पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णपर्व. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे खर्या अर्थाने कायद्याचे राज्य भारतीयांना अनुभवायला मिळाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या विशेष ग्रंथाचीही निर्मिती झाली. या ग्रंथाचे संपादन इतिहास अभ्यासक, ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’चे सदस्य प्रणव पाटील यांनी केले आहे. त्यानिमित्ताने या लेखनप
Read More
Mohan Narsu Patil महाविद्यालयीन जीवनापासून सायकलस्वारीची आवड जोपासताना आता वयाच्या 57व्या वर्षीदेखील तोच उत्साह राखणार्या, मोहन नरसू पाटील यांच्या ‘लाईफ ऑन व्हील’विषयी जाणून घेऊया.
मृत्यू हा कायमच मानवासाठी कुतुहलाचा विषय राहिला आहे. माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते? हा विज्ञानालाही पडलेला प्रश्न आहे. वैज्ञानिक भौतिक जगतात याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा शरीरातील क्रियांमधील बदलापर्यंत ते पोहोचतात देखील. मात्र, त्याच्यापलीकडील अनुभवांवर डॉ. पीटर फेनविक यांनी बाबत संशोधन केले त्याविषयी...
औषधनिर्मिती क्षेत्रामध्ये ( Pharmaceutical Industry ) निष्ठेने आणि कष्टाने स्वत:चे आणि त्यायोगे देशाचेही नाव उत्तुंग करणार्या, रणजित बार्शिकर यांच्या जीवनकर्तृत्वाचा संक्षिप्त मागोवा घेणारा हा लेख...
Jeevan Samvardhan Foundation जीवन संवर्धनाचे समाजोपयोगी कार्य करणाऱ्या जीवन संवर्धन फाऊंडेशन संस्थेचा १५ वा वर्धापन दिन येत्या रविवारी (ता.१९ जानेवारी) रोजी सायंकाळी ५:३० ते ७:०० या कालावधीत ठाण्यातील हरी निवास बस स्टॉप जवळील जय भगवान हॉलमध्ये होत आहे. अविरत सेवेची पंधरा वर्षे' हे शिवधनुष्य यापुढेही पेलण्याचे बळ प्राप्त व्हावे यासाठी आयोजित केलेल्या आनंद सोहळ्याला भारत सरकार सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष मा.खा. विनय सहस्त्रबुद्धे हे प्रमुख वक्ते तर पुरुषोत्तम आगवण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित रा
क्रीडाविश्व ( Sports world ) आणि खेळाडूंचे आयुष्य हे कायमच सामान्य जनांसाठी एक विशेष आकर्षण असते. जगात मात्र अनेक ठिकाणी या खेळाडूंना स्पर्धेदरम्यान पायाभूत सुविधांच्या समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्वांवर मात करून, जो खेळासाठी आयुष्य वेचतो त्याला काहीच कमी पडत नाही, खेळाडूंच्या जीवनातील घडामोडींचा घेतलेला आढावा...
जीएसटी परिषदेची बैठक शनिवार दिनांक २१ डिसेंबर रोजी राज्सथान येथे पार पडली. शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. परंतु दुसऱ्या बाजूला काही महिन्यांपूर्वी हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्स प्रिमियमवरील जीएसटी हटवावी असा प्रस्ताव एका वरिष्ठ मंत्र्यांनी दिला होता. परंतु या प्रस्तावावर निर्णय घेणे जीएसटी परिषदेने टाळले आहे.
साई लाइफ सायन्सेस लिमिटेडचा आयपीओ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. साई सायन्सेस लिमिटेडकडून ३,०४३ कोटी रुपये बाजार भांडवल उभारले जाणार असून गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.
निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र मिळविण्याच्या उद्देश्याने केंद्र सरकारकडून नवी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकार येत्या १ नोव्हेंबरपासून एक महिन्याकरिता निवृत्तीवेतनधारकांसाठी देशव्यापी डिजिटल हयात प्रमाणपत्र मोहीम सुरू करणार आहे. देशभरातील ८०० जिल्हे आणि शहरांमध्ये नोव्हेंबरपासून मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
(Bareilly) उत्तर प्रदेशातील बरेली येथील जलदगती अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका मुस्लीम व्यक्तीला बलात्काराच्या एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. दोषीने पीडितेला हिंदू असल्याचे भासवून तिच्याशी मंदिरात लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्याच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने मोहम्मद अलीम नावाच्या तरूणाला जन्मठेपेची शिक्षा दिली. लव्ह जिहाद या प्रकरणाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर एका लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मुलाच्या गुन्ह्यात साथीदार असलेले आलिमचे वडील साबीर यांनाही २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भारतात पाकिस्तान आणि बांगलादेश परिस्थिती निर्माण करण्याचा कट रचला जाण्याची भीती न्यायालयाने आपल्या टिप्पणीत व्यक्त केली. ही घटना २० सप्टेंबर २०२४ रोजी घडली आहे.
देशातील जीवन विमा कंपनी असलेली ‘एलआयसी’ आता आरोग्य विमा व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. ‘एलआयसी’ या व्यवसायात उतरण्यासाठी या व्यवसायात असलेल्या कंपन्यांपैकी एक कंपनी विकत घेऊ शकते. यामुळे या व्यवसायात फार मोठे स्पर्धेचे वातावरण निर्माण होणार, हे नक्की. त्याचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
दोन दिवस झालेल्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली आहे. पाण्याखाली गेले पूल आणि रस्त्यावरील पाणी पुर्णपणे ओसरुन रस्ते वाहतूकीसाठी खूले झाले आहेत. संततधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजिवन आता पुर्वपदावर येत आहे. पुण्यातील भिडे पुलावरील पाणी ओसरले आहे.
येसूवहिनी, माई आणि ताई या तिघींची धाटणी, विचारपद्धती, स्वभाववैशिष्ट्ये अतिशय वेगळी; पण एकमेकींना सावरत, सांभाळत एकाच मार्गावर त्या निष्ठेने चालत राहिल्या. या स्त्रीत्वाच्या परमोच्च संकल्पनेने मी भारावून गेले आणि या तिघींवर एकपात्री नाटक करायचे, असे ठरवले. एकाच स्त्रीने तीन वैविध्यपूर्ण, वयाने भिन्न, पण एकच विचारधारा निभावून नेणारी पात्रे साकारायची. त्यात एकपात्री नाटकामुळे अभिनेत्री म्हणून माझा पण कस लागणार होता. त्यामुळे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारले.
नरवीर श्रेष्ठ ते किती। झाले भारती। तयांची न गणती। तयांची गणती। खरोखर भारतवर्षात होऊन गेलेल्या नरवीरांची आणि रणरागिणींची गणती करणे अशक्यच आहे. परंतु, तरीही माझ्या मनात सखोल रुजलेले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन जन्माला आलेले क्रांतिकारक म्हणजेच स्वा. विनायक दामोदर सावरकर आणि त्यांच्यावर रचलेल्या पोवाड्याची माहिती देण्यासाठी या लेखाचं प्रयोजन!
लोकांची गरज, मागणी व भविष्याची चिंता यामुळे लोकांचा विमा योजनांकडे वाढत असल्याचे मागील अहवालात दिसून आले होते. नुकत्याच आलेल्या अहवालात, आर्थिक २०२३-२४ मध्ये ४२ सर्वसाधारण विमा कंपन्यांच्या (General Insurance Companies) प्रिमियम मधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत २८९७३८ कोटीवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न १३ टक्क्यांनी वाढलेले आहे. संबंधित आकडेवारी जनरल इन्शुरन्स काऊन्सिलने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट केले गेले आहे.
आधुनिक विज्ञान आणि जुन्या रीतिरिवाजांचा संघर्ष अशी संकल्पना असणाऱ्या लाईफ लाईन या चित्रपटात महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटाच्या नावे ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून लाईफ लाईन या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता लागली आहे.
