०४ जून २०२५
“महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक गुंतवणूक आणि संरक्षण उत्पादनाचे केंद्रबिंदू बनत आहे”, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी केले. बँक ऑफ अमेरिकेच्या ‘२०२५ इंडिया कॉन्फरन्स: एक्सेलरेटिंग ग्रोथ, महाराष्ट्र ..
राज्यातील वनाच्छदनाची टक्केवारी वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत यावर्षी राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी केली. पुढील वर्षीही १० कोटी ..
राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या जलसंधारण प्रकल्पांपैकी १ हजार २६७ प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत. त्यात ‘जलसंधारण’चे ८७२ आणि ‘जलसंधारण महामंडळा’कडील ३९५ प्रकल्पांचा समावेश आहे. काही तांत्रिक अडचणी, जागेचा प्रश्न ..
नैसर्गिक आपत्तींचा धोका टाळण्यासाठी राज्य शासनाने आता तंत्रज्ञानाधिष्ठित उपाययोजनांकडे वाटचाल सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत, आपत्तीमुक्त महाराष्ट्राच्या ..
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, दि. ५ जून रोजी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देणार असून, ‘प्लास्टिक वापरणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या ..
बीडमध्ये ८४३ ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये पुढे आल्या होत्या. दरम्यान, ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे...
मंत्रिमंडळाच्या कामकाजासाठी पारंपरिक फाईलांचा आणि कागदपत्रांचा वापर आता इतिहासजमा होणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने प्रशासनाच्या डिजिटल रूपांतरणात आणखी एक मोठा टप्पा गाठला असून, ‘ई-कॅबिनेट’ धोरणांतर्गत मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ..
उबाठा गटाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, आता चंद्रहार पाटील यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे...
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे...
संजय राऊत ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे भूकंप होतो. ते प्रभारी म्हणून पक्ष संघटन करायला जातात आणि त्याठिकाणी विघटन होते, असा हल्लाबोल मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. उबाठा गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी ..
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन ..
पडघा येथील घटना ही पाकसाठी हेरगिरी करणार्या ज्या देशद्रोही प्रवृत्तींचाच एक भाग आहे, असे निश्चितपणे म्हणता येते. ‘स्लीपर सेल्स’च्या माध्यमातून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाक तसेच, बांगलादेशातूनही बळ मिळते ही बाब नवीन नाही. म्हणूनच, अशा देशविघातक ..
०३ जून २०२५
पायाभूत सुविधांसाठी केलेली भरीव गुंतवणूक ही देशाच्या अर्थचक्राला सर्वस्वी गतिमान करण्याबरोबरच, रोजगारनिर्मितीसह अर्थव्यवस्थेलाही चालना देते. एकीकडे जगभरातील देश आर्थिक अनिश्चिततेचा सामना करत असताना, आशियाई विकास बँकेने मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ..
०२ जून २०२५
‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ हाती घेतले आहे. हे अभियान केवळ एक सरकारी घोषणा नसून, जगाचे उत्पादन केंद्र म्हणून भारताची ओळख प्रस्थापित करण्यासाठीचा हा उपक्रम आहे. चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताला ..
३१ मे २०२५
2014 पूर्वी भारतात दूरसंचार धोरण अस्तित्वात होते का? हाच प्रश्न आज उपस्थित करावासा वाटतो. स्पेक्ट्रम घोटाळ्याने भ्रष्टाचाराचे नवनवीन शिखर गाठले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत केंद्र सरकारने 2014 नंतर दूरसंचार विभागाकडे लक्ष देत, संपूर्ण देशात वेगवान ..
२९ मे २०२५
विदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राने देशात अव्वल कामगिरी केली असून, ही महायुती सरकारच्या कार्यक्षमतेला मिळालेली पोचपावतीच. २०३० सालापर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. ..
निसर्गातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत पुरवण्याचे कार्य करणार्या भारती पाटील यांच्याविषयी.....
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे एक गोष्ट भारताच्या लक्षात आली, ती म्हणजे दहशतवादाविरोधी लढाई भारताला एकट्यालाच लढावी लागणार आहे. भारत हा जागतिक स्तरावरील ‘ब्रिस’, ‘क्वॉड’ वगैरे अनेक गटांचा सदस्य आहे. पण, या गटांतील कोणतेही देश या दहशतवादाविरोधी लढ्यात भारताच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. ‘जी-७’ या बड्या देशांच्या आगामी बैठकीचे तर जगातील चौथी अर्थव्यवस्था असलेल्या भारताला निमंत्रणच देण्यात आलेले नाही...
‘डेटा सेंटर्स’ ही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची पायाभूत सुविधा. या खेळात मुंबईने लंडन आणि डब्लिन सारख्या आघाडीच्या जागतिक शहरांना मात देत, सहावा क्रमांक पटकावला आहे. डेटा सेंटर्सच्या उपयुक्ततेचे हे आकलन.....
केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये स्थानिकांना रोजगारात ८५ टक्के आरक्षण, १५ वर्षांच्या वास्तव्याचा डोमिसाईल निकष व महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षणाचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसकाळात केवळ उपेक्षा सहन केलेल्या या सीमावर्ती प्रदेशात, स्वाभिमानाच्या आणि आत्मनिर्भरतेच्या नवीन विकासपर्वाचाच प्रारंभ झाला आहे...
अमेरिकेमध्ये जुनीयाँग लिय आणि जियान या दोन चिनी नागरिकांना नुकतीच अटक करण्यात आली. कारण, त्यांनी चीनमधून ‘फ्यूजेरियम ग्रॅमिनीरम’ ही विषारी बुरशी अमेरिकेत आणली होती. त्या बुरशीमुळे अमेरिकेमधील शेती किड पडून नष्ट होणार होती. तसेच या शेतीच्या उत्पादनाचा वापर करणारे पशू आणि माणूसही भयंकर आजारी पडून मृत्युमुखी पडणार होते आणि जर माणूस जगलाच, तर त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होणार होता. असे हे जैवयुद्धाचे हे एक भयंकर रूप!..