत आहे. आतापर्यंत १० ते २० अब्ज रुपयांचे नुकसान झालेले वृत्तानुसार समजत आहे.
युद्धात जो उंचावर त्याचा विजय होतो असे मानले जाते,त्यामुळे जगाच्या दोन महासत्ता यांमध्ये सुरु असलेल्या युद्धालाही उंच प्रदेश कलाटणी देऊ शकतो. ते दोन महासत्ता म्हणजे भारत आणि चीन आणि तो उंच प्रदेश म्हणजे तिबेट आहे. हे चीनने ओळ्खल्यामुळे अशा जास्त उंचीच्या ठिकाणी लढण्यासाठी तिबेट मधल्या युवकांना आपल्या सैन्यात प्रवेश देत आहे. जेणेकरून अशा उंच ठिकाणी ते भारताबरोबर ते लढू शकतील.
अंगावर येण्याचा प्रयत्न केल्यास शिंगावरच घेतले जाईल, असा संदेश नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना आपल्या एका साध्याशा कृतीतून दिला. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी चीनचे प्रमुख विरोधक आणि बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रसारमाध्यमांसह आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक, विश्लेषकांत मोदींच्या शुभसंदेशाचीच चर्चा सुरू होती. चीनने आक्रस्ताळेपणा केल्यास आमच्याकडे ‘तिबेट कार्ड’ आहे, असेच भारताने यातून सूचित केल्
तिबेटवर चीनचे वर्चस्व प्रस्थापित होण्यामुळे भारताची जी मोठी सीमा चीनला भिडली गेली आहे त्यामुळे लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, भूतान या सर्व ठिकाणी भारताला संरक्षणसज्जता वाढवावी लागत आहे. या संरक्षण सज्जतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे हे निश्चित. तिबेटी लोकांना तिबेटच्या स्वातंत्र्याबाबत जी काही आशा आहे, ती केवळ आणि केवळ भारताकडूनच आहे. दलाई लामा असेपर्यंतच या आशेमध्ये धुगधुगी राहील.
चीन तिबेटमध्ये नियोजनबद्ध महामार्गांचे जाळं विस्तारित आहे. जो महामार्ग भारतीय सीमांवरील अरुणाचल प्रदेशला लागून आहे. मागील सात वर्षांपासून या महामार्गाचे बांधकाम चालू आहे. चीनने आतापर्यंत ३१० मिलियन डॉलर इतका खर्च या प्रकल्पावर केला आहे. भारतीय सीमेलगत असणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीवरील धरणावरून हा मार्ग जात असून यामागे भारतातील अरुणाचल प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याचा चीनचा सुप्त हेतू स्पष्ट होतोय.
चीनविरोधी लढ्यामध्ये त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणाने तिबेटला स्वातंत्र्यापेक्षाही स्वायत्तता मिळावी, अशी भूमिका घेतली. मात्र, तिबेटला स्वायत्तता दिल्यास दलाई लामांच्या नेतृत्वाखाली काय होऊ शकते, याची जाणीव चीनला आहे. त्यामुळे त्यांनी स्वायत्ततेच्या मागणीकडे दुर्लक्ष करून आपला विस्तारवाद सुरूच ठेवला आहे. तिबेटला आपली वसाहत बनवून तेथे चिनी संस्कृतीचे आक्रमण तर केले आहेच. पण, सोबतच दलाई लामांचा नवा उत्तराधिकारी हा आपल्याच मर्जीतला असावा, अशीही सोय चीनने करून ठेवली आहे. त्यामुळे अमेरिकेची ताजी भूमिका चीनची चिंता
आता भारताविरोधात वापरण्यासाठी सामरिकदृष्ट्या स्कार्दूसारखे हवाईतळ चीनच्या हवाईदलासाठी अतिशय उपयुक्त निवड झाले आहेत. लडाखपासून काश्मीर आणि पंजाबपर्यंत आपल्या आक्रमक क्षमतेचा प्रसार करणे चिनी हवाईदलासाठी तुलनात्मकदृष्ट्या सुलभ होईल.
काही आठवड्यांपूर्वी या स्तंभात आपण ‘पिटबुल’ या सैतानी कुत्र्याबद्दल वाचलं होतं. आता वाचा सैतानांचा मागोवा घेणार्या आणि त्यांना खतम करणार्या लष्करी प्रशिक्षित कुत्र्यांबद्दल. असे १७ नवे कुत्रे भारतात जन्माला आले आहेत.
पँगाँग त्सो सरोवर कारवाईत भारताने चीनविरोधात तिबेटी शरणार्थ्यांचा समावेश असलेल्या एसएफएफ सैनिकांना मैदानात उतरवले व यावेळी एक सैनिक हुतात्मा झाला. हुतात्मा सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळी तिबेटी शरणार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘तिबेट देशाचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या. हा भारताचा तिबेटी स्वातंत्र्यासाठी प्रखरतेने लढण्याचा संकेत ठरु शकतो.
नेपाळच्या याच राजकीय अनागोंदीच्या परिस्थितीवर ‘ग्लोबल वॉच अॅनालिसिस’ने नुकताच एक सविस्तर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातील निरीक्षणे आणि निष्कर्ष हे दर्शविण्यासाठी पुरेसे आहेत की, नेपाळ हा चीनसाठी दुसरा तिबेट होण्याच्या मार्गावर आहे.
