किस्तान पुरस्कृत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने मंगळवार, दि. ६ मे रोजी चालविलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे संपूर्ण जगाने पाहिले. ‘सिंदूर’ या शब्दातच त्याग आणि शौर्याच्या पारंपारिक भारतीय संकल्पना दिसून येतात. ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा वापर ट्रेडमार्कसाठी करण्याची परवानगी द्यावी, असे अर्ज ट्रेडमार्क कायदा, १९९९च्या अंतर्गत रिलायन्स सहित अन्य तीन जणांनी ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे सादर केले आहेत.
Read More
(The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी १४० कोटी जनता आहे! काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित होईल : मुकेश अंबानी
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी भारताच्या डिजिटल वाटचालीचं जोरदार कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं विशेष गौरव केलं. “आज भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र म्हणून समोर आला आहे,” असं सांगत त्यांनी सांस्कृतिक आणि सर्जनशीलतेच्या दृष्टीने नव्हे तर रणनीती आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनेही मीडिया आणि तंत्रज्ञानाचा संयोग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याचं अधोरेखित केलं.
( Anant Ambani at Shri Siddhivinayak temple ) रिलायन्स ग्रुपचे संचालक अनंत अंबानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अनंत अंबानी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे वडील मुकेश अंबानी देखील उपस्थित होते.
Gautam Adani यांचा धाकटा लेक जीत ७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये दिवा शाहसोबत विवाह करणार आहे. यापूर्वी जीत अदानी यांनी मंगल सेवा करणार असल्याची शपथ घेतली आहे. अदानी समूहाच्या अध्यक्षांनी एक ट्विट करत संबंधित प्रकरणाची माहिती शेअर केली आहे.
रिलायन्स जिओने आगामी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धमाकेदार रिचार्ज प्लॅन जाहीर केला आहे. नव्या रिचार्ज प्लॅनच्या माध्यमातून जिओ ग्राहकांना २,०२५ रुपयात ग्राहकांना ४,३०० रुपयांचे फायदे मिळणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने आपल्या दरवर्षीच्या न्यू ईयर प्लानची परंपरा कायम ठेवत यंदाही जबरदस्त प्लॅन बाजारात आणला आहे.
आगामी काळात रिलायन्स जिओचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा दूरसंचार व्यवसाय जिओ आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत असून १०० बिलियन डॉलर बाजार मूल्य असणार आहे. २०२५ मध्ये जिओचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ मध्ये मुकेश अंबानी म्हणाले, रिलायन्स रिटेल पुढील पाच वर्षांत सूचीबध्द होतील.
यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जिओने कंपनीने जिओभारत ४जी फोनच्या किमतीत ३० टक्के कपात केली आहे. मर्यादित कालावधी असलेल्या ऑफरमध्ये ९९९ रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता फक्त ६९९ रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध होणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज कृत्रिम बुध्दिमत्ता(एआय) क्षेत्रात पाऊल टाकत असून ग्लोबल चिप कंपनी एनव्हीडिया कॉर्पसोबत नवा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून रिलायन्स एआय कम्प्युटिंग पायाभूत सुविधा व भारतात एक इनोव्हेशन सेंटर निर्माण केले जाणार आहे.
भारतीय वापरकर्त्यांचा डेटा देशातच राहिला पाहिजे, अशी भूमिका देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी मांडली. वापरकर्त्यांचा डेटासह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगसाठी डेटा केंद्रे स्थापन करण्यास इच्छुक असलेल्या भारतीय कंपन्यांना विजेसह इतर प्रोत्साहने देण्यावरही अंबानी यांनी भाष्य केले.
