Indian model of nature conservation आजमितीला मानवाने प्रगती केली असली, तरीही या प्रगतीला साध्य करण्यासाठी त्याने निसर्गाचे एकप्रकारे शोषणच केले. पाश्चात्य विचारधारेनुसार नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापराला कोणतीही बंधने नाहीत. मात्र, भारतीय विचारधारा असे मानत नाही. पृथ्वीवरील साधनसंपत्तीचा वापर करताना तिचे काळजीपूर्वक ‘दोहन’ करण्याचा विचार त्यात आढळतो...
Read More
पर्यावरण संवर्धनाचा ध्यास प्रदूषण नियंत्रणासाठी आणि सभोवतालच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा,” असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
शालेय विद्यार्थ्यांना भारतीय मातीतील संस्कारांची आणि महापुरुषांची ओळख करून देण्याच्या हेतूने २००३ साली मोहन सालेकर आणि त्यांचे चार सहकारी एकत्र आले आणि मूल्य शिक्षण उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या ईश्वरी कार्यात एकूण दोन हजार साधक कार्यकर्ते ३ हजार ७०० शिक्षक आणि चार हजार परीक्षक सहभागी आहेत. आज संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे नीतिमूल्य संवर्धनाचे काम डिजिटल माध्यमातून २३ प्रांतात सुरू आहे. प्रतिष्ठानच्या अमूल्य कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
वन आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच वन विभागाचे सुवर्णपदक मिळालेले विभागीय वन अधिकारी डॉ. सुजित नेवसे यांच्याविषयी...
‘कांदळवन कक्षा’अंतर्गत सुरू होणार्या ‘मरिन सेंटर ऑफ एक्सलन्स’ संदर्भातील बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या बैठकीत ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे (डब्लूआयआय) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश कुमार यांनी राज्यातील सागरी कासवसंवर्धनातील बदलांविषयी विस्तृतपणे चर्चा केली. याच चर्चेचा आधार घेऊन प्रत्यक्ष किनार्यावर काय परिस्थिती आहे, याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
समाजात विविध प्रकारची लोकोपयोगी कार्य करणारी खूप माणसं आहेत. मात्र, आज काळाची गरज ओळखून निसर्गाला आपले मित्र बनविणार्यांपैकी राजीव पंडित हे खासच! त्यांच्याविषयी...
सातार्यातील चाळकेवाडी पठारावरुन, नव्याने शोधलेल्या पालीच्या नव्या प्रजातीचे शोधकर्ते डॉ. अमित सय्यद यांच्याविषयी...
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या काळाची अनिवार्यता आहे. बुद्धिमत्तेच्या या तंत्रामुळे, सर्व क्षेत्रांमध्ये प्रगतीची नवी दालने खुली होत आहेत. माणसाला ज्याप्रकारे स्वत:च्या विकासासाठी शिक्षणाची गरज असते, त्याच पद्धतीने कृत्रिम बुद्धिमत्तेला टिकून राहण्यासाठी, सर्वव्यापी अद्ययावत माहितीची आवश्यकता असणार आहे. काही काळापूर्वी इंटरनेटवर एखाद्या साहित्याचे भाषांतर केल्यास, त्यातील असंख्य चुका आपल्याला नजरेस येत होत्या. योग्य त्या जागेवर योग्य तो संदर्भ न आढळल्यास, अर्थाचा अनर्थ होण्याची शक्यताच अधिक होती. परंतु, भविष
गेल्या महिन्याभरात राज्यात ११ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामधील काही मृत्यू हे नैसर्गिक आहेत, काही शिकारीशी संबंधित आहेत, तर काही मृत्यू हे रेल्वे-रस्ते अपघतांमध्ये झालेले आहेत. बहेलिया शिकारीचे जाळेदेखील राज्यातून नुकतेचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील व्याघ्र संवर्धनाला संक्रांत लागल्याचे चित्र दिसत आहे. याविषयीच आढावा घेणारा हा लेख...
कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘ए-आय’ची उपयुक्तता आणि त्याचे जाणवणारे तोटे हे येणारा काळच ठरवेल. मात्र, ‘ए-आय’ने काही क्षेत्रांमध्ये क्रांती करण्यास सुरुवात केली आहे. वन्यजीव संशोधन आणि संवर्धनाचे क्षेत्र हे त्यामधील एक. ‘ए-आय’चा वापर करून ओळख पटवण्यामध्ये किचकट ठरणार्या पक्ष्यांची ओळख आपण चुटकीसरशी कशी करू शकतो, यावर संशोधन करण्यात आले आहे. याच संशोधनाचा आढावा घेणारा हा लेख...
देवरुखच्या 'सह्याद्री संकल्प सोसायटी'ने रत्नागिरीतील पाच तालुक्यांमधून धनेशाच्या जवळपास ६० घरट्यांच्या (ढोल्या) नोंदी केल्या आहेत (hornbill conservation project in konkan). सध्या कोकणात सुरू असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या विणीचा हंगाम सुरू आहे (hornbill conservation project in konkan). या घरट्यांच्या निरिक्षणाचे काम संस्थेचे कार्यकर्ते स्थानिक धनेशमित्रांच्या मदतीने करत असून त्यामधून जन्मास येणाऱ्या पिल्लांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत (hornbill conservation project in konkan). गेल्या काही वर्षांमध्ये कोकणाती
पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी वृक्षलागवड, जैवविविधता संवर्धन, सौरऊर्जा, जलसंधारण प्रकल्प अशा माध्यमातून सर्वस्वी ‘जीवनदायिनी’ ( Life Giver ) ठरलेल्या डॉ. विनिता आपटे यांच्याविषयी...
नुकतीच केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने पशुवैद्यकीय उपचारांमध्ये वेदनाशामक म्हणून वापरले जाणारे ‘निमसुलाईड’ या औषधाच्या वापरावर बंदी आणली (ban analgesic drugs for vulture conservation). गिधाड संवर्धनासाठी आज देशात ‘संवर्धन प्रजनन प्रकल्प’, ‘गिधाड उपहारगृह’ अशा काही उपाययोजना सुरू आहेत (ban analgesic drugs for vulture conservation). वेदनाशामक औषधांवरील बंदी ही त्यावरील एक मात्रा आहे (ban analgesic drugs for vulture conservation). मात्र, सरकारने गिधाड संवर्धनाच्या अनुषंगाने यापूर्वी बंद
'भारतीय औषध तांत्रिक सल्लागार मंडळा'ने (डीटीएबीआय) या औषधाच्या वापरावर बंदी आणण्याची शिफारस केली होती (nimesulide). या शिफारशीच्या आधारे गिधाडांची कमी होणारी संख्या लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. (nimesul
नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेशमधील केन-बेटवा नदीजोड प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना म्हणाले की, “भारतातील प्रमुख नदीखोर्यांचे प्रकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीवर आधारित होते आणि त्यांच्याच प्रयत्नाने जल आयोगाची स्थापना झाली.” त्यानिमित्ताने या लेखात भारताच्या जलसंधारणाचे विकासपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांच्या जलनीती आणि कर्तृत्वाचा मागोवा घेतला आहे. त्यानुसार वाटते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नुसते घटनेचेच नव्हे, तर भारताच्या जलसंधारणाचेही शिल्पकार आहेत
ठाणे : पर्यावरण संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील (युपी) चार तरुण जगाला संदेश देण्यासाठी जगभ्रमंतीवर निघाले आहेत. युपीतील एका लहान गावातील हे चारही तरूण शेतकरी ( UP Farmer ) असुन मानवतेच्या भविष्यासाठी त्यांनी 'विश्व पदयात्रा' काढून जागतिक वनीकरण मिशन सुरू केले आहे. २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत हे तरूण ठाणे जिल्हयात जनजागरण करणार आहेत.
खानिवडे : वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन ( Kandalwan ) क्षेत्र आढळून आले आहे. हे क्षेत्र आता कांदळवन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या भागाची खातरजमा करून कांदळवन ताब्यात घेतले जाणार आहे. कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे, यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे.
पर्यावरणाचे संवर्धन कसे करावे ? Dr. Jane Goodall
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या कोचिंग डेपोने नवीन द्वि-मार्गी स्विच कंट्रोल पिट प्रदीपन प्रणाली म्हणजेच पिट इल्यूमिनेशन कंट्रोल यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. या नव्या प्रणालीमुळे ऊर्जा संवर्धनामध्ये महत्त्वपूर्ण प्रगती साधन भारतीय रेल्वेला शक्य होणार आहे. या आधुनिक प्रणालीमध्ये, १६ व्हॅट किंवा ४८ व्हॅटचे एकूण १२० एलइडि पिट दिवे आहेत. हे खड्डे दिवे एकाच ठिकाणाहून नियंत्रित केले जाऊ शकतात आणि दोन सर्किट्समध्ये विभागले जातात, जे ऊर्जा संरक्षणास हातभार लावतात.
(Wildlife Conservation) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीर केलेल्या संकल्पपत्रात वन्यजीव आणि त्यासंबंधी काम करणार्या संवर्धकांना विशेष स्थान देण्यात आले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर असो, की वन्यजीव संवर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्काराचे नियोजन असो, वन्यजीवांसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश संकल्पपत्रात करण्यात आला आहे. वन्यजीव क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वन्यजीव संवर्धनामधील अनेक समस्यांवर तोडगा निघ
महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. अशा पक्ष्यांचा धावा आपण आता तरी ऐकायलाच हवा (future of bird diversity of Maharashtra). भविष्यात महाराष्ट्रातील काही पक्ष्यांवर संवर्धन आणि संशोधनाच्या अनुषंगाने काम करणे आवश्यक आहे. अशाच काही पक्ष्यांविषयी तज्ज्ञांनी मांडलेली मते...( future of bird diversity of Maharashtra )
International sawfish day | कोळी बांधव करवत माशाची सोंड वेताळ देवाला का अपर्ण करतात ? | Maha MTB
जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा जगभरात ‘पतंग सप्ताह’ (national moth week) म्हणून साजरा केला जातो. बर्याचदा पतंग (national moth week) पाहिल्यानंतर आपण त्यांना फुलपाखरू समजून संभ्रमात पडतो. अशा दुर्लक्षित किटकाविषयी माहिती देणारा हा लेख... (national moth week)
आपण आपली संस्कृती आपल्या मुलांपर्यंत पोहोचवली नाही तर एक दिवस आपला धर्म नष्ट होईल, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी केले. शनिवार, २० जुलै रोजी संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने बी. एन. वैद्य सभागृहात 'स्मरणिका प्रकाशन आणि गुणीजन कौतुक' सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण, संपादिका अल्का गोडबोले आणि संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश वाड उपस्थित होते.
अंबरनाथ, उल्हासनगरसह कल्याण शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.
राज्यात लवकरच विविध दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींसाठी 'संवर्धन प्रजनन प्रकल्प' म्हणजेच 'काॅन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम' (otter conservation breeding program) सुरू करण्यात येणार आहेत . याअंतर्गत विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांचे प्रजनन केले जाणार आहे. या संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी वन विभाग आणि 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'मध्ये (बीएनएचएस) सामंजस्य करार होणार आहे (otter conservation breeding program). गुरुवार दि.२७ जून रोजी पार पडलेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची बैठकीत यांसदर्भात
महाराष्ट्रातील कळसूबाई या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या जहागीरदारवाडी या खेड्याचे रहिवासी बाळू घोडे यांच्या ‘मिलेट्स’ अर्थात भरडधान्य संवर्धन प्रयोगाची ही यशोगाथा...
दि. १४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने वकिली या व्यवसायासंबंधी एक महत्त्वाचा न्यायनिवाडा केलेला आहे. सदर न्यायनिवाड्याप्रमाणे वकिली हा व्यवसाय ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ सुधारित २०१९’ (उेर्पीीाशी झीेींशलींळेप अलीं, १९८६ रपव री राशपवशव २०१९) या कायद्याच्या तरतुदीनुसार ‘वकिली सेवा’ ही ग्राहक कक्षेत येत नाही, असा न्यायनिवाडा दिलेला आहे. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.
