१९ मे २०२५
दहिसर पश्चिम परिसरातील गणपती पाटील झोपडपट्टी येथे दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत तीन जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार, दि. १८ मे रोजी दुपारी ४:३० वाजता राम नवल गुप्ता आणि हमीद शेख यांच्यात झालेल्या ..
१६ मे २०२५
“वानखेडे मैदानाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे एक ‘आयकॉनिक स्टेडियम’ आहे. मागच्या काळात दिवंगत अध्यक्ष अमोल काळे आणि ‘एमसीए’च्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे मैदान उभारण्याबद्दल चर्चा केली होती. ‘एमसीए’ने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र ..
समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकारला सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श ..
११ मे २०२५
भारत-पाकिस्तान संघर्षाचा परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, सीए परिक्षेचे नवे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट ..
१० मे २०२५
ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना लोढा फाउंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या मुलांचा शिक्षण खर्च लोढा फाउंडेशन करणार आहे. ..
०९ मे २०२५
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावामुळे दादर चौपाटी बंद करण्यात आल्याची खोटी माहिती व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर पसरवल्या जात आहेत तर याबाबत मुंबई पोलिसांनी X च्या माध्यमातून सहास्पष्टीकरण दिले आहे...
०६ मे २०२५
(Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये ..
०५ मे २०२५
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने कर्मचाऱ्यांमध्ये निवृत्ती नियोजनाबद्दल जागरूकता आणि समज वाढवण्यासाठी ५ मे २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यावर माहितीपूर्ण ..
वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला, तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून ..
हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी, डोंबिवलीच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ५० मान्यवर आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांना 'नवरत्न' सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी दैनिक मुंबई तरुण भारतच्या पायाभूत सुविधा विभागाच्या विशेष प्रतिनिधी गायत्री श्रीगोंदेकर ..
२० मे २०२५
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या ..
International Monetary Fund has significantly adding 11 new conditions for pakistan आजवर तब्बल 25 वेळा ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’कडून पाकिस्तानला वित्तीय साहाय्य मिळाले. पण, ऐन संघर्षकाळात आणखीन एक अब्ज डॉलर्सचा निधी पाकला मंजूर होताच, भारताने त्यावर ..
भारताची सागरी खाद्यान्नाची निर्यात यावर्षी १७.८१ टक्के इतकी वाढली असून, आता तो चौथा सर्वांत मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जात आहे. भारताची या क्षेत्रात विस्ताराची अफाट क्षमता असून, देशाला लाभलेली ७ हजार, ५०० किमीपेक्षा जास्ती लांबीचा किनारपट्टी ..
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर एकाएकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपण मध्यस्थ म्हणून काम करत असून, भारत-पाक यांच्यातील युद्धबंदी आपणच घडवून आणली, असा दावा केला. भारतातल्या विरोधकांनीही लगेचच उन्मादी होत, भारतीय नेतृत्वावर प्रश्न उपस्थित ..
१५ मे २०२५
‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असतानाच ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सचा निधी मंजूर केला. त्यावर टीका होत असतानाच, आता मदतीचा दुसरा हप्ताही पाकच्या पदरात टाकला. बांगलादेशालाही कर्जरुपी खैरात वाटण्याचा निर्णय झाला. म्हणूनच प्रश्न उपस्थित ..
१४ मे २०२५
काश्मीरला मुळात ‘प्रश्ना’चे स्वरुप प्राप्त करुन दिले ते पाकिस्तानने. त्यात संयुक्त राष्ट्रासह अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षागणिक गुंतागुतीचा झाला. पण, 2019 साली मोदी सरकारने ‘कलम 370’ रद्द करुन काश्मीरप्रश्नाच्या ..
भारतीय विचार आणि पाश्चात्य विचार यांमध्ये प्रचंड तफावत आहे. भारतीय विचारांत व्यक्तीचा सर्वांकश विकास निहित असून पाश्चात्य विचारांबाबत म्हणता येत नाही. शिक्षणव्यवस्थादेखील या न्यायाला अपवाद नाही. भारतीय शिक्षण व्यवस्था आणि आधुनिक शिक्षण पद्धती यांचा घेतलेला तुलनात्मक आढावा.....
कलेच्या विविध प्रांतात मुशाफिरी करत, शिक्षणाच्या समृद्ध वाटेवर विद्यार्थी घडवणार्या सलील सावरकर यांची गोष्ट!..
भारत-पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेले युद्ध अर्ध्यावरती थांबले असले, तरी त्याची पूर्ण कहाणी समोर यायला काही दिवस लागले. वरकरणी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले असे वाटले, तरी या युद्धातील अनेक आघाड्यांवर भारताला निर्विवाद विजय मिळाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील घडामोडींचा घेतलेला आढावा.....
देशातील तरुणांनी विज्ञान विषयात प्रगती करावी, नवनवे संशोधन करावे यासाठी डॉ. जयंत नारळीकर यांनी लेखणी हातात घेतली. वास्तविक, विज्ञान आणि साहित्य ही दोन भिन्न टोके. मात्र, या दोन भिन्न टोकांचा प्रवास करण्याचे शिवधनुष्य जयंतरावांनी लिलया पेललेे. जयंतरावांच्या निधनाने ज्ञानयात्रेतील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला हेच खरे.....
महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात दि. २१ मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दि. २४ मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे...