(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
Read More
( Mumbai Police Intelligence Department ) भारत-पाकिस्तानमधील तणावानंतर देशातील महत्त्वाच्या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली जात आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असल्यामुळे येथील गुप्तवार्ता विभागाची ताकद वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यानुसार, या विभागात सहआयुक्त दर्जाचा स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे. शुक्रवार, दि. 16 मे रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. दरम्यान, आरती सिंह यांची मुंबई गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दहशतवादाची नांगी ठेचण्यासाठी केंद्र सरकारने आवश्यक को निर्णय घ्यावा. सर्व विरोधी पक्ष सरकारसोबत उभे आहेत,” अशी ग्वाही विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय बैठकीत मोदी सरकारला दिली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकार सज्ज झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह होते. त्याचप्रमाणे सरकारतर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाज
(state will need artificial intelligence CCTV cameras Minister of State Home Yogesh Kadam) राज्यात कृत्रिम बुद्धीमत्ताधारित (आर्टिफिशीअल इंटेलिजन्स) ‘सीसीटिव्ही कॅमरे’ लावण्यात येणार आहेत. या सीसीटिव्ही कॅमेर्यांद्वारे ‘फेस रिडिंग’द्वारे गुन्हेगारांची ओळख होणार आहेत, तसेच कुणाकडे शस्त्र असल्यास तेही या कॅमेर्यांमध्ये स्कॅन होणार होईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोमवार, दि. १७ मार्च रोजी विधानसभेत दिली
केंद्राच्या इंटेलिजन्स ब्युरो कडून मुंबईला हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांत जितकी प्रगती होत आहेत तितक्याच प्रमाणात सायबर हल्ले व सायबर फसवणूक, गुन्हे, गैरप्रकार वाढले आहेत. ते नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने नवीन पाऊले उचलली आहेत. यामध्ये सरकारने हॅकर्स पासून वाचवण्यासाठी 'डिजिटल पेमेंट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म' ची निर्मिती करण्यासाठी ठरवले आहे.
मुंबई तरुण भारत विशेष: घरबसल्या मतदान करून निवडणूकींचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ब्लॉकचेनचा वापर का करू नये?
निवडणुकीच्या धामधुमीत खोटे व्हिडिओ खोटे फोटो वायरल होण्याची शक्यता असते. अशातच काही प्रकरणे यापूर्वीही अनेकदा समोर आल्याने ओपन ए आय (Open AI) कंपनीने युएस स्थित कंटेंट प्रोव्हिंस अँड ऑथेन्टिसिटी कमिटीशी हातमिळवणी केली आहे. आगामी काळातील 'डिपफेक' व्हिडिओ रोखण्यासाठी कंपनीने ही नवी खबरदारी घेण्याचे ठरवले आहे. ओपन ए आय ही चाट जीपीटी बनवणारी मातृसंस्था आहे. याशिवाय भारतातही मोठे पाऊल उचलत कंपनीने भारतीय निवडणूक आयोगाशी हातमिळवणी देखील केली आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या महत्वाचा क्षेत्रातील उलाढाल महत्वाची ठरत असताना भारतातील उद्योजक देखील याबाबत मागे नाहीत. कारणही तसे महत्वाचे आहे कारण मुकेश अंबानी यांच्या देशातील सर्वात मोठी म्हणून ओळख असणाऱ्या रिलायन्स कंपनीने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादन निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. ' भारत जीपीटी ' नामक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) मॉडेल तयार केले जाणार आहे. रिलायन्सचा वरदहस्त असल्याने यात मोठी गुंतवणूक अंबानी कुटंब करण्याची चिन्हे वर्तवली जात आहे.
राजस्थान पोलिसांनी उपचाराकरिता रुग्णालयात आलेल्या व्यक्तीचा पर्दाफाश करत सदर व्यक्तीस आयबीच्या ताब्यात दिले. बांगलादेशचा महमूद आलम ही व्यक्ती किशोर कुमार म्हणून भारतात राहत होता. तो उपचारासाठी रुग्णालयात आला तेव्हा त्याला राजस्थान पोलिसांनी पकडून आयबीच्या ताब्यात दिले.
पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुन्हा सुरु करण्यासाठी कॅनडातील आठ शहरांतून कट रचला जात आहे. कॅनडातील काही गुरुद्वारांचाही यासाठी वापर केला जात आहे. अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी पंजाब सरकारला दिली आहे. त्यासोबतच खलिस्तान समर्थक आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे.
गुजरात एटीएसने दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. त्याचवेळी त्याच्या संपर्कात असलेल्या इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. यासाठी एटीएस विविध ठिकाणी छापे टाकत आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती भारतात राहून पाकिस्तानसाठी काम करत होता आणि महत्वाची माहिती भारतात हस्तांतरित करत होता.
इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून इंटेलिजन्स ब्युरो मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीद्वारे भारतीय गुप्तचर संस्थेत सामील होऊन काम करण्याची संधी तरुणांना मिळणार आहे.
वसईतील साहित्य जल्लोष प्रतिष्ठान आयोजित "एकविसावा साहित्य जल्लोष" या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात परिसंवाद आयोजित करण्यात आला. परिसंवादाचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की मारक असा होता. पुढील काळात कृत्रिम बुध्दीमत्ताच जगावर अधिराज्य गाजविणार आहे. प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता काम करणार आहे. कृत्रिमबुध्दीमत्तेचा सकारात्मक वापर फायदेशीर ठरणार असल्याचे मत परिसंवादातून व्यक्त करण्यात आले.
एनसीबी) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एनसीबीमधील विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी एनसीबीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
सध्याचे व्यवसाय विश्व पुरतेपणी संगणकीय म्हणजेच ‘डिजिटल’ झाले आहे. माहिती म्हणजेच डाटा, ‘कृत्रिम बुद्धिमता’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजेन्स’ आणि संपर्क म्हणजेच ‘कनेक्टव्हिटी’ या तीन मूलभूत घटकांवर आधारित ‘चॅट जीपीटी’ या नव्या क्रांतिकारी संवाद शैलीने उद्योग-व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हे बदल व त्यांचा व्यावसायिक क्षेत्रावर होणारे परिणाम या बाबी मुळातूनच तपासून पाहण्यासारख्या ठरल्या आहेत. आता ही बाब तर सर्वमान्य ठरली आहे की, सध्या व्यावसायिक सं
‘द इकोनॉमिस्ट’ने नुकत्याच जारी केलेल्या निर्देशांका- नुसार दिल्ली आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश ‘राहण्यासाठी सर्वाधिक योग्य शहरे’ सूचीमध्ये १४१व्या क्रमांकावर करण्यात आला. स्थैर्य, संस्कृती आणि पर्यावरण, आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या पाच व्यापक निर्देशकांवर एखादे शहर राहण्यास किती योग्य, चांगले आहे, याचा अभ्यास केला गेला. परंतु, शेवटी केंद्र सरकारने कितीही चांगल्या योजना दिल्या तरी शहरे आणि गावांचाही स्थानिक स्वराज्य संस्थाच विकास करू शकतात, हे वास्तवदेखील नाकारून चालणार नाही. त्याचे आकलन करणार
मुंबई : 'इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट'कडून एक सर्व्ह करण्यात आला असून त्यांनी जगातील जगण्यायोग्य आणि अयोग्य शहरांची यादी प्रसिध्द केली आहे. जगातील वाईट शहरांच्या यादीत सीरियातील दमास्कस हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील १७३ देशांच्या यादीत ढाका , कराची, हरारे आणि कीव ही शहरे यादीत पहिल्या दहा शहरांमध्ये आहेत. तसेच, जगातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत व्हिएन्ना आणि ऑस्ट्रियाला जगण्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोपनहेगन, मेलबर्न आणि सिडनी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. १७२ देशांच्या
नवी दिल्ली : राज्यात हनुमान जयंती उत्सव अतिशय शांततेत पार पडावा, यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यावी आणि निमलष्करी दलांची तैनाती करावी; असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे शिवपूर येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार पूर्व नियोजित असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. प. बंगालमध्ये श्रीरामनवमी शोभायात्रांवर हल्ले करण्यात येऊन दंगली घडविण्यात आल्या होत्या. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी कोलकाता उच्च न्यायालयात याचिक
अब्दुल सत्तार, नितीन यादव आणि राम सिंग या तीन आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला माहिती पुरवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सरहद अंतर्गत राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेले तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला महत्त्वाची माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले.
आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई
‘इस्रो’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि क्रायोजेनिक इंजीन तंत्रज्ञानावर काम करणार्या केरळच्या नांबी नारायणन यांना १९९४ साली हेरगिरीच्या खोट्या आरोपांखाली अटक करण्यात आली. त्यांच्यावर ‘इस्रो’मधील या संवेदनशील तंत्रज्ञानाची माहिती शत्रूदेशाला गुपचूप पुरवण्याचे धादांत खोटे आरोप केरळच्या पोलिसांनी केले. इतकेच नव्हे, तर दिल्लीतील तत्कालीन ‘इंटेलिजन्स ब्यूरो’तील अधिकारीही केरळ पोलिसांच्या या षड्यंत्रात सामील होते.
जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव "बीव्हीआर सुब्रह्मण्यम" हे नवीन वाणिज्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील, अशी माहिती सरकारने गुरुवारी दिली. तसेच देशातील प्रमुख गुप्तचर संस्था 'रॉ' आणि 'इंटेलिजेंस ब्युरोच्या' प्रमुखांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.गुरुवारी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार छत्तीसगड 'केडरचे' १९८७ बॅचचे 'आयएएस' अधिकारी सुब्रह्मण्यम 'आयएएस' विशेष कर्तव्य अधिकारी म्हणून आता केंद्रात येणार आहेत.
माहिती-तंत्रज्ञानापेक्षा अनेक पटींनी प्रभावी आणि जगाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कुठे आणि कसा केला जातो, यासंदर्भातील चार भागांची माहितीपूर्ण लेखमालिका आजपासून प्रकाशित करत आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान याच लेखमालेतील आजचा भाग पहिला.
देशातील माओवादावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपलं लक्ष्य केंद्रित केलं आहे. सध्याच्या माओवाद्यांविरोधातील अभियानावर ते नाराज आहेत. माओवाद्यांची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी नवी योजना त्यांनी आखली आहे. यासाठी त्यांनी माओवाद्यांचे अड्डे संपवू शकत नसलेल्या सुरक्षा दलांची माहिती मागविली आहे. गृहमंत्र्यांच्या आढावा बैठकीत केंद्रीय पॅरामिलिटरी फोर्स, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि पाच राज्यांतील सरकारी अधिकार्यांचा समावेश होता. बिहार, झारखंड आणि महाराष्ट्रात येत्या उन्हाळ्यापर्यंत माओवाद्यांच्या बालेकिल्
मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर पाकिस्तानमध्ये सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये सुरक्षित असल्याची भारतीय गुप्तचर यंत्रणांची पुष्टी
'सीसीटीएनएस' आणि 'नॅशनल इंटलिजन्स नेटवर्क' या दोन्ही नेटवर्कबेस्ड सिस्टीम आता जोडल्या जात आहेत. चेहऱ्यावरून गुन्हेगार ओळखण्याची 'फेशियल रेकग्निशन सिस्टीम'वर संशोधन कऱणारे भारत सरकार हे जगातील पहिलेच आहे. ही सिस्टीम कशी असेल, तिचा वापर कसा करता येईल आणि त्याच्यामुळे देशाचा काय फायदा होईल, या सर्व प्रश्नांचा विचार आपण या लेखातून करणार आहोत.
जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे.
पाकिस्तानी कमांडो किंवा दहशतवादी गुजरातच्या कच्छमार्गे भारतात घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संघटनेच्या हाती लागली आहे. यामुळे गुजरातमधील सर्व बंदरांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’, उपक्रमाअंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या केंब्रिज विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांसाठी शैक्षणिक धडे दिले जाणार