रिलायन्स समूह भूतानमध्ये नवीन कंपनी सुरू करणार असून कंपनीने सरकारशी करार केला आहे. भूतानमधील ड्रुक होल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड(डीएचआय) या कंपनीसोबत रिलायन्स पॉवरने करार केला आहे. रिलायन्स समूहाने भूतानमध्ये एक नवीन कंपनी सुरू करणार आहे. या करारामुळे कंपनीच्या समभागांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
इलेक्ट्रॉनिक कार उत्पादक कंपनी टेस्ला आणि स्पेसएक्स प्रमुख एलन मस्क जगातील पहिले 'ट्रिलियनेअर' बनण्याची शक्यता एका अहवालातून समोर आली आहे. २०२७ पर्यंत एलन मस्क यांची एकूण संपत्ती १ हजार अब्ज डॉलरपेक्षा अधिक असेल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे.
राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत सुरू असून मुंबईतील लालबाग परिसरात गणेशभक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींची वर्णी लागली आहे. अनंत अंबानी यांना मंडळात मानद सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
दुष्काळात होरपळणा-या नामिबियाला अनंत अंबानी यांच्या वनतारा संस्थेकडून मदतीचा हात पुढे केली जाणार आहे.
रिलायन्स समुह हा भविष्यात अत्याधुनिक तंत्रसुसज्ज अशा कंपनीत बदलणार असून कुत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर मानवी जीवनातील विकासाची कास आणि सध्यस्थितीतील समस्यांवर मात करण्यासाठी नव्या वाटा सुरू करणार असल्याची घोषणा अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी दिली. रिलायन्स समुहाच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. रिलायन्स समुह कंपनीला नव्या स्तरावर घेऊन जाण्यास तयार असून येत्या काही वर्षांत कित्येक वर्षात कंपनीचे मुल्य वाढत जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. - Reliance AGM 2024
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला देश-विदेशातून पाहुण्यांनी हजेरी लावली होती. लग्न झाल्यानंतर १५ जुलै रोजी या नवविवाहित दाम्पत्याने जामनगरमध्ये त्यांच्या घरी गृहप्रवेश केला होता. तसेच, या सोहळ्यानंतर, अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात सर्व कर्माचाऱ्यांना आमंत्रण दिले होते. महत्त्वाचे म्हणजे, कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या परिवारालादेखील या सोहळ्याचे आमंत्रण मिळाले होते.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. लाखोंच्या संख्येने पाहुण्यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. आणि आनंदाची बाब म्हणजे अनंत-राधिकाच्या लग्नाचा अॅनिमेटेड चित्रपट बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै रोजी थाटामाटात पार पडला होता. या लग्नसोहळ्याला हिंदीसह दाक्षिणात्य कलाकारांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. तसेच, अनंत-राधिकाच्या लग्नाला पंतप्रधान मोदींपासून जगभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईत शाही विवाह झाल्यानंतर आता नवं जोडपं जामनगरमध्ये पोहोचलं आहे. राधिकाचं गुजरातमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी संपन्न झाला. या नव वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळी आले होते. यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती लावली होती. अनंत-राधिकाच्या शुभ आर्शिवाद सोहळ्यात एका मराठमोळ्या कलाकाराला मोठी जबाबदारी दिली होती; ती म्हणजे हा सोहळा होस्ट करण्याची संधी अभिनेता शरद केळकर याल
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट अखेर १२ जुलै रोजी विवाहबंधनात अडकले. लाखोंच्या संख्येने पाहूण्यांनी देश-विदेशातून हजेरी लावत या नव्या दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गेले अनेक महिने दोघांच्याही लग्नांचे विविध विधी सुरु होते. अशात, नीता अंबानी यांचा लग्न झाल्यानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. “या लग्नाच्या गडबडीत जर काही चुकलं असेल तर माफ करा”, असा नीता अंबानी यांचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लुकमान मोहम्मद शफी शेख नावाच्या व्यक्तीला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना अटक केली आहे.