दि. १ एप्रिल २०२४ पासून २०२४-२५ या नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. आता मे महिना सुरू झाला आहे. येत्या वर्षात आपले स्वत:चे उत्पन्न किती असेल, याचा प्रत्येकाला अंदाज असतो. या उत्पन्नावर प्राप्तीकरही भरावा लागणार व यासाठी आतापासूनच करनियोजन करणे गरजेचे आहे. देशात असलेले सर्व कर प्रामाणिकपणे भरणे, हे तर आपले भारतीय नागरिक म्हणून कर्तव्यच आहे, पण जुन्या प्राप्तिकर प्रणालीनुसार काही पर्यायांत गुंतवणूक करून, करदाता आपले दायित्व कमी करू शकतो. त्याविषयी आजच्या लेखातून जाणून घेऊया.
पूर्वी Aegon Life Insurance म्हणून सर्वज्ञात बंधन लाईफने,‘भारत की उडान, बंधनसे’ ची खात्री करण्याच्या नव्या वचनासह, आपली नवीन ओळख जाहीर केली आहे. जलद वृध्दीसाठी सज्ज होऊन कंपनी ही व्यक्ती आणि कुटुंबांना त्यांच्या आर्थिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आत्मविश्वासाने भरभराटीसाठी सशक्त बनवण्यासाठी पुढे सरसावत आहे.
बजाज अलायंझ लाईफ इन्शुरन्स व सॅटिन क्रेडिटकेअर पार्टनर यांनी ग्रामीण भागातील आर्थिक समावेशकतेसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जाहीर केल्याप्रमाणे,कव्हरफॉक्स या विमा एजंटने पुढाकार घेतलेल्या या करारात सॅटिन क्रेडिटकेअर पार्टनर कंपनीच्या ग्राहकांना बजाज अलायंझ लाईफ इन्शुरन्सचे विविध विमा योजनांचा लाभ घेता येईल. याशिवाय सॅटिन क्रेडिटकेअर पार्टनर ग्राहकांना बजाज अलायंझच्या देशभरातील १३८६ केंद्रावर या सुवि़धांचा लाभ घेता येईल.
ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (एपीआय) निर्मिती मध्ये जागतिक आघाडीवर असलेल्या सुप्रिया लाइफसायन्स लिमिटेडने महाराष्ट्र सरकारच्या राज्य निर्यात आणि सामंजस्य करार (MOU Signing) पुरस्कारांमध्ये ८ सुवर्ण पुरस्कार पटकावून एक उल्लेखनीय कामगिरी केली. हे पुरस्कार महाराष्ट्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे. हा सोहळा मा. उद्योग मंत्री उदय सामंत , महाराष्ट्र सरकार तसेच डॉ. हर्षदीप कांबळे I.A.S, प्रधान सचिव (INDS) महाराष्ट्र सरकार ,डॉ. विपिन शर्मा IAS मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (
भारतातील खासगी जीवन विमा कंपनी असलेल्या एजेस फेडरल लाइफ इन्श्युरन्सतर्फे (एएफएलआय) त्यांच्या युलिप (युनिट लिंक्ड इन्श्युरन्स प्लॅन) पोर्टपोलियोचा भाग म्हणून मल्टिकॅप फंड सादर केला. विविध मार्केट कॅप्समध्ये सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांच्या डायव्हर्सिफाइड पोर्टफोलियोमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने या ओपन एंडेड फंडाची रचना करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून १० जानेवारीपासून सुरु झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम जीवन चरित्र स्पर्धेची १७ जानेवारी रोजी सांगता झाली. आज पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला. मुंबईतील ११४८ शाळांमध्ये हि स्पर्धा घेतली घेली. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक होती आणि यामध्ये १ लाख २० हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
आनंदनाम संवत्सर, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ या सुदिनी शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज झाले. या घटनेस या वर्षी ३५० वर्षे झाली. या अलौकिक घटनेची आठवण म्हणून ‘सागरी सीमा मंच’ आणि ‘शिवशंभू विचार मंच’ यांनी सागर परिक्रमा दि. २७ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ दरम्यान कुलाबा (मुंबई) ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) सागर परिक्रमा केली. त्या परिक्रमेचा वृत्तांत
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीने विमा क्षेत्रात जागतिक पातळीवर चौथा क्रमांक पटकावला आहे. एस अँड पी ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्सच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडे ५०३.७ अब्ज डॉलर्स रक्कमेचा रिजर्व उपलब्ध आहे. या यादीत पहिला क्रमांकावर जर्मन विमा कंपनी एलियांज ७५० अब्ज डॉलर्सच्या रिजर्वसह पहिल्या क्रमांकावर आहे.