जगात केवळ नारकोंडम बेटावर आढळणाऱ्या नारकोंडम धनेश (narcondam hornbill) पक्ष्यांच्या स्थानांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी, या पक्ष्याचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा पक्षी नारकोंडम बेटावर प्रदेशनिष्ठ आहे (narcondam hornbill). त्यामुळे भविष्यात या प्रजातीला रोगप्रसारासारख्या कारणांमुळे नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी 'संवर्धन प्रजनन कार्यक्रम' (कॉन्झर्वेशन ब्रिडिंग प्रोग्राम) राबवण्याचा पर्याय संशोधकांनी सुचवला आहे. (narcondam hornbill)
धनेश पक्षी म्हणजे जंगलाचे शेतकरी. सह्याद्रीतील घनदाट अरण्यांच्या निर्मितीमध्ये निसर्गातल्या याच शेतकर्याने हातभार लावला आहे ( friends of hornbill conference devrukh). या पक्ष्याचा जागर करुन त्याच्या संवर्धनाची दिशा ठरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख गावात दि. २३ मार्च रोजी पहिले धनेशमित्र संमेलन पार पडले (friends of hornbill conference devrukh). ‘धनेशमित्र निसर्ग मंडळ’ आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’च्या संकल्पनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले होते (friends of hornbill conference devrukh). दै. ‘मुंबई
अकार्यक्षम आणि अपुर्या उपाययोजनांमुळे बांगलादेश व्याघ्र संवर्धनात मागे पडत चालला आहे. गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांना आर्थिक पाठबळदेखील पुरेसे आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सरकारी आणि गैरसरकारी संस्थांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांमधून काढलेल्या माहितीनुसार, बांगलादेशने आजपर्यंत व्याघ्र संवर्धनासाठी तब्बल ११ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स खर्च केले. आकडेवारी पाहता, २००४ मध्ये ४४० वर असलेली बंगाल वाघांची (पँथेरा टायग्रिस टायग्रिस) संख्या २०१८ मध्ये ११४ वर घसरली. ’जागतिक वन्
महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरतीप्रक्रिया शासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात 'X'वर पोस्ट केली आहे. भरतीप्रक्रियेतील गैरप्रकार याबाबत पोलीस विभागाचा अहवाल पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.
जंगलांची दिवसेंदिवस कमी होणारी संख्या, वाढत चाललेला निसर्गाचा र्हास या गंभीर समस्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अवघे जग सामोरे जात आहे. याचा धक्का केवळ पर्यावरणच नव्हे, तर मानवी जीवनचक्रावरही जाणवताना दिसतो. दुसरीकडे अनेक प्रजातींच्या अस्तित्वालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे, ही बाब पुन्हा एकदा एका बातमीच्या अनुषंगाने अधोरेखित झाली आहे.
महाराष्ट्र शासन अंतर्गत सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील एकूण ६७० जागा रिक्त असून या भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. यासंदर्भात सदर विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
‘आंतरराष्ट्रीय पर्यावरण संवर्धन संघा’ची (IUCN) धोक्यात असलेल्या प्रजातींची ‘लाल यादी’ कालबाह्य होत चालल्याचे मत पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धन शास्त्रज्ञांनी नुकतेच व्यक्त केले. उत्तर थायलंडमध्ये एका नवीन पालीच्या प्रजातीवर संशोधन करणार्या शास्त्रज्ञांनी ही भूमिका मांडली आहे. तेथील जैवविविधता जतन करण्याची गरज मोठी आहे. येथील नवीन शोधलेल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याच्या प्रक्रियेमध्ये (IUCN) लाल यादीचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्यातील नामशेष होणारे ऐतिहासिक डोंगरी दुर्ग चर्चेत येत आहेत ते येथे गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या पर्यटकांमुळे. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी असणारी शासकीय नियमावली सुध्दा गडकोट दुर्गावर आलेल्या हौशी पर्यटकांनी थेट भिरकावून दिल्याचे दिसून येत आहे.
"निःस्वार्थ समाज सेवेसाठी संवेदना महत्वाची आहे. ही संवेदना कधीही क्षीण होता कामा नये. कारण संवेदनेतूनच समाजासाठी काम करण्याची प्रेरणा, उभारी मिळते," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहासराव हिरेमठ यांनी केले.
गोष्ट आहे बांगलादेशमधली, पाच वर्षांपूर्वी जिथे ‘वाघ नाहीसे होतात की काय?’ अशी चिंता भेडसावत होती, तेच सुंदरबन आता वाघांचे नंदनवन झाले आहे. भारत बांगलादेश अशा दोन्ही सीमेवर पसरलेल्या सुंदरबनमधील वाघांची संख्या सकारात्मकरित्या वाढत आहे.
राज्यात केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी रानम्हशींची ( wild buffalo ) संख्या शिल्लक आहे. राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या संकटग्रस्त प्रजातींच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत याबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. ( wild buffalo )
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. (sea turtle) यंदाच्या हंगामातील पहिले घरटे आज दि. २६ आॅक्टोबर रोजी राजापूर तालुक्यातील वेत्ये किनाऱ्यावर सापडले. ( sea turtle )
नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणांवरून स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे. पर्यावरणात, वन्यजीवांवर आणि संशोधनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या पर्यावरणातील नवदुर्गांच्या कार्याचा हा अल्पपरिचय...
