Akhilesh

"अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयाला अटक, नोकरीचे आमिष दाखवून मुलीवर...

Nawab Singh उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. पीडित युवतीने समाजवादी नेता नवाब हिंस यादवच्या महाविद्यालयात नोकरीची मागणी केली होती. यावेळी नवाब सिंहने पीडित युवतीसोबत छेडछाड केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी पीडितीची आत्या त्याठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी पीडितेच्या आत्याने याप्रकरणी नजीकच्या पोलीस ठाण्यात दाखल केली. ही घटना कनौज येथील कोतवाली नगर येथील समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंग यादव यांच्या महाव

Read More

'इंडिया' आघाडीत कामे होत नाहीत; नितीश कुमारांची काँग्रेसवर नाराजी!

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते व्यस्त आहेत, आघाडीचे कोणतेही काम होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नितीश कुमार स्पष्टपणे सांगतात की, सध्या आघाडीबाबत कोणतीही चर्चा नाही, किंवा कोणतेही काम सुरू नाही, कारण काँग्रेसचे नेते पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये व्यस्त आहेत. या आघाडीबाबत कोणतीही चर्चा निवडणुका संपल्यानंतरच होईल.नितीश कुमार यांनी स्वत:ला सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हटले. दि. २ नोव्हेंबर २०२३ पाटणा येथे सीपीआय आणि डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या रॅल

Read More

अतिकच्या कबरीवर तिरंगा ठेवत भारतरत्न देण्याची मागणी;काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान!

उत्तर प्रदेशात मारला गेलेला माफिया अतिक अहमदशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राजकुमार म्हणत आहेत की, अतिक अहमदला शहीद घोषित करा.तसेच अतिक अहमद यांना भारतरत्न देण्याची मागणी देखील राजकुमार यांनी केली आहे. त्याचबरोबर राजकुमार म्हणाले की, अतिक अहमद यांनी हौतात्म्य पत्करले आहे, त्यामुळे त्यांच्या मृतदेहावर तिरंगा ठेवायला हवा होता. योगी सरकारने अतिक अहमदची हत्या केल्याचा आरोप ही राजकुमार यांनी केला आहे. मुलायमसिंह यादव यांना जर प

Read More

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगीच,इतर ४ राज्यांचे काय ?

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत ते आहेत: उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर. सर्वांचे लक्ष यूपी निवडणूक २०२२ च्या निकालाकडे लागले आहे, ज्याने लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवले आहेत. राज्यात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला आणि शेवटच्या टप्प्यात ७ मार्चला मतदान होणार आहे. यापूर्वी आलेल्या एका सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यात पुनरागमन करेल, असे सांगण्यात आले आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121