navjot singh sidhu

संत नामदेव कृत ‘रामकथा महात्म्य’ (पूर्वार्ध)

संत नामदेव हे संत ज्ञानदेवांचे संतसांगाती होते. ज्ञानेश्वर समाधीस्थ झाल्यावर ५० वर्षे नामदेवांनी भक्ती संप्रदायाचे नेतृत्व केले व विठ्ठल भक्तीला पंजाबपर्यंत नेऊन राष्ट्रीय स्वरूप दिले. संत नामदेवांचे मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत भक्तीकाव्य आहे. शिखांच्या ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांची पदे समाविष्ट आहेत. हिंदी भक्ती साहित्याचे व निर्गुण रामोपासनेचे प्रवर्तक म्हणून संत नामदेवांचा कार्यगौरव कबीरांसह सकल संतांनी केलेला आहे. संत नामदेवांच्या मराठी अभंगगाथेत ‘रामकथा महात्म्य’ असे २७ अभंगांचे स्वतंत्र प

Read More

धन्य धन्य आमुचा जन्म। मुखी रामनाम उत्तम॥संत ज्ञानेश्वरांचा ‘परब्रह्म राम’ (उत्तरार्ध)

संत ज्ञानेश्वरांची अभंगगाथा नामभक्तीचा चैतन्यदीप आहे. या अभंग गाथेमध्ये सुमारे 992 अभंग आहेत. विविध विषयांवरील हे अभंग ज्ञानोत्तर भक्तीचे उत्कट दर्शन आहेत. त्यातील नामभक्तीपर अभंगामध्ये ‘राम आणि रामनाम महती’ या विषयावर अनेक अभंग आहेत. ‘मन हे राम जाहले, मी पण हरपले’ असे म्हणत, ज्ञानदेव रामनामाची फलश्रुती कथन करतात. पूर्वपुण्याई असेल, तरच रामराम जिव्हाग्री येते व रामनामाने भक्ताचा जन्म धन्य होतो. हरिपाठ व अभंगातून ज्ञानदेव निर्गुण परब्रह्म रामाची व रामनामाची महती सांगतात आणि, तोच विचार आपणास पुढील सकलसंतांच्य

Read More

महाराष्ट्रातील संतांचे अयोध्येशी आणि प्रभू श्रीरामांशी ऋणानुबंध!

अयोध्या, रामायण, रामभक्ती आणि महाराष्ट्र यांचा संबध कैक शतकांचा आहे. किमान १५०० वर्ष महाराष्ट्रात रामकथा सांगितली जात आहे. मध्यंतरीच्या काळातील साहित्याचे धागेदोरे फारसे उपलब्ध नसले तरी संत नामदेवांपासून रामभक्तीच्या रचना मराठी भाषेत आढळतात. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती या सर्वांना आकार देणाऱ्या मराठी संतानी अयोध्येचा महिमा वेळोवेळी वर्णन केला आहे. इ.स.च्या तेराव्या शतकाच्या अखेरीस तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण करणारे संत ज्ञानेश्वर (इ.स. १२७५ ते १२९६) व संत नामदेव (इ.स.१२७० ते १३५०) हे मराठीतले

Read More

आषाढी एकादशीनिमित्त अभंग चित्र वारी प्रदर्शन संपन्न

तळमावले : आषाढी एकादशीचे औचित्य साधत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थानापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंग आणि त्याला साजेसे पोस्टर्स पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षर वारकरी डॉ. संदीप डाकवे यांनी तयार केली होती. या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांनी आपला प्रदर्शन भरवण्याचा संकल्प पूर्ण केला. परिसरातील वारकरी यांनी या अभंग चित्र वारी उपक्रमाचे कौतुक केले. दररोज रेखाटलेले अभंग आणि त्या सर्व अभंगांचे आषाढी एकादशी दिवशी प्रदर्शन असा अनोखा योग डॉ.संदीप डाकवे यांनी साधला

Read More

उल्हासनगरासाठी शिंदेंनी दिलं मोठं गिफ्ट!

उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगरमधील सेंच्युरी मैदानात आयोजित या कार्यक्रमात दिली .उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन उल्हास ई चार्जिंग केंद्र, श्वान निर्बिजीकरण केंद्र, दिव्यांगासाठी संगणक प्रणाली, प्लॅस्टिक क्रशिंग मशीन या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोह

Read More

वैदिक परंपरा आणि साधना

वैदिक परंपरा आणि साधना

Read More

कृष्णानंद भारती स्वामी : एक कृतकृत्य जीवन

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाचा विचार हाती घेऊन ज्यांनी समाजपरिवर्तनाचे कार्य केले, ‘ज्ञानेश्वर माऊली’ या शब्दाशिवाय ज्यांची बोलण्यास सुरुवात होत नसे, तेच पूर्वाश्रमीचे डॉ. प्रा. राष्ट्रीय कीर्तनसम्राट श्रीकृष्ण वामनराव सिन्नरकर महाराज. ही सुरू झालेली जीवनयात्रा अलीकडे श्रीकृष्णानंद भारती स्वामी या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘ज्ञानेश्वर माऊली’ ते ‘नमो नारायण’ हा प्रवास ३० ऑक्टोबर रोजी शनिवारी रात्री शांत झाला. महाराजांच्या जीवनविचारांचे स्मरण मांडण्याचा केलेला हा प्रयत्न ...

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121