‘लाईफ ऑन मिसिसिपी’ प्रकाशन वर्ष - १८८३ हे मार्क ट्वेनचं पुस्तक म्हणजे पाण्यावरच्या भ्रमंतीच्या विलक्षण वेडाची कहाणीच आहे. लेखक जणू त्या नदीच्या प्रेमातच पडला आहे. तिला सोडून जमिनीवर पाय ठेवावा, असं त्याला मुळी वाटतच नाही. आज १४० वर्षांनंतरही लेखकाच्या शब्दांमधलं ते पाण्याचं वेड वाचकाला झपाटून टाकतं.
"अवयवदान करणारे कुटुंब हे ईश्वरासमान आहे. अवयवदान करणे ही सुद्धा एकप्रकारे देशभक्तीचे कार्य आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जर त्याच्या शरीराचा कोणाला उपयोग होत असेल तर तो नक्कीच झाला पाहिजे. सर्वांसाठी जगणे आणि सर्वांसाठी मरणे हेच खऱ्याअर्थाने मानवी जीवन आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सुरत येथे केले.
ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने ते ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस (Glenmark Life Sciences) मधील 75 टक्के भागभांडवल निरमा (Nirma) ला विकणार आहेत.हा करार 5,651 कोटी रुपयांना झाला असून याद्वारे 615 रुपयांना शेअर्सची विक्री केली जाईल.ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (GPL) ने त्यांच्या उपकंपनी ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसमधील 75 टक्के स्टेक निरमा लिमिटेडला 615 रुपये प्रति शेअर या दराने विकण्यास सहमती दर्शवली आहे,ज्याचे इक्विटी मूल्यांकन 7,535.4 कोटी रुपये आहे. ग्लेनमार्क लाइफ सायन्सेसचे शेअर्स 1.25 टक्क्यांच्या घसरणीसह 6
आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक सदिच्छा!!देश जसजसा मजबूत होत आहे तसतसे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची महत्ता कळत आहे.स्वातंत्र्यावर विचार करताना, चला आपण पण स्वतंत्र असण्याची - आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याची शपथ घेऊ या.हे असे स्वातंत्र्य आहे ज्यामुळे आपल्याला मनःशांती आणि आपल्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचे देखील स्वातंत्र्य मिळते.
मेडटेक लाईक या भारतातील जुन्या व विश्वासू हेल्थकेअर कंपनीने नुकताच पोलीसांच्या शारीरिक मानसिक ताणतणावाच्या जनजागृतीसाठी शहरातील २१ पोलीस स्थानकात कार्यशाळा घेतली. याव्यतिरिक्त ताणतणाव, दबाव यावर मात करण्यासाठी कार्यशाळा घेतानाच 'स्ट्रेस मॅनेजमेंंट ' वर परिसंवाद घेतला. याप्रसंगी मुंबईतील २१ स्थानकात बीपी मॉनिटरिंग मशीन बसवण्यात आले आहे. याचा नियमित आढावा घेण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश राहणार आहे.
सुजीत पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचे निकटवर्तीय आहेत. पाटकर हे पेशाने व्यावसायिक आहेत. लाइफसायन्सेस हॉस्पिटल अँड मॅनेजमेंट या फर्ममध्ये पाटकर एक भागीदार होते. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता.
इन्कम टॅक्स विभागाकडून ५ लाखांहून अधिक वार्षिक प्रिमियम धारकांसाठी निकश जारी केले आहेत.सीबीडीटी ( Central Board of Direct Taxes) चा नियम ११ UACA १६ व्या सुधारित अमेंडमेंटनुसार 5 लाखांहून अधिक वार्षिक प्रिमियम धारकांसाठी मुदत संपल्यानंतर येणाऱ्या एकूण उत्पन्नाचा निकष लावून १ एप्रिल किंवा त्यानंतर योजना धारकांसाठी ही अंमलबजावणी केली जाईल.
