जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. भाजपच्या प्रदेश कार्यालयात मुंबई अल्पसंख्याक मोर्चाच्यावतीने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.
Read More
काश्मीर खोरं पुन्हा रक्ताने न्हालं, कारण दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांवर गोळीबार केला. या अमानुष घटनेनंतर काही तासांत शाहरुख खानने X हँडलवरून एक भावनिक संदेश दिला. आपल्या प्रिय व्यक्ती गमावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत उभं राहत, शाहरुखने देशवासीयांना एकत्र येण्याचं आवाहन केलं.
सलमान खानच्या सिकंदर या चित्रपटाने ईदला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली, पहिल्या दिवशी ३० मार्च रोजी तब्बल २६ कोटींची कमाई केली. काही ठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल्ल गेला, मात्र काही ठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने तो थिएटरमधून काढण्यात आला आहे.
सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिकंदर चित्रपटाने ३० मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सुरुवात केली. ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी काहींनी त्यावर टीका केली आहे. सलमान आणि रश्मिकाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथानकावरही काही प्रेक्षक नाराज असल्याचे दिसते. मात्र, तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊया.
Green Riyadh Project जगातील सर्वांत महत्त्वाकांक्षी शहरी वनीकरण प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘ग्रीन रियाध प्रकल्प.’ दि. 19 मार्च 2019 रोजी सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी रियाधच्या चार मेगा प्रोजेक्ट्सपैकी एकाचे अनावरण केले. या प्रकल्पासह रियाधला जगभरातील ‘टॉप 100’ राहण्यायोग्य शहरांच्या यादीत नेणे, हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट.
सौदीअरबमध्ये ( Saudi Arebia ) असलेल्या तेल संपत्तीमुळे, या देशाचे जागतिक राजकारणात महत्त्व आहे. मात्र, इंधन म्हणून तेल वापरण्याऐवजी, इतर पर्याय आता जगभरात शोधले जात आहेत. काही वर्षांनी तेल इंधनाला नवीन पर्यायही उपलब्ध होतील. तसेच कधी ना कधीतरी, सौदीचा तेलसाठाही संपेल. त्यामुळे सौदीचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी, तेलसाठ्याव्यतिरिक्त इतर मार्गांनी आर्थिक संपन्नता साधण्याचे मार्ग अवलंबले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे, मक्का-मदिनामध्ये सर्वधर्मीय विदेशी नागरिक गुंतवणूक करू शकतील. मात्र, गुंतवणूक
मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीतील अजरामर नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बर्डे आज जगात नसले तरी देखील त्यांचे चित्रपट, विनोद प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. त्यांच्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांपैकी गाजलेला एक चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’. सलमान खान, भाग्यश्री, रिमा लागू, आलोक नाथ अशा अनेक कलाकारांसोबत लक्ष्मीकांत बेर्डे झळकले होते. त्यातील सलमान खान आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी विशेष गाजली होती. पण तुम्हाला माहित आहे का सलमान खान लक्ष्मीकांत बेर्डेंना जरा घाबरुन होता.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हापुड जिल्ह्यातील ४५ मुस्लिम परिवारांनी सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरातील दिवंगत व्यक्तिचे ११ डिसेंबर २०२४ रोजी हिंदू विधींमध्ये अंतिम संस्कार केले. अंतिम संस्कारानंतर गंगा स्नान करुन १५० लोकांनी हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश केला आहे. सनातन धर्मात परतल्यावर सलमान खान ( Salman ) नाव बदलुन संसार सिंह ठेवले गेले. मुघलांच्या अत्याचाराने त्यांचे पुर्वज हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्मात धर्मांतरित झाले होते, हे कबुल करुन त्यांनी गौरीशंकर गोत्र स्वीकारले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी ६०-७० च्या दशकापासून गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची ८५ वर्ष ओलांडली असली तरी त्यांचा उत्साह आजही कायम आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' आणि 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' या दोन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारली होती. नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना आवर्जून भेट दिली होती. दरम्यान, आफल्या जीवनावर बायोपिक आल्यास त्यात कोणी भूमिका साकारावी असा प्रश्न विचारला असता धर्मेद्र यांनी एका कलाकाराचे नाव घ
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत राज्याचा कारभार हाती घेतला. यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या या शपथविधी सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तसेच, कलाकारांनीही आवर्जून या सोहळ्याल
दक्षिण भारतामध्ये विशेषत: बेंगळुरू दहशतवादाला खतपाणी घालणारा कुख्यात दहशतवादी सलमान रेहमान खान याला रवांडामध्ये अटक करण्यात भारताला यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी इंटरपोल चॅनेलद्वारे रवांडा येथून दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता सलमान रहमान खान याचे प्रत्यार्पण करण्यात भारताला यश आले आहे.
: कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरीकेत अटक करण्यात आली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अमेरीकेतल्या कॅलिफोरनीया परिसरात अनमोलच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अमेरीकेच्या पोलीस कस्टडीत त्याला ठेवण्यात आले आहे. अनमोल बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोईचा छोटा भाऊ असून आपल्या भावाप्रमाणेच तो सुद्धा ' मोस्ट वॉनटेड क्रिमीनल ' आहे. काही दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांचा खून झाला होता. या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईचं नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले होते.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे लोकांमध्ये चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे नेते अबु अझमी यांनी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुफ्ती सलमान अझरी या मौलवीची भेट घेतली. या भेटीदरम्यान ईशनिंदा विरोधी कायदा अस्तित्वात यावा या संबंधी दोघांमध्ये चर्चा झाली.
अभिनेता सलमान खान याला गेले अनेक दिवस बिश्नोई गॅंगकडून धमक्यांचं सत्र सुरुच आहे. यातल्या काही धमक्या तपासाअंती फक्त खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी काही बाबतीत मुंबई पोलीस तपास करून धमकी देणाऱ्यांच्या मागावरही आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज आल्यामुळे मुंबई पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. यासंदर्भात पुन्हा एकदा वरळी पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉरेन्स बिश्नोई गॅंगकडून सलमान खानला गेले अनेक महिने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. काळवीट शिकार प्रकरणी या दोघांमध्ये हे वाद जवळपास २० वर्षांपासून सुरु आहेत. दरम्यान, सलमान खाननंतर आता शाहरुख खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून त्याबद्दल बांद्रा पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. आणि त्याबद्दल पोलिसांना अधिक माहिती मिळाली असून तो आरोपी छत्तीसगढमधील रायपूरचा असल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणाच्या पुढील कारवाईसाठी पोलिस रायपूरला रवाना झाले आहेत.
मुंबई पोलिसांना ४ नोव्हेंबरच्या रात्री एक धमकीचा मेसेज आला आहे. यात सलमान खानला जर जीवंत राहायचे असेल तर त्याने मंदिरात येऊन माफी तरी मागावी किंवा ५ कोटी रूपयांची खंडणी द्यावी असे म्हटले आहे. या आठवड्यात सलमानला आलेली ही दुसरी धमकी आहे. माध्यामांना मिळलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा हा संदेश आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. आणि त्यांच्या हत्येनंचर वारंवार मुंबई पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर सलमान खानला मारण्याच्या धमक्यांचे मेसेज येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक धमकी आली होती त्याविरोधात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली असून धमक
Lowerence Bishnoi बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून पुन्हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला असल्याची धक्कादायक घटना आहे. संबंधीत मेसेजमध्ये त्याला बिश्नोई मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावे असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले. मात्र आता मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मेसेजच्या मागे नेमके कोण आहे याबाबतची माहिती लवकरच समोर येईल असे सांगण्यात येईल.
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई गॅंगकडून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा दुसरी धमकी आली होती आणि यात धमकी देणारा स्वत:ला बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे म्हणाला होता. या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सलमान खानच्या नावाने ट्रॅफिक पोलिसांना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून, तो कर्नाटकचा आहे. विक्रम असं या व्यक्तीचं नाव असून कर्नाटक पोलिसांनी विक्रमला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांचं पथक ६ नोव्हेंबर २०२
अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देत दोन कोटींची मागणी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून एकदा तसा प्रयत्न करण्यात देखील आला होता. दरम्यान, नुकतीच त्याला ज्या इसमाने धमकी दिली होती त्याने २ कोटींची मागणी केली होती. तो आरोपी आझम मोहम्मद मुस्तफा वांद्र्याचा रहिवासी असून त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असून वारंवार त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर सलमानच्या सुरक्षेत अधिक वाढ देखील करण्यात आली. मात्र, आता पुन्हा एकदा सलमानला धमकी आली असून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने २ कोटींची मागणी केली आहे.
Salman Khan बॉलिवूडचा दबंग खान अभिनेता सलमान याला काही दिवसांआधी लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच त्याचा जीव वाचवायचा असेल तर लवकरात लवकर २ कोटी रुपय द्यावी असा मेसेज सध्या मुंबई पोलीसांना पाठवण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. याच प्रकरणामुळे बाबा सिद्दीकी यांची देखील हत्या करण्यात आली होती. आणि आता पुन्हा एकदा झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर हा धमकीचा फोन आला आहे. शुक्रवारी सायंकाळी हा धमकीचा फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने झिशान आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली आहे. याप्रकरणी झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार निर्मलनगर पोल
दिवाळीच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक नाही तर दोन सुपरहिट चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. सिंघम अगेन आणि भूल भूलैल्या ३ हे दोन्ही बिग बजेट चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहेत. सध्या सिंघम अगेन चित्रपटाचं प्रमोशन अजय देवगण करत असून त्याने सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस १८ च्या वीकेंड का वार या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय देवगणबरोबर झालेली एक घटना सलमान खानने सांगितली.
मुंबई : सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंन्ड आला आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेला सलमान खान आणि शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट करण अर्जून पुन्हा एकदा चित्रपटगृहात येणार असून स्वत: सलमान खानने प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे. ‘करन-अर्जुन’ ३० वर्षांनी पुन्हा येणार असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर, बिश्नोई गँग उजेडात आली. सलमान खानला दिलेली धमकी, भारतभर गँगचं पसरलेलं जाळं यामुळे बिश्नोई गँग सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. अशातच, या गुन्हेगारांच्या टोळीवर अंकुश ठेवण्याची योजना सुरक्षा दलाने आखली आहे.
अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गेल्या बऱ्याच काळापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. १९९८ साली काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत असून काळवीटाची पूजा करणाऱ्या बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्याने सलमानने त्यांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. या दरम्यान, आता लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. काळवीटची शिकार केल्यानंतर सलमानने बिश्नोई समाजाला पैशाची ऑफर दिल्याचा दावा त्याने केला आहे.
सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या वादामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. आणि त्यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांच्या मदत क्रमांकावर पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याचा संदेश आला होता. दरम्यान, आता धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने अभिनेता सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई टोळीतील वाद मिटवण्यासाठी पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी झारखंडमधील एका २४ वर्षीय तरूणाला वरळी पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदी 'बिग बॉस १८' ची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. आणि विशेष चर्चा ज्या स्पर्धकांविषयी सुरु होती ते म्हणजे वकिल गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते यांनी त्यांच्या खास स्टाईलने बिग बॉसचं घर चांगलंच गाजवलं. त्या घरात केवळ दोन आठवडे मुक्काम करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी घरात बरेच गौप्यस्फोट केले, शिवाय घराबारहेर आल्यावरही त्यांची अनेक विधाने चर्चेत आहेत.
अभिनेता सलमान खान आणि कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई यांच्यात सध्या वाद सुरु आहे. १९९८ साली झालेल्या काळवीट हत्या प्रकरणाचा वाद आजही सुरुच आहे. या प्रकरणामुळेच सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या घराबाहेरही गोळीबार करण्यात आला होता. तर, काही दिवसांपूर्वी त्याचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची देखील गोळ्या झाडून हत्या करत लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात आता भजनसम्राट अनुप जलोटा यांनी सलमान खानने
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणात अडकलेल्या सलमानच्या मागे बिश्नोई गॅंग लागली असून त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आणि प्रयत्न झाला आहे. या दरम्यान, सलमानचा काळवीट शिकार प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. २००८ साली ऑन दि काऊच विथ कोएल या शोमध्ये सलमान खानची मुलाखत घेण्यात आली होती. याच मुलाखतीत सलमानने काळवीटला मारल्याचा दावा फेटाळून लावला होता. १९९९ सालापासून सातत्याने चर्चेत आहे. हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हा प्रकार घडल
लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे वृत्त आहे. मात्र आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी सलमानला पाठीशी घालत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सलमानने आतापर्यंत किटकंही मारले नाही. आमचे कुटुंब कोणाचेही नुकसान करणार नाही असा विश्वास आहे असे ते म्हणाले आहेत. सलमानची यात काहीही एक चूक नसल्याने तो माफी मागत नसल्याचे सलीम खान म्हणाले आहे.
अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. लॉरेन्स बिश्नोईने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याची सुरक्षा अधिक वाढवण्यात देखील आली आहे. एकीकडे सलमान-बिश्नोई वाद सुरु असताना आता अभिनेता आणि निर्माता कमाल खान याने सलमानशी पंगा घेतला आहे.
लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे सध्या त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटातील नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी घेतली होती. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर त्याला जीवे मारण्च्या धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे आता सलमानने स्वसंरक्षणासाठी नवीन बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. सलमानने बुलेट प्रूफ निसान एसयूव्ही कार घेतली असून थेट दुबईतून त्याने गाडी मागव
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्या लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या गॅंगकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा मेसेज केला आहे. आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव देखील घेण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या मेसेजमध्ये नुकतीच हत्या करण्यात आलेल्या बाबा सिद्दिकी यांचाही उल्लेख केला असून त्यांच्यापेक्षा सलमान खानची वाईट अवस्था होईल, असं म्हटलं आहे. या पार्
Salman Khan मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रामांकावर जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आला आहे. या मेसेजमध्ये ५ कोटीं रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या मेसेजमध्ये म्हटले आहे की, जर सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईसोबत वैर संपवून जिवंत राहायचे असेल तर किमान ५ कोटी रुपये द्यावे. जर पैसे दिले नाहीतर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दिकीपेक्षा वाईट होईल. या मेसेजमुळे मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास सुरू करत आहेत.
(Baba Siddique Murder Case)“मला असे वाटते की, शरद पवार यांना केवळ सत्ताच पाहिजे आहे. इतकी गंभीर घटना झाल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. आम्हाला महाराष्ट्राकडे पाहायचे आहे. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. प्रगती साधायची आहे आणि महाराष्ट्र सुरक्षित ठेवायचा आहे. त्यामुळे त्यांना जर खुर्चीकडे पाहायचे असेल आणि बोलायचे असेल तर त्यांनी ते बोलावे, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तसेच बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचे निकटवर्तीय बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे देशभरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची संपूर्ण जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गटाने घेतल्याचे समोर आले होते.
Salman Khan राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले. यानंतर या हत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंध असल्याची माहिती आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते हरनाथ सिंह यादव यांनी सलमान खानबाबत एक पोस्ट शेअर केली होती. सलमान खानने केलेल्या काळवीटाच्या हत्येप्रकरणी माफी मागावी असा सल्ला दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी रात्री खून करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्विकारली आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. पण, याचसोबत सलमान खानला जो कुणी मदत करेल, त्याची सुद्धा हीच अवस्था केली जाईल असा धमकीवजा इशारा सुद्धा बिश्नोई गँगने दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री लॉरेन्स बिश्नोई गँगच्या लोकंनी हत्या केली. संबंधित प्रकरणात ३ आरोपींना पकडण्यात पोलीस प्रशासनाल यश आले असून चौथ्या आरोपीची ओळख पटली आहे.
ज्येष्ठ उद्योगपती रतन नवल टाटा यांचे बुधवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनावर राजकीय नेते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी हिंदी, मराठी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. देशाला आकार देणारे, लाखो लोकांना रोजगार देणाऱ्या या महान व्यक्तीला बॉलिवूडकरही श्रद्धांजली वाहात आहेत.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉसचे देशभरातच नाहीत तर जगभरात चाहते आहेत. सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून तो ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. यावेळीस हा सीझन केवळ ७० दिवसांत प्रेक्षकांना निरोप घेणार आहे. कारण, ६ ऑक्टोबरलाच हिंदी बिग बॉसचा अठरावा सीझन सुरु होणार आहे. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १८' मध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार, याबाबत चाहत्यांमध्ये आत्तापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, 'बिग बॉस'च्या नव्या सीझनमधील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले असले तर
कलर्स मराठी आणि कलर्स हिंदी वाहिनीवरील लोकप्रिय शो बिग बॉस एकाच दिवशी समोर येणार आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो असलेला मराठी बिग बॉस सध्या चांगलाच चर्चेत आहे. पहिल्याच दिवसापासून घरातील सर्व सदस्यांनी घातलेले राडे प्रेक्षकांनी पाहात त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. यंदाच्या सीझनमध्ये एकामागोमाग एक ट्विस्ट येतच गेले. आता सर्वात मोठा ट्विस्ट आणि मोठा निर्णय बिग बॉसच्या टीमकडून घेण्यात आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व यंदा १०० नाही तर ७० दिवसांमध्येच संपणार आहे. परंतु, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात टीआरपी असताना अचानक असा निर्णय घेण्यात आल्याने सगळ्यांनाच धक्क
कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व सध्या चांगलंच चर्चेत आहे. रितेश देशमुख या सीझनचे होस्ट असून अनेक नव्या गोष्टी या पर्वात घडताना पाहिल्या. पण आता बऱ्याच लवकर घरात पत्रकारांची परिषद झाल्यामुळे अवघ्या ७० दिवसांमध्येच हा सीझन बंद होणार का? अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. १०० दिवसांऐवजी मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन लवकर गाशा गुंडाळणार असे नेटकरी म्हणत आहेत.
‘एमबीएस’ हा ‘दूध का धुला हुवा’ आहे, असा माझा गैरसमज अजिबात नाही. पण, त्याने जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो जवळपास अशक्यप्राय आहे.
अभिनेता सलमान खान याला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. इतकेच नव्हे तर त्याच्या बांद्रा येथील गॅलेक्सी घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. या प्रकरणावर दरदिवशी नवी अपडेट येत असताना आज १९ सप्टेंबर २०२४ रोजी पुन्हा एकदा खान कुटुंबाला धमकी देण्यात आली आहे. सलमान खानचे वडिल सलीम खान पहाटे चालायला गेले असता एका बुरखाधारी महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने सलीम यांना धमकी दिली आहे.