ठाण्यात जिल्ह्यात १००० तळीरामांवर कारवाई

    02-Jan-2019
Total Views | 20



ठाणे - थर्टी फर्स्टला मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी ड्रिंक अँड ड्राईव्हचा झटका दिला आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर पोलीस परिमंडळाने रात्रभर विविध शहरातील चौकात नाक्यावर नाकाबंदी करुन दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तब्बल १ हजार तळीरामांना फौजदारी कारवाईचा बडगा उगारला. यामुळे जिल्ह्यात नाकाबंदी, पेट्रोलिंगच्या माध्यमातून अनुचित प्रकारांना रोखण्यास पोलीस यंत्रणाला यश आले आहे.

 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणाई एकवटली असल्याचे चित्र पाहायला मिळाले. थर्टी फर्स्टच्या पार्टीनंतर दारूच्या नशेची झिंग चढल्यामुळे काही तळीरामांनी वाऱ्याच्या वेगाने गाड्या चालवणे, वादावाद करणे, असे काही अनुचित प्रकार केले. यासर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठाण्यात विविध ठिकाणी नाकाबंदी केली आणि दारू पिणाऱया वाहन चालकांवर कारवाई केली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

मोदी सरकारवरील विश्वासामुळे भारताचे भांडवली बाजारमुल्य ७४ लाख कोटींवर!

“भारताचे भांडवली बाजारमुल्य सहापटींनी वाढून ११ वर्षांत ७४ लाख कोटी रुपये इतके झाले. भारतावर मोदी सरकारच्या काळात अधिक दृढ झालेल्या विश्वासामुळे हे शक्य झाले.”, असे वक्तव्य एनएससीचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोनातून भांडवली बाजाराची भूमिका अधोरेखित व्हावी या उद्देशाने विकसित भारताचा मार्ग आणि भांडवली बाजाराचे योगदान या विषयावर दि. ९ जून रोजी नवी दिल्ली येथे विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते ..

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे : योगी आदित्यनाथ

विदेशी आक्रांतांचे महिमामंडण थांबवलेच पाहिजे. राजा सुहेलदेवने २०-२५ हजार सैनिकांसह दीड लाख सैनिक असलेल्या सालार गाझी मसूदचा पराभव केला. त्याला जिवंत पकडले आणि इस्लाममधील नरकाच्या बरोबरीची शिक्षा त्याला देण्यात आली. उत्तर प्रदेशात अशा गाझीच्या नावाने भरणारा मेळाव्याचे नाव बदलून महाराजा सुहेलदेव यांच्या नावाने मेळा भरवण्यास सुरुवात केली", असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराज सुहेलदेव यांच्या विजय दिनानिमित्त मंगळवारी बहराइच येथे आयोजित कार्यक्रमात योगी आदित्यनाथ उपस्थित ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121