Seoul क्षिण कोरियाच्या राजधानीचे शहर असलेले सेऊल हे जगातील सर्वांत मनमोहक शहरांपैकी एक. इथे प्राचीन परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. सेऊलमध्ये कला, संगीत आणि संस्कृती एकरूप झालेली दिसून येते. अशा या सेऊलला सुमारे दोन हजार वर्षांचा संपन्न ऐतिहासिक वारसा लाभलेला.
Read More
South Korea Bomb गुरूवारी ६ मार्च रोजी मोठा अपघात झाला. KF-16 या लढाऊ विमानाने प्रशिक्षणादरम्यान दोन घरांवर बॉम्ब पाडले आहेत. यामुळे आता ८ लोकांचा यामध्ये अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका अहवालानुसार, संबंधित घटना ही कोरियाच्या सीमेनजीक असलेल्या पोचेओन शहरात घडली आहे. हे शहर उत्तर-पूर्व दिशेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ कायम असून, दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अॅडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी सोबत गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी १ हजार ७४० कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि ‘एचएस ह्युसंग’चे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.
तब्बल १८१ जणांना सोबत घेऊन जाणारे विमान, दक्षिण कोरियाच्या मुआन विमानतळावर कोसळल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या सकाळी घडली आहे. बँगकोकवरून मुआन विमानतळाच्या धावपट्टीवर उतरणारे विमानाला पक्षाने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. विमानाच्या लँडींग गिअरमध्ये बिघाड झाल्यानंतर कोसळतानाच धावपट्टीवर एक भला मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे.
जगात सध्या कोणत्याही देशात शांतता आहे असे चित्र नाही. देशातील काही देश युद्धरत आहेत, तर काही देशांना अस्थिर करण्यासाठी बाह्य शक्ती सर्वस्व पणाला लावत आहेत, तर काही देशांतील राज्यकर्ते स्वतःच्या पायावरच कुर्हाड मारून घेत आहेत. दक्षिण कोरियाचे राजकीय नेते याचेच उत्तम उदाहरण होय! दक्षिण कोरियामधील विरोधी पक्ष राष्ट्रविरोधी कृती करण्याचा कट आखत आहे, असा संशय आल्याने, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओले यांनी अचानक मध्यरात्री देशामध्ये ‘मार्शल लॉ’ची घोषणा केली. त्यामुळे दक्षिण कोरियामध्ये एकच वादळ उठले
युक्रेन युद्धात अमेरिका आणि तिचे मित्र देश युक्रेनला मदत करत आहेत. रशियात आता साम्यवादी राजवट नाही. त्यामुळे आणि अन्यही कारणांमुळे चीन निदान उघडपणे तरी रशियाला मदत करत नाही. अशा स्थितीत अण्वस्त्रसज्ज उत्तर कोरियाने रशियाला मदत करण्यासाठी रणभूमीवर सैनिक उतरवणे, हे एकप्रकारे तिसर्या जागतिक महायुद्घाचे संकेत असू शकतात.
( Yeola ) नाशिकच्या येवला तालुक्यातील अंदरसुल येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. अंदरसुल येथे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास डॉ. हरीश रोकडे यांच्या शेतातून लाल रंगाचा प्रकाश अन् भयंकर मोठा आवाज होत आकाशातून एक रहस्यमयी यंत्र जमिनीकडे येताना काही शेतकऱ्यांनी पाहिले. ते दृश्य पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली. यंत्र शेतात कोसळल्यानंतर डॉ. रोकडे आणि काही शेतकऱ्यांनी जवळ जाऊन पाहताच त्यांना सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये लिहिलेला मजकूर आढळून आला. त्यामुळे हे कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण अस
पुस्तक पहिल्यांदा वाचताना सरळ रेषेत ‘अथ ते इति’ असे पुस्तक मी वाचत नाही. मधूनमधून प्रकरणांची नुसती शीर्षकं, काही परिच्छेद, सलग चार-पाच पाने असे स्वैर वाचन करून साधारण एखाद्या रागाचे आरोह-अवरोहवादी संवादी चलन वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न असे करतो. एकदा विषयाचा माहोल मनात तयार झाला की, मग थोडंसं सलग वाचन आणि तीन-चार वेळा वाचन झालं की, मग त्याची दोन-तीन पारायणं असे ते पुस्तक समजून घ्यावे, असा प्रयत्न असतो. विशेषतः मोठ्या किंवा नवीन विषयाची ओळख करून घेताना.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मागचे सात-आठ दिवस राजनीतिक आणि कुटनीतीकदृष्ट्या चांगलेतच चर्चेत होते. इटलीच्या अलुपिया शहरात नुकतीच ‘जी ७’ गटाची शिखर परिषद संपन्न झाली. ही शिखर परिषद संपताच स्वित्झर्लंडमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या उपायावर चर्चा करण्यासाठी शांतता परिषद आयोजित करण्यात आली होती.
अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी चर्चेत असतात. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी अलीकडेच हिंदी चित्रपटसृष्टीची तुलना कोरिअन चित्रपटांसोबत करत हिंदी चित्रपटांना फटकारले असून ते म्हणाले की बॉलिवूडमधील प्रेम कहाण्यांचा ते तिरस्कार करतात. आणि लवकरच हिंदी चित्रपटांचा भ्रमाचा भोपळा फुटणार आहे, कारण त्या एकाच ध्येयाने बनवल्या जात आहेत. आता नसीरुद्दीन यांच्या या वक्तव्यानंतर हिंदीतून कुणाची काही प्रतिक्रिया य
दक्षिण कोरियामध्ये दाऊद किम या सुप्रसिद्ध पॉप गायकाने युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ पोस्ट केला. ”मी इंचियोनो येथे १ कोटी, १३ लाख, ७२ हजार, ४९७ रुपयांची जमीन खरेदी केली आहे. लवकरच तिथे भव्य मशीद बांधणार आहे. माशाअल्ला देशातल्या प्रत्येक रस्त्यावर मधुर अजानचे स्वर ऐकू यायला हवेत.
"द.कोरिया आणि आमच्या देशामध्ये ऐतिहासिक-धार्मिक संबंध आहेत. कोरियामध्ये बौद्ध धर्म आमच्या देशातूनच पोहोचला आहे,” असे कोण म्हणाले असेल असे वाटते? तर हे महाशय म्हणजे पाकिस्तानी राजदूत नबील मुनीर. मुनीर यांना असे म्हणायचे आहे की, द. कोरियामध्ये अतिशय भक्कमरित्या अस्तित्वात असलेला, सियोल बौद्ध धर्म (भारतातून चीनमध्ये आणि पुढे कोरियामध्ये गेलेल्या बौद्ध धर्मामध्ये कोरियन लोकांनी कोरियन संस्कृतीनुसार बदल केला. तोच सियोल बौद्ध धर्म) हा मूळचा पाकिस्तानातून आलेला. कोणे एके काळी पाकिस्तान काय नि अफगाणिस्तान काय, तिथे
स्वा. सावरकरांच्या मातृभूमीप्रती उत्कट भाव व्यक्त करणार्या ‘जयोऽस्तु ते श्रीमहन्मंगले’ कवितेतील या पंक्ती. हा जन्म मातृभूमीसाठी आणि मरणही या मातृभूमीसाठी, अशा उदात्त देशभक्तीचे स्फुरण देणारे हे शब्द. पण, जर या मातृभूमीच्या संरक्षणासाठी जन्म घेणार्यांचीच संख्या घटली तर? अशीच काहीशी स्थिती द. कोरियामध्ये सध्या निर्माण झालेली दिसते. तिथे जनन दर घटल्यामुळे देशात ज्येष्ठांची लोकसंख्या वाढली. परिणामी, या देशाचे एकूणच कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्वास्थ्य मरणासन्न अवस्थेत पोहोचले आहे. तेव्हा, नेमकी द. कोरियावर ही
दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी ह्युंडाई या वर्षाच्या अखेरीस सार्वजनिक प्रारंभिक ऑफर 'आयपीओ'द्वारे ३ अब्ज म्हणजेच सुमारे २५ हजार कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. दरम्यान, ह्युंडाई कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाल्यास लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या २१ हजार कोटी रुपयांच्या शेअर विक्रीला मागे टाकून भारतातील सर्वात मोठी कंपनी असेल. त्याचबरोबर, कंपनीच्या आयपीओमुळे टेस्लाच्या भारतातील भविष्यातील ईव्ही विक्रीला धक्का बसण्याची क्षमता असल्याचे बोलले जात आहे.