इंडियाफर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (इंडिया फर्स्ट लाइफ)ने इंडिया फर्स्ट लाइफ गॅरंटी ऑफ लाइफ ड्रीम्स (गोल्ड) योजना लाँच केली आहे.नॉन-लिंक्ड,नॉन-पार्टिसिपेटिंग,वैयक्तिक जीवन विमा योजना पॉलिसीधारकांना नियमित दीर्घकालीन उत्पन्नाचे पर्याय प्रदान करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.३०,४०,६,८,१० इंडियाफर्स्ट लाइफ गॅरंटी ऑफ लाइफ ड्रीम्स प्लॅन हा विस्तारित टर्म इन्शुरन्स आधारित बचत विमा आहे. ज्यामध्ये ३० वर्षे आणि ४० वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी ६ वर्षे,८ वर्षे आणि १० वर्षांच्या फ्लेक्सिबल प्रीमियम पेमेंट टर्म्स (पीप
मुंबई महानगरपालिकेत कोरोना काळात एक हजार कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कोविड काळातील कामाचं स्पेशल ऑडिट व्हावे,अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भाजप नरिमन पॉइंट मुंबई कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. व ते बोलत होते.
बेघर मुलांच्या जीवन संवर्धनासाठी झटणारे सदाशिव चव्हाण या सहृदयी असामीच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
या निष्क्रमण संस्काराचे महत्त्व हे की, बाळाचे निसर्गाशी व सर्व प्राकृतिक तत्त्वांशी नाते जोडणे. यात सूर्य हा केंद्रस्थानी आहे समग्र विश्वाचा आधारभूत घटक म्हणजे सूर्य! प्रत्येक प्राणिसमूहाच्या शक्तीचे व ऊर्जेचे केंद्र म्हणजे हाच तो सूर्य! वडिलांच्या दृष्टिकोनातून आपल्या बाळाच्या शारीरिक आरोग्य वाढीसाठी, दीर्घायुष्याकरिता आणि मानसिक सामर्थ्य उत्तम ठेवण्यासाठी सूर्यप्रकाशाची सर्वाधिक गरज असते.
मुंबई : फेडरल बँकेने भारतातील अग्रगण्य खाजगी जीवन विमा कंपनी एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्सच्या सहकार्याने फेडरल बँकेच्या ग्राहकांसाठी 'एजेस फेडरल लाइफ इन्शुरन्स प्लॅटिनम वेल्थ बिल्डर प्लॅन' ही विशेष ऑफर सुरू केली आहे. नॉन-पार्टिसिपेटिंग युनिट-लिंक्ड लाइफ इन्शुरन्स प्लॅन, ही लाइफ कव्हर आणि मार्केट-लिंक्ड परतावा प्रदान करते जे आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करताना आपल्या गुंतवणुकीची उद्दिष्टे पूर्ण करण्यास मदत करते.
माणसामधील रोगाला जर पूर्णपणे बरे करायचे असेल, तर रोगाचा किंवा आजाराची संकल्पना करणे फार महत्त्वाचे आहे. मॉडर्न शास्त्राच्या कल्पनेनुसार रोग म्हणजे रोगाचे नाव व त्याचे निदान होय. म्हणजे एखाद्या हृदयरोग झाला किंवा एखाद्याला संधीवात झाला किंवा एखाद्याला मधुमेह झाला, यापर्यंतच हे निदान होते. आजाराला नाव दिले की, निदान झाले, असे या शास्त्राच्या अनुसार आहे.
महाराष्ट्र राज्य हे पाणीपुरवठा व स्वच्छता बाबतीत संस्थात्मक बळकटीकरण आणि मागणी आधारित पुरवठा करणारे देशातील अग्रगण्य राज्य आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी निगडित सर्वाधिक महत्त्वाच्या अशा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची जबाबदारी सांभाळताना ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, यासाठी या विभागामार्फत काम सुरू आहे. पाणी मिळाल्यानंतर लोकांच्या चेहर्यांवरचा ओसंडून वाहणारा आनंद पाहणे यासारखे सुख नाही. ते सुख आणि ती पुण्याई या विभागाच्या माध्यमातून काम करताना मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बंदर विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. बंदरांचा विकास करून त्याद्वारे जलमार्गांद्वारे होणारा व्यापार वाढविणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे ध्येय आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक ‘इकोसिस्टीम’ तयार करण्यासही प्राधान्य दिले जात आहे.