नेपाळच्या राजकारणात घडलेल्या नाट्यमय घडामोडी, ओली यांची संकटात आलेली खुर्ची याद्वारे योग्य तो संदेश ओली आणि चीनला मिळाला होता. मात्र, चीन सध्या नेपाळवर ज्या प्रकारे वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, ते पाहता नेपाळची वाटचाल लवकरच तिबेटच्या मार्गावर होईल की काय, असा संशय येतो. तसे झाल्यास ते नेपाळपेक्षाही भारतासाठी अधिक धोकादायक ठरणार आहे.
भूतानची ४७०किलोमीटरची सीमा चीनला लागून आहे . म्हणजेच भारत आणि चीन यांच्यादरम्यान भूतान हा ‘बफर स्टेट’ची भूमिका बजावत आहे. त्यामुळे भारतासाठी भूतान हा महत्त्वाचा देश आहे. १९५१ मध्ये ज्या वेळी चीनने आपल्या विस्तारवादी धोरणानुसार तिबेटला अस्तित्वहीन केले. तेव्हापासूनच भूतानने चिनी विस्तारवादाचा धसका घेतला आहे.
जगात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोक मेली आहेत. मात्र, चीनच्या भावना शून्य आहेत. उलट जिनपिंग म्हणतात, विनाशकारी कालखंड येऊन गेल्यानंतर नवीन परिवर्तन होत असते. असा हा चीन आणि अशा चीनशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तो करताना चीनपेक्षा अधिक ‘डिसेप्शनसिव्ह’ बनावे लागेल. भावनाशून्य देशाशी, तसाच व्यवहार करावा लागेल.
चीनने भारत-चीन सीमेवर आणि तिबेटमध्ये फारसे सैन्य तैनात केलेले नाही आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच, तर सैन्य त्यांना चीनच्या इतर भागातून आणावे लागेल. यामुळे या भागांमध्ये लगेच सैन्याची तैनाती करणे सोपे नाही आणि जेव्हा चिनी सैन्य चीनमधून तिबेटमध्ये प्रवेश करायला लागेल, तेव्हा आपल्याला सॅटेलाईट आणि विमानाच्या मदतीने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल
इंडियन तिबेट सीमा पोलीसचे (आयटीबीपी) जवान हेड कॉन्स्टेबल अर्जुन खेरियल यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातील ‘तेरी मिट्टी...’ हे गीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायले असून ते देशातील कोरोना वॉरियर्सना समर्पित केले आहे.
सध्या कोरोना व्हायरसमुळे चीन चिंतेत आहे. एकटा चीनच नाही तर सगळे जग या व्हायरसच्या राक्षसी प्रतापाने चिंतेत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. चीनमध्ये या विषाणूमुळे शेकडो माणसे हकनाक मृत्युमुखी पडली, तर हजारो माणसे या आजाराच्या चक्रात अडकून मृत्यूची घटिका मोजत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी चीनने काही निर्बंध तातडीने लादले आहेत. या सगळ्या गदारोळातही चीनने आपल्या दडपशाहीची एकही संधी सोडली नाही.
नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकाही या देशाच्या धूर्त जाळ्यात फसत चालले आहेत. या देशाने पूर्व तुर्कस्थान, मंगोलचा अंतर्गत भाग, तिबेटवरही आपला हक्क सांगितला आहे. हाँगकाँगचे गृहयुद्ध तर सगळे जग पाहत आहे. छोट्या देशांना गिळू पाहणारा हा देश आहे, हिंदी चिनी भाई भाई म्हणत भारतावर पद्धतशीरपणे आक्रमण करणारा चीन.
अमेरिकेतर्फे मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर
भारतीयांना अभिमान वाटेल असा एक व्हिडीओ समोर आला आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सचा म्हणजेच आयटीबीपीच्या जवानांचा हा व्हिडीओ आहे. योग दिनाचे औचित्य साधून या जवानांनी लडाखमधील १८ हजार फूट उंचीवर योगासनांचा सराव केला.
चीन तिबेटवर आक्रमण करत आहे, ज्यामध्ये मोठी धरणे बांधली जात आहेत, नद्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. तिबेटमध्ये पर्यावरण आक्रमण होते आहे.
जळगावकर हे व्यवहाराला चांगले असून प्रेमळही आहेत, असा अनुभव व्यक्त केला आहे, येथे हिवाळ्यात उबदार कपडेविक्रीसाठी येणार्या तिबेटी बांधवांनी. एकाने तर जळगावकरांबाबत ‘ बडे अच्छे है यहाँ के लोग!’ असे उत्स्फूर्त उद्गारही काढले.
भारताने नेपाळशी संबंध वाढविणे गरजेचे आहे. तेथील जलविद्युत क्षमतेचा वापर करण्यासाठी प्रकल्प राबवायला हवेत.
भारत आणि नेपाळमधील संबंधांकडे पाहता त्यांची तुलना अन्य कोणत्याही देशाशी केली जाऊ शकत नाही.कारण दोन्ही देशांनी आपापल्या सीमा दोन्ही देशांतील नागरिकांसाठी नेहमीसाठी खुल्या केलेल्या आहेत.
दलाई लामांना भारतात आश्रय दिल्यापासून चीन भारताकडे संशयाच्या नजरेने पाहतो. एवढेच नव्हे तर १९५९ साली चिनी अध्यक्ष माओ-त्से यांनी तर तिबेटमधील विद्रोहाला भारताचीच फूस असल्याचा आरोप केला होता.
संपूर्ण युरोप खंडामधून जवळपास ५ हजाराहून अधिक तिबेटीयन नागरिक आज जिनेव्हामध्ये आले आहेत.
येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला चीनच्या तिबेट प्रशासनाकडून भारतामध्ये 'थँक्यू इंडिया' हे शिबीर राबवण्यात येणार आहे.