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी मुंबईतल्या बीकेसी परिसरातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे संपन्न झाला. त्यांच्या लग्नाला संपुर्ण हिंदी चित्रपटसृष्टीने हजरेरी लावली होती. याशिवाय राजकीय नेते, परदेशी पाहुण्यांनी देखील आवर्जून हजेरी लावत नव वधू-वरांना आर्शिवाद दिला.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने १२ जुलै २०२४ रोजी राधिका मर्चंट सोबत सात फेरे घेत साता जन्माची लग्नगाठ बांधली. अंबानी कुटुंबियांच्या या आनंदात सामील होण्यासाठी कलाकार, राजकीय नेते आणि परदेशी पाहूण्यांनी हजेरी लावली होती. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत संपन्न झाला. जगभरात ज्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती अशा राधिका आणि अनंत यांच्या लग्नात देश-विदेशातून पाहुण्यांनी हजेरी लावत त्यांच्या नव्या प्रवासासाठी त्यांना सदिच्छा दिल्या. दरम्यान, राधिका मर्चंटचा लूक हा सध्या सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. नववधूने अंबानी कुटुंबाची आणि गुजराती परंपरा जपत परिधान केलेला वेश सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर तो दिवस आला आहे. आज १२ जुलै २०२४ रोजी दोघेही विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी देश विदेशातून पाहुणे येणार आहेत. मुंबईतील बीकेसी येथे हा शाही विवाहसोहळा होणार असून यासाठी देसी गर्ल प्रियांका चोप्रा पती निक जोनास सोबत मुंबईत आली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यापुर्वी गेले काही दिवस प्री-वेडिंग कार्यक्रम देखील थाटामाटात साजरे करण्यात आले होते. अशातच नुकतीच अँटिलियावर शिव शक्ती पुजा करण्यात आली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. बहुचर्चित अशा या शाही लग्नसोहळ्याकडे देशाचं नव्हे तर संपुर्ण जगाचं लक्ष लागले आहे. अनंत-राधिकाच्या लग्नासाठी पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होत असून यात हॉलीवूड, बॉलीवूडचे सेलिब्रिटी, राजकीय नेतेमंडळी मुंबईत अनंत-राधिकाला आर्शिवाद देण्यासाठी पो
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला आता काहीच तास उरले आहेत. त्यांना आर्शिवाद देण्यासाठी जगभरातून मान्यवर मंडळी येणार असून त्यांच्या स्वागतासाठी जिओ वर्ल्ड सजलं आहे. फुलांची आरास, रोषणाईने संपुर्ण मंडप सजला आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला असून मन तृप्त करणारी सजावट पाहायला मिळत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा अनंत अंबानीचा आज १२ जुलै रोजी राधिका मर्चंट सोबत विवाह होणार आहे. त्यांना आर्शिवाद देण्यासाठी देश-विदेशातून पाहुणे मंडळी आली आहेत. तसेच, गेले काही दिवस त्यांचे प्री-वेडिंगचे अनेक कार्यंक्रम झाले. या सर्व सोहळ्यांमध्ये राधिकाचा प्रत्येक लूक लोकांचे लक्ष वेधून घेणारा होता. अशातच राधिका आणि अनंतच्या हळदी समारंभाला फुलांचा ड्रेस घातला होता. नेमकी तोच ड्रेस का अशी चर्चा सुरु असताना त्याचं कनेक्शन सापडलं आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट अखेर आज १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकले आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची जगभरात चर्चा सुरुच होती. बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या दोघांचा विवाहसोहळा आज झाला. जाम या दोघांच्या लग्नाआधी नीता अंबानी यांनी खास व्हिडीओ शेअर करत अनंत-राधिकाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि या शुभप्रसंगी देवाची प्रार्थना केली आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याने राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधली आहे. आज १२ जुलै रोजी मुंबईतील बीकेसी येथे त्यांच्या भव्य लग्न सोहळा सुरु आहे. नव दाम्पत्यांना आर्शिवाद आणि अनेक शुभेच्छा देण्यासाठी परदेशातूनही पाहूणे आले आहेत. दरम्यान, या सोहळ्याला महाराष्ट्राची लाडकी वहिणी आणि भाऊ अर्थात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी मराठमोळ्या पेहरावात हजेरी लावली.
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी याचं लग्न सध्या चर्चेचा विषय आहे. अनंत अंबानी राधिरा मर्चंट सोबत १२ जुलै २०२४ रोजी विवाह बंधनात अडकणार असून गेले काही दिवस मुंबईत सर्व प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरे केले जात आहेत. संगीत, हळद, मेहेंदी या कार्यक्रमांना चंदेरी दुनियेतील कलाकार मंडळींनी विशेष उपस्थिती लावली होती. परंतु, या गर्दीत मराठी कलाकार कुठेच दिसले नसल्यामुळे मराठी कलाकारांना निमंत्रण नाही का अशीही चर्चा सुरु झाली. पण, मराठीतील कलाकारांनाही अनंत-राधिकाच्या लग्ना
सध्या सगळीकडे दोनच गोष्टींची चर्चा जोरदार रंगलेली पाहायला मिळत आहे. एक म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा आणि दुसरं अभिनेता विकी कौशल याच्या ‘बॅड न्युज’ या चित्रपटातील ‘तौबा तौबा’ हे गाणं आणि त्यावर त्याने केलेला डान्स. या गाण्यावर सामान्यांसह अनेक कलाकारांनी देखील ठेका धरत सोशल मिडियावर रिल्स पोस्ट केल्या आहेत. यात आता जवान चित्रपटाचे दिग्दर्शक अॅटली यांचाही समावेश झाला असून त्यांनी अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात तौबा तौबा गाण्यावर डान्स केला होता.
सध्या सर्वत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्याच लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत संगीत, हळद अशा अनेक प्री-वेडिंग कार्यक्रमांची रेलचेल सुरुच आहे. आणि १२ जुलै रोजी अनंत-राधिका लग्न बंधनात अडकणार आहे. दरम्यान, त्यांच्या लग्नाचे आमंत्रण अनेक मान्यवरांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात एका मराठी अभिनेत्याची देखील वर्णी लागली आहे.
जो मराठी तरुण गोविंदा रे गोपाळा म्हणत दहिहंडीत नाचताना दिसला नाही तो अंबानींच्या लग्नात नाचताना दिसला, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी तेजस ठाकरेंवर केला आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत तेजस ठाकरेंवर निशाणा साधला.
अंबानी कुटुंबियांच्या घरी सध्या लग्नसराई सुरु असूने अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांचा हळदी समारंभ सोमवारी (८ जुलै रोजी) अँटिलियामध्ये थाटामाटात पार पडला. त्यांच्या हळदी समारंभाला बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर अंबानींचे व्याही देखील हळदीने माखले होते.
सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा विवाह सोहळा लवकरच मुंबईत थाटामाटात संपन्न होणार आहे. याच निमित्ताने प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून ५ जूलैला संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावत आपल्या नृत्याने चार चांद लावले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला कलाकार, खेळाडू, उद्योगपती यांनी हजेरी लावली होती. याशिवाय पॉप सिंगर जस्टिन बीबरने त्याच्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला ५ जुलैला संपुर्ण बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. यामध्ये सलमान खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, विकी कौशल, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांसारख्या अनेक सेलिब्रेटींचा समावेश होता. सोशल मीडियावर सध्या या संगीत कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून यापैकी एका व्हिडिओत सलमान खान आणि रणवीर सिंग अनंत अंबानी सोबत डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंट सोबत १२ जूलै रोजी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापुर्वी प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली असून शुक्रवार दिनांक ५ जुलै रोजी संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती. तसेच, या सोहळ्यात संपुर्ण अंबानी कुटुंबीयांनी विशेष डान्स परफॉर्मन्स केला.
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरात लवकरच ढोल-ताशे वाजणार आहेत. त्यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी विवाहबद्द होणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाच्या लग्नासाठी अंबानी कुटुंबाची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नाआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून २ जुलैला मुकेश अंबानींनी ५० गरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलं आहे. या सामूहिक विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी हजेरी लावत जोडप्यांना भेटवस्तू दिल्या आहेत.
सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न बंधनात अडकणार आहेत. या पुर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा १ मार्च ते ३ मार्चदरम्यान पहिला प्री-वेडिंग सोहळा भव्य स्वरूपात गुजरात येथील जामनगर येथे संपन्न झाला. या सोहळ्याला भारतासह जगभरातील अनेक प्रसिद्ध आणि नामवंत मंडळींनी हजेरी लावली होती. आता १२ जूलैला त्यांचे लग्न होणार असून त्यांची लग्नपत्रिका समोर आली आहे.
निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना लोकसभा निवडणूकीचा पाचवा टप्पा पार पडताना दिसत आहे. आज अनेक सेलिब्रिटींनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. याशिवाय आरबीआयचे गवर्नर शक्तिकांता दास यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. सकाळी ७ वाजता मतदान केंद्र उघडली असून संध्याकाळी ६ पर्यंत नागरिक मतदानाचा हक्क बजावू शकतात.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बंगालमधील काँग्रेस पक्षाचा सर्वात मोठा चेहरा असलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, जर अंबानी आणि अदानी यांनी काँग्रेस पक्षाला पैसे दिले तर काँग्रेस पक्ष त्यांच्यावर टीका करणार नाही. अदानी आणि अंबानी पैसे देत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘सीएनएन’ या जागतिक माध्यम संस्थेच्या अहवालात भारताच्या महासत्ता होण्याच्या प्रवासात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानी यांचेही योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेव्हा, अंबानी आणि अदानींच्या नावाने केवळ राजकीय डावपेच खेळणार्या, विरोधकांच्या डोळ्यांत अंजन घालणार्या या अहवालाविषयी थोडे विस्ताराने...
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani Radhika Merchant) लवकरच राधिका मर्चंट सोबत लग्नगाठ बांधणार आहे. १ ते ३ मार्च दरम्यान त्यांचा प्रीवेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे जगभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. आता अनंत अंबावी आणि राधिका मर्चंट (Anant Ambani Radhika Merchant) यांचं लग्न कुठे होणार हे समोर आले आहे.
मुकेश अंबानी यांचा ' लोटस' या चॉकलेट ब्रँडला आर्थिक वर्ष २०२२३-२४ मधील चौथ्या तिमाहीत १.१८ कोटींचा नफा झाला आहे. कंपनीचे एकूण महसूल ६५.८२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचे एकूण महसूल उत्पन्न ५१.९० कोटी रुपये होते.यावेळी उत्पन्नात २६.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
रिलायन्स व अदानी समुह एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी गुंतवणूक करण्यात कोणतीही गल्लत करत नसल्याचे दिसून येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी अदानी समुहाच्या मध्यप्रदेश मधील उर्जा प्रकल्पातील २६ टक्के भागभांडवल विकत घेतले आहे. ५०० मेगावॉट वीज उर्जा प्रकल्पातील २६ टक्के हिस्सा अंबानी समुहाकडे असणार आहे. बाजारातील वृत्तानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज अदानी समुहाची उपकंपनी महान एनर्जी लिमिटेड (Mahan Energy Limited) मधील ५ कोटी इक्विटी समभाग (शेअर्स) खरेदी करणार आहेत. या समभागाचे मूल्य एकूण ५० कोटी रुपये असल्याचे सा
हुरूनने श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्या माहितीनुसार, बिजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच अब्जाधीशांची राजधानी बनली आहे.' एक्सलूजीव' श्रीमंतांच्या यादीत मुंबईला स्थान मिळाले आहे.मुंबईत अब्जाधीशांची संख्या ९३ सदस्य इतकी वाढली आहे. देशातील अब्जाधीशांचा संख्येत वाढ झाली असली तरी वैश्विक पातळीवरील वेल्थ दर हा ७ टक्केच असल्याचे हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२४ मध्ये म्हटले आहे.