भारताच्या ‘जी २०’ अध्यक्षपदांतर्गत, ऊर्जा संक्रमण कार्यगटाची दुसरी बैठक गेल्या रविवारी गांधीनगर इथे पार पडली. त्यात जागतिक तापमानवाढ आणि त्यावर समाधान देण्यासाठी करावयाच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली. भारताच्या सध्याच्या पर्यावरणीयरक्षणाच्या कार्यक्रमाकडे पाहिल्यास २०५० पर्यंत हरितगृह वायुउत्सर्जनात ४० ते ७० टक्के घट होऊ शकते, असे चित्र दृष्टिपथास आहे. त्याविषयी...
मुंबईतील डी.एच.गोखले आणि शामला गोखले न्यासाच्या निधीतून रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठित असा ‘अंत्योदय पुरस्कार’ यंदा ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सदाशिव चव्हाण यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून एका प्रकट समारंभात हा पुरस्कार सदाशिव चव्हाण यांना प्रदान करण्यात येईल.
राज्य सरकारतर्फे केंद्राच्या महत्वकांशी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल २० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हर घर जल: जनजीवन मिशनद्वारे पाण्याबरोबर स्वच्छताही हे अभियान राबविले जाणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत १७.७२ लाख कुटुंबांना नळजोडणी करण्यासाठी हा सुमारे २०,००० कोटी रुपये हा निधी वर्ग केला जाणार आहे. तसेच १६५६ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण प्रकल्प असणार आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत कोविड सेंटर उभारणीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा निष्पन्न झाले असून याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तिय असलेल्या दोघांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने बुधवारी (दि. १) अटक केली आहे. या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका चहावाल्याच्या कंपनीला १०० कोटी रुपयांचा ठेका दिला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तसेच बापाने ज्या कंपनीवर बंदी घातली त्या कंपनीला मुलाने ठेका दिला, असाही आरोप सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानंतर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सर्वपक्षिय टीका होत असून, त्यांच्या विरोधात हक्कभगाची कारवाई करण्यात येत आहे. यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी सारवासारव करत म्हणाले, “शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून काही लोक विधिमंडळामध्ये गेले. त्यांनी सरकार स्थापन केले.
राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले. त्यांच्या या विधानाचा निषेध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही, संजय राऊतांनी जे वक्तव्य केले, ते निषेधार्थ आहे. त्याचे कुणीही समर्थन करण्याचे काहीही कारण नाही. विधीमंडळाचा नाहीतर राज्यातील जनतेचा अवमान करण्याचा कुणालाच अधिकार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
यंदाच्या वर्षी भारताकडे ‘जी२०’ चे अध्यक्षपद आहे, त्याअंतर्गत देशभरात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. याचाच भाग म्हणून ‘सिव्हील २०’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘सिव्हील २०’ अर्थात ‘सी२०’ अंतर्गत ‘लाईफ फॉर एनव्हार्नमेंट’ अर्थात ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ या शाश्वत विकासाच्या खास भारतीय पैलूस जगासमोर मांडले जात आहे.
“सर्व राज्यांमधील अवयवदानाचे कायदे एकसमान ठेवण्याची मागणी करणार्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला प्रतिनिधित्व म्हणून विचार करण्यास सांगितले आहे. ‘गिफ्ट ऑफ लाईफ अॅडव्हेंचर फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संघटनेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांचे न्यायासन सुनावणी करीत होते. अवयवदानाबाबत सर्व राज्यांत एकसारखे कायदे असावेत,” अशी मागणी या संस्थेने याचिकेत केली आहे.
‘नारी तू नारायणी, तुम ही जग की जीवनदायिनी’ या उक्तीनुसार प्रथमोपचाराचे तंत्र सर्वसामान्यांना शिकवून सर्वार्थाने ‘जीवनदायिनी’ ठरलेल्या पुण्याच्या शिल्पा नातू यांच्याविषयी...