व्हिएतनाममधील एका राजाने रामायणाच्या रचनाकारांचे मंदिर उभारले आहे. कंबोडियात इ.स बाराव्या शतकात रामायणाचा अभ्यास सुरु झाला होता. रामायणाची सगळ्यात जुनी प्रत नेपाळमध्ये आहे. मला वाटतं ह्यातील काही गोष्टी आपल्याला माहिती असतील आणि काही नाही. पण अयोध्या , रामायण आणि रामकथा हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. पण रामकथा आणि अयोध्या दोन्ही जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहचल्या आहे. खरतर भारतीय व्यापारी, प्रवासी, तत्त्वज्ञान प्रसारक यांच्यामुळे रामकथा आणि अयोध्या हा विषय जगात दूरवर पोहचला. भारताबाहेर एवढ्या व्यापक
साउथ कोरियाची कैली नावाची युट्यूबर पुण्याच्या रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतानाच तिच्यासोबत एक घृणास्पद प्रकार घडला आहे. कैली पर्यटनासाठी भारतात असताना, एका अज्ञात तरुणाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं आहे. या घटनेनंतर तरुणीने तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.
अमेरिका अगदी प्रारंभीपासूनच ‘बिग ब्रदर’च्या भूमिकेत जगभरात मिरवत आली. आता ‘मोठा भाऊ’ होण्यात म्हणा गैर काहीच नाही; पण या भूमिकेत उतरून अमेरिकेने केवळ जगावर एकहाती वर्चस्व गाजवण्याचेच उद्योग केले. त्याला कोणताही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अपवाद ठरू नये. यासाठी अमेरिकेने अवलंबला, तो लोकशाहीचा निकष! स्वतःला जगातील सर्वात जुन्या लोकशाहीचा पुरस्कर्ता मिरवणार्या अमेरिकेने आपणहूनच जगातील लोकशाही संरक्षणाचा ठेका घेतला. म्हणजे जगाच्या कानाकोपर्यात जिथे लोकशाहीवर अन्याय होईल, तिथे लोकशाहीच्या संरक्षणार्थ मैदानात उतरणार
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याने नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेतली. याकरिता उन यांनी रशियापर्यंत त्यांच्या वैयक्तिक रेल्वेने दोन दिवसांचा प्रवास केला. या भेटीमुळे रशिया-युक्रेन युद्धात उत्तर कोरियादेखील सहभागी होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उन आणि पुतीन यांची ही बैठक सामान्य गोष्ट नसून या भेटीला अनेक पैलू आहेत. कोरोना काळानंतर उन याचा हा पहिलाच परदेश दौरा होता. उन २०११ साली सत्तेत आला आणि त्यानंतर त्याने २०१८ साली म्हणजेच तब्बल सात वर्षांनंतर पहिला परदेश दौरा केला. उन
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. यावेळी मंदिराच्या बांधकामादरम्यान केलेल्या उत्खननात पुरातन अवशेष सापडले असून तेही सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. ह्या अवशेषांची छायाचित्र ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’चे सरचिटणीस चंपत राय यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरही शेअर केले आहेत. दरम्यान, दक्षिण कोरियाचे भारतातील राजदूत म्हणाले की, भारत सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने त्यांना राम मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित केले तर त्यांचा देश या कार्यक्रमात नक्कीच सहभागी ह
भारतात लवकरच 6G नेटवर्क सुरु होणार असून यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात 6G नेटवर्क सुरु करण्यात येणार असून देशाच्या पंतप्रधानांनी याबाबत तसे सुतोवाच केले होते. ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार लवकरच 6G नेटवर्क सुरु करण्यासाठी तयारी करत आहे.
