Delhi Assembly Election ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान झाले. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधीच एग्झिट पोलने दिल्लीमध्ये कमळ फुलून भाजप विजयी होणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भाजप २७ वर्षींनी पुन्हा एकदा दिल्लीमध्ये सत्तेत येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आम आदपी पक्षाच्या विजयाची कोणतीही शक्यता नाही. दरम्यान काँग्रेसचे मुश्कीलीने खाते खोलता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
Read More
महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळणार असून आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केला आहे. विधानसभा निवडणूकीनंतर विविध एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात पून्हा एकदा महायूतीचे सरकार येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
exit polls महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांचे मतदान काल पूर्ण झाले आणि त्यानंतर ‘कोण होणार मुख्यमंत्री?’ ‘कोणत्या पक्षाच्या किती जागा येणार?’ याबद्दल विविध संस्थांचे ‘एक्झिट पोल’ वृत्तवाहिन्या, डिजिटल माध्यमे आणि अर्थातच वृत्तपत्रांमध्येही झळकू लागले. कुणाचे पारडे जड? कुणाचे डिपॉझिट होणार जप्त? कोण ठरणार किंगमेकर, अशा अनेक चर्चांचा चहा- कॉफीसोबत आस्वाद घेतला जातो. पण, हे मतदार सर्वेक्षण आणि मतदार कौल किती विश्वासार्ह हादेखील एक प्रश्न उपस्थित राहतो.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. सगळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, निवडणूक कालावधीत निकालांचे अंदाज (ओपिनियन पोल, तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.
शेअर बाजाराने मोदी सरकारचे स्वागत करत घेतलेली उसळी ही थक्क करणारी आहे. एक्झिट पोल आणि निकाल जाहीर झाल्यानंतर घडलेल्या घडामोडींमध्ये एक दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. तथापि, बुधवारपासून बाजार पुन्हा सावरला असून, शुक्रवारी बंद होताना निर्देशांकाने सर्वकालीन उच्चांक स्थापित केला. मात्र, मोदीद्वेषाची कावीळ झालेल्यांना शेअर बाजाराची झालेली वाढ ही क्षुल्लक घटना वाटते.
अरुणाचल प्रदेशात पायाभूत सुविधांच्या विकासावर भाजप सरकारने मोठा भर दिला आहे. त्यामुळे अनेक दशकांचा अनुशेष भरून निघण्यास प्रारंभ झाला आहे. याचे उदाहरण सांगायचे तर स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये डोनीपोलो विमानतळाचे उद्घाटन झाले. परिणामी, अरुणाचल प्रदेशच्या विकासाला प्राधान्य देत असल्याचे सिद्ध करण्यात भाजपला यश आले. त्याचे प्रतिबिंब विधानसभा निवडणुकीच्या निकालात उमटले.
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज पंतप्रधान सात बैठका घेणार आहेत ज्यात विविध आणि महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असेल. एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आज ते सुमारे सात बैठका घेणार आहेत ज्यात ते ईशान्येकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणि चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेतील.
नाचता येईना अंगण वाकडे अशी गत झाल्याने काँग्रेसने ‘एक्झिट पोल‘मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
लोकसभा निवडणूक २०२४ करिता अंतिम टप्प्यातील मतदान पार पडले असून येत्या ४ जूनला निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालाचा अंदाज समोर येणार आहे. सायंकाळी ६:३० नंतर एक्झिट पोल स्पष्ट होतील. त्यानुसार, लवकरच एक्झिट पोलचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. एनडीए विरुध्द इंडी आघाडी यांच्यात नेमकी बाजी कोण मारणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणूकीचे मतदान संपन्न झाले असून शनिवार १ जून रोजी एक्झिट पोलचे आकडे जाहीर झाले आहेत. या आकड्यांनुसार महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याबद्दलचे अंदाज पुढे आले आहेत. राज्यात महायूती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होता. दरम्यान, महाराष्ट्राने कुणाला कौल दिला, याचा अंदाज या आकडेवारीतून वर्तवण्यात आला आहे.
चार राज्यातील निवडणुकीचे आकडे समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सर्वात आधी "एक्सिट पोल ओपिनियन पोल बंद करायला हवेत" अस त्यांनी म्हटल आहे. "त्यामध्ये काही माजा नाही आणि दम सुध्दा नाही" असं ते पुढे म्हणाले.
मागच्या दोन महिन्यांपासून मध्यप्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, तेलंगणा आणि मिजोराम राज्यांच्या विधानसभा निवडणूकीची चर्चा सुरु होती. आज शेवटच्या टप्यात तेलंगणा राज्यात ५ वाजेपर्यंत मतदान पार पडले. यानंतर लगेच सर्वच वृत्तवाहिन्यांवर एक्झीट पोलची चर्चा सुरु झाली.
पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावर भीषण अपघात झाला आहे. अनेक वाहनं एकमेकांना धडकली आहे.
गेली अनेक वर्ष 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा टेलीव्हिजन विश्वातील चर्चेचा विषय आहे. ह्या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे हिने तब्बल १२ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. 'मी गीत गात आहे' ह्या मालिकेतून एकदा मालिकेत झळकली परंतु, थोड्या काळातच उर्मिला मालिकेतून एक्झिट घेत आहे अशी चर्चा सुरु होती .
अभ्यास वा आकडेवारी ही अंधश्रद्धा असल्याप्रमाणे काम करू लागते आणि सामान्य जनता मतदार त्यांच्यापासून चार हात दूर होतो. कारण, त्यांनी कथन केलेले सत्य असले तरी ते सामान्य जनतेच्या नित्य जीवनातील वास्तव नसते आणि म्हणूनच लोक त्यांच्यापासून अलिप्त होत जातात. त्यांच्यावर आंधळी श्रद्धा ठेवून राजकारण करणारेही मग अंधश्रद्ध असल्यासारखे एकाकी पडत जातात, फसत जातात.
राज्यात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार येणार असल्याचे संकेत सोमवारी मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोल (मतदानोत्तर) चाचण्यांमधून स्पष्ट झाले.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २१ ऑक्टोबर या मतदानाच्या दिवशी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहापर्यंत माध्यमांवरच्या मतदाराचा कौल (एक्झिट पोल) सांगणाऱ्या कार्यक्रमांवर भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) बंदी घातली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आवाजी मतांनी देशात पुन्हा एकदा भाजप सरकार एकशे तीस कोटी भारतीय नागरिकांच्या कल्याणाचे काम करण्यास सज्ज झाले आहे.
आज सकाळपासून मतदानाची आकडेवारी समोर येत असताना भारताच्या पंतप्रधानपदी कोण बसणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.
देशभरात मतमोजणीची रणधुमाळी पेटली असताना मुंबई उत्तर मध्य मतदार संघात भाजप ला आघाडी मिळताना दिसत आहे. मुंबई उत्तर मध्य मतदार संघातील भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांना आत्तापर्यंत
उत्तर प्रदेश राज्यात खूप दिग्गज राजकारणींची प्रतिष्ठा पणाला लागली असताना सगळ्या देशाचे लक्ष असलेल्या महत्वाच्या लढतीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी वाराणसी मतदार संघातून उमेदवारी लढवत आहेत
लोकसभा निवडणुकीतील लोकांच्या मतांचा मी स्वीकार करतो मात्र हे देखील तितकेच खरे आहे की जनतेला ईव्हीएमबद्दल शंका होत्या असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले.
भाजपच्या या विजयाची शिल्पकार भारतातील राष्ट्रीय जनता आहे. ही राष्ट्रीय जनता धर्माचा म्हणजे उपासना पद्धतीचा विचार करीत नाही, जातीचा विचार करीत नाही, भाषेचा विचार करीत नाही, गरीब-श्रीमंत असा वर्गीय विचार करीत नाही. ती देशाचा विचार करते. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित, हे या जनतेला समजते.