वन्य प्राणी आणि माणसाचा संघर्ष सुरू असला तरी, वन्यजीवांची संरक्षणाची जबाबदारी माणसांचीच आहे. त्यामुळे वन्य जीवांच्या सुरक्षेबाबत येऊर वन परिक्षेत्राच्या वतीने वन्यजीव सप्ताहा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय विद्यार्थ्यांसह येऊर मधील आदिवासी पाड्यात प्राण्यांबद्दल जनजागृती, चित्रकला, स्वच्छता मोहीम, चित्रफित दाखवून निसर्ग आणि प्राण्यांचे महत्व पटवून देण्यात आले.
पर्यावरणाची आवड जोपासून त्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणार्या नॅचरलिस्ट आणि वन्यजीव छायाचित्रकार गजानन शेट्ये यांचा हा प्रवास...
नाशिक जिल्ह्याची ओळख राज्याची ‘कृषी राजधानी’ अशी केली जाते. मुंबई-पुण्यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही नाशिकच्याच भाज्या, फळे आणि फुलांचा पुरवठा होतो. येथील अर्थव्यवस्था कांदा, द्राक्ष आणि एकूणच कृषी मालावर आधारित आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने नाशिकच्या शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकणी अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. त्यामुळे काही तालुक्यातील शेती वाहून गेली, तर बर्याच शेतांमध्ये गुडघ्याइतके पाणी साचले.
मुंबईत शेकडोंच्या संख्येने वृक्षारोपण करणार्या ग्यानमल भंडारी यांची ही गोष्ट. झाडे लावून, जगवून आणि ती पुन्हा जळली तरी निराश न होता, त्यांची पुनर्लागवड करणार्या या ‘ट्री-मॅन’विषयी...
भारत देश हा एक विकसनशील देश असून, सध्या तो आर्थिक विकासाच्या संक्रमण काळातून मार्गक्रमीत होत आहे. पारंपरिक इंधनाचे साठे दिवसेंदिवस कमी होत चालल्यामुळे त्यावर आधारित असलेल्या उर्जेच्या किमतींच्या दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ऊर्जाक्षेत्रात संशोधन करणार्या विविध संस्थांच्या अंदाज आराखड्यानुसार, भारत देशात नैसर्गिक वायू आणि कोळसा यांचा साठा जवळपास पुढील ३० ते ४० वर्षे पुरेल एवढाच शिल्लक आहे. तसेच भारतामध्ये आज उर्जेची निर्मिती ही प्रामुख्याने पारंपरिक इंधनांपासूनच होते, ज्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम
गणेशखिंड परिसरातील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या शेजारी ‘महाऊर्जा’ची नवीन इमारत आकारास येत आहे. ‘महाऊर्जा’ची नवीन इमारत GRIHA ग्रीन बिल्डिंग नामांकनानुसार पंचतारांकीत नामांकन घेण्याच्या दृष्टीने बनवण्यात येत आहे. सोबतच ही इमारत भारत सरकारच्या ‘सुपर ईसीबीसी’ नामांकनाच्या नियमावलीत बसणारी आहे. ही इमारत ऊर्जा संवर्धनाचे विशेष प्रयोजन करून बनवण्यात येत आहे.
बेघर मुलांच्या जीवन संवर्धनासाठी झटणारे सदाशिव चव्हाण या सहृदयी असामीच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा हा लेख...
पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलांचा प्रभाव कमी करण्यासाठी जगभरात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक तसेच सरकारी पातळीवर काम सुरू दिसते. यासाठी अनेक स्तरांवर कार्यरत संस्था असल्या तरी त्यांचे हे कार्य लोकसंख्या आणि समस्येच्या अनुषंगाने विचार केल्यास कसे तुटपुंजे पडते, याचा प्रत्यय सध्या काही घटनांतून येताना दिसतो. ‘ग्रीनहाऊस गॅसेस’ अर्थात हरितगृह वायूंमुळे वातावरणीय बदलावर होणारा परिणाम सर्वश्रुत आहेच. याच हरितगृह वायूंचे वाढलेले उत्सर्जन आणि त्याने गाठलेली दशकभरातील सर्वोच्च पातळी हे वृत्त अलीकडेच झळकले. सध्या