जसं नावात काय आहे म्हणतात, अगदी तसंच वय हा तर केवळ एक आकडा आहे, असंही वयोमानापरत्वे उल्लेखनीय कामगिरी करणार्यांच्या बाबतीत कौतुकाने म्हंटलं जातं. पण, क्षणभर विचार करा की, व्यक्ती एकच, पण त्याची दोन वयं. म्हणजे आजही असे बरेच लोकं देशविदेशात आढळतात की, त्यांना त्यांची जन्मतारीखच ठाऊक नसते. मग अशावेळी सरसकट नवीन वर्षातील पहिला दिवस हाच काय तो आपला जन्मदिन मानण्याची प्रथा ही जगभरात दिसते.
उत्तर कोरियामध्ये ख्रिश्चनांचा छळ होत असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अहवालातून समोर आले आहे. उत्तर कोरियात एका २ वर्षाच्या मुलाला त्यांच्या घरात बायबल सापडल्यांने जन्मठेपेची शिक्षा सूनावण्यात आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या 'इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडम रिपोर्ट'मध्ये ही बाब समोर आली आहे. या अहवालानुसार ख्रिश्चन धर्माचे पालन करणाऱ्यांना इथे मृत्यूला समोरे जावे लागते.
जरी केंद्र सरकारच्या स्तरावर भ्रष्टाचार संपवला गेला असला तरी, राज्य आणि स्थानिक सरकारी नेते आणि प्रशासकांनी अजूनही गाव, शहर आणि राज्य स्तरावर कारवाई करणे आवश्यक आहे. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोक सर्वच पातळ्यांवर भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार करतील. भ्रष्टाचाराला तोंड देण्यासाठी प्रत्येक व्यवस्थेत वेगवेगळ्या पद्धती राबवत असूनही केवळ केंद्रातील मोदी सरकार सर्वच स्तरावरील भ्रष्टाचार संपवू शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेनेही पुढाकार घेणे तितकेच गरजेचे आहे.
एकमेकांचे कट्टर शत्रू इराण आणि सौदी अरेबियात काही दिवसांपासून मैत्रीचे वारे वाहू लागले. त्यानंतर जपान आणि दक्षिण कोरियातही मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युन सुक-योल जपान दौर्यावर गेले होते. मागील १२ वर्षांनंतर प्रथमच दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी जपानचा दौरा केला. एका जुन्या वादामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव होता, ज्याचे पडसाद टोकियो ऑलिम्पिकदरम्यान पाहायला मिळाले होते. जपान आणि दक्षिण कोरियातील ही मैत्री महत्त्वपूर्ण मानली जात असून अमेरिकेनेही त्याचे स्वा
संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) हवाईदलाने आयोजित केलेल्या 'डेझर्ट फ्लॅग' या दहा देशांच्या हवाई सरावामध्ये भारताचे लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) तेजस सहभागी होणार आहे. याद्वारे एलसीए तेजस प्रथमच आंतरराष्ट्रीय हवाई सरावामाध्ये सहभागी होत आहे. युएईमधील अल् धफ्रा या हवाईतळावर सोमवारपासून 'डेझर्ट फ्लॅग'च्या आठव्या आवृत्तीस प्रारंभ झाला असून हा सराव १७ मार्चपर्यंत चालणार आहे.
त्याची माणसं देशातल्या प्रत्येक शाळेतील 13 ते 15 वर्षांच्या मुलींवर नजर ठेवतात. त्यातली सर्वांत सुंदर मुलगी, जिचा आवाज मधूर आहे आणि उंची 170 सेमी आहे, तिला तिची आणि तिच्या पालकांची सहमती असो वा नसतो तिला ‘हॅपिनेस स्क्वाड’मध्ये भरती केले जाते. तिथे तिला नृत्य, गायन आणि इतर प्रमुख कलांच्या बरोबरच मनोरंजन करण्याची कलाही शिकवली जाते. शिक्षण पूर्ण झाले की मग या मुलींची रवानगी तीनपैकीएका ग्रुपमध्ये केली जाते. मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये काम करणार हे तिच्या सौंदर्यानुसार आणि विकसित कलागुणांनुसार ठरवले जाते. हे तीन ग्
भारत आण्विक सत्ता (अणुबॉम्ब) असल्यामुळे, भारतासोबत आण्विक सहकार्य करण्याचा जपानचा पूर्णपणे विरोध होता, हा विरोध जपानमध्ये स्थानिक पातळीवरदेखील झाला. परंतु, पुढे चर्चांमध्ये प्रगती होत गेली व भारत-जपान अणुसहकार्य करार झाला. हा करार पंतप्रधान शिंजो आबे यांच्याच कार्यकाळात झाला. त्याचप्रमाणे, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प व महाराष्ट्रातील इतर विकास प्रकल्पांना शिंजो आबे यांच्या कार्यकाळात तेजी आली.