पालघर या वनवासीबहुल जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात बहुतांश ठिकाणी वनवासी उमेदवारांचेच प्राबल्य आहे. या लोकसभा निवडणुकीत तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले होते. शिवसेनेकडून राजेंद्र गावित विरोधात बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव अशी जोरदार लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली.
काँग्रेसच्या घराणेशाही, भ्रष्टाचार, जातीधर्माच्या राजकारणाला आणि स्वतःला देशाचे मालक समजण्याच्या अहंकारी वृत्तीला जोरदार चपराक लगावत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपच्या, राष्ट्रवादाच्या, विकासाच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले.
लोकसभा निवडणूकीत एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणित आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त होत असल्याने विरोधीपक्षांमध्ये निराशेचा सुर आहे.
निकाल लागायच्या आधीच सुरू झालेली रडारड ही कसली लक्षणे मानायची? किमान शब्दांत वर्णन करायचे तर, ‘मनाने हरलेली माणसे’ एवढेच त्याचे वर्णन करता येईल. बहुसंख्य मतांनी निवडून येणारे नेते हे काही आपल्याला नवे नाही. मात्र, निकाल लागायच्या आधीच आपला पराजय मान्य केलेले नेते आणि पक्ष मात्र आपण पहिल्यांदाच पाहात आहोत.
लोकसभा निवडणूकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळू शकेल, असा अंदाज देशभरातील अनेक एक्झिट पोलच्या आकडेवारीतून व्यक्त केला जात आहे. यानुसार देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा अंदाज बहुतेक सर्व संस्था-वृत्तवाहिन्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे यंदा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या जागाही वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार बहुमताने विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॉंग्रेसप्रणित आघाडीला केवळ १२५ ते १३० जागा मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ममता दिदींचा गड अस
लोकसभा निवडणुकासाठी रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडले. यानंतर देशभरातील विविध वृत्तवाहिन्यांनी घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर दिसून आला. एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी मुंबई शेअर बाजाराने ९६० अंकांची उसळी घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २२९ अंकांची वधारल्याने आठवड्याची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी चांगली ठरली आहे.
मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे मोदी व भाजप समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून हा उत्साह सोशल मीडियावर दिसून येत आहे.
एक्सिट पोलमध्ये भाजप व मित्रपक्ष बाजी मारणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे भाजप व मित्रपक्षांमधे उत्साह संचारला असला तरी हे पोल पाहून विरोधकांचे पित्त खवळले आहे.
एनडीएच्या जाहीरनाम्यात किमान वेतनाची तरतूद
एक्झिट पोलच्या आकड्यात धक्कादायक असे काहीच नाही. राजकारणात अचानक काहीच घडत नाही. कुठलीही राजकीय घटना ही एका सुनिश्चित राजकीय प्रक्रियेचे फलित असते. मोदींना ते जमले आहे. त्यामुळे आज जे आकडे समोर आले आहेत त्यात अनपेक्षित काहीच नाही.
मतदानोत्तर चाचण्यांचा कौल विरोधकांना अनुकूल असा दिसून आला असता, तर सर्व विरोधक फेर धरून आनंदाने नाचले असते! विजयाचा उन्माद त्यांच्या वक्तव्यातून दिसून आला असता! पण तसे काही न झाल्याने ते हिरमुसले झाले आहेत. काही विरोधी नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहता त्यांची काय अवस्था झाली आहे, याची कल्पना यावी.
एक्झिट पोलमध्ये भाजपला बंगालमध्ये ४२ पैकी १९-२३ जागा मिळतील, याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने तृणमूल आणि ममतांविरोधात वापरलेल्या रणनीतीची आढावा घेणे क्रमप्राप्त ठरेल.
सर्व एक्झिट पोलवर असणार निवडणूक आयोगाची नजर
लोकसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल जाहीर करण्यास व मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी ४८ तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्याचे अंदाज जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याबाबतचे परिपत्रक आयोगाने जारी केले आहे.
अंतिम निकाल १८ डिसेंबर रोजी माहिती होणार आहे. निवडणूक आयोगातर्फे १८ डिसेंबर रोजी दोन्ही राज्याची मतमोजणी आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.