जम्मू काश्मीर सहीत दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके

    31-Jan-2018
Total Views | 15

 प्रतीकात्मक फोटो 
 
 
जम्मू आणि काश्मीर सहित दिल्लीत भूकंपाचे तीव्र झटके आज दुपारी नागरिकांना जाणवले आहेत. लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागल्याचे वृत्त नुकतेच हाती लागले आहे. नवी दिल्लीत अनेकांनी घराच्या बाहेर धाव घेतली, तर जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे देखील नागरिकांनी घराबाहेर त्वरित धाव घेतली आहे.
 
 
 
केवळ जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात हे झटके जाणवले आहेत. पंजाबमधील चंदिगढ येथे देखील यामुळे एकाच धांदल उडाली, त्याचबरोबर उत्तरप्रदेशातील नोएडा येथे देखील यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे जीवितहानी झाल्याचे कुठलेही वृत्त अद्याप आलेले नाही.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

आणीबाणीतील अत्याचारांबाबत काँग्रेस माफी कधी मागणार? – माजी केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

"लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणजे आणीबाणी. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ आपली खुर्ची वाचवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय देशावर आणीबाणी लादली. त्या निर्णयामुळे सामान्य नागरिकांपासून पत्रकारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत अनेकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावले. इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अत्याचारांबाबत काँग्रेसने आजवर एकदाही देशाची माफी मागितलेली नाही. आता तरी काँग्रेसला ती सुबुद्धी सुचेल का?" असा सवाल माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121