दक्षिण कोरिया लिंगसमानतेसाठी लढा देत आहे, जो संपूर्ण पूर्व आशियाई समाजामध्ये चिंतेचा विषय आहे. आज ही लिंग असमानता कोरियन राजकारणातील विभाजनाची एक ठळक रेषा बनत आहे. कामगार वर्गात महिलांचा वाढता सहभाग आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांची प्रभावशाली उपस्थिती असूनही, पुरुष आणि महिला यांच्या वेतनात सुमारे ३१ टक्के अंतर आहे.
अमेरिका आणि द. कोरियाच्या हवाईदलाने २० लढाऊ विमानांद्वारे उ. कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनला नुकताच इशारा दिला.
''आमच्या देशात कोरोना नाहीच. त्याचा आमच्या भूमीत प्रवेशही केवळ अशक्य!” अशा बाता मारणारा उत्तर कोरिया हा देश तापाने फणफणला आहे. या तापाचा उद्भव कोरोना असला, तरी या देशाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि त्याच्या हाताखालचे तोंडदेखले सरकार आणि सरकारी माध्यमे मात्र या तापाला ‘कोरोना’ म्हणायला, मानायला मुळी तयारच नाही.
कोरियन द्वीपकल्पातील एकमेकांच्या सीमा परस्परांना भिडलेल्या पण, एकाच देशाचे दोन तुकडे झालेल्या उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांत विसंगती आहे.
चीन, हाॅंगकाॅंग आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोना पुन्हा तीव्र गतीने वाढत आहे. चीन मध्ये १५ शहरात लॉकडाऊन आहे.
अख्ख्या जगाचे डोळे हे रशिया-युक्रेन संघर्षाच्या ज्वलंत मुद्द्याकडे लागल्याने उत्तर कोरियाने नेमकी हीच संधी साधत आंतरखंडीय क्षेपणास्त्र चाचणी केल्याचा दावा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी केला.
अफगाणप्रश्नी अमेरिकेच्या विश्वासार्हतेला तडा गेल्यानंतर आता रशिया-युक्रेन संघर्षातही त्याचीच पुनरावृत्ती झाली. जपान, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम यांसारख्या देशांच्या बाबतीतही अमेरिकेचा व्यवहार पाहता विश्वासार्हतेच्या मोजपट्टीवर अमेरिकेचे स्थान भूषणावह नाही. एकूणच अमेरिकेचा विश्वासार्हता गुणांक मुळातच फारसा भूषणावह नव्हता आणि आज तर, तो गुणांक आणखीनच घसरला आहे, हे मान्य होण्यासारखे आहे.
कार-उत्पादक ह्युंदाईच्या पाकिस्तानमधील कार्यलयाने जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ट्विटमुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला गेला. शेअर मार्केटमध्येही यांचे शेअर तोंडावर आपटले. या सगळ्या घडलेल्या घटनेवर दक्षिण कोरियाचे परराष्ट्र मंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री यांना फोन केला आणि झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
भारताच्या ७३ व्या ‘प्रजासत्ताक दिना’ला प्रमुख अतिथी म्हणून मध्य आशियाई देशांच्या राष्ट्राध्यक्षांना आमंत्रित केले आहे. एक ‘विस्तारित शेजारी’ प्रदेश म्हणून मध्य आशिया भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहेच. परंतु, त्याचबरोबर आपल्यासाठी या पाचही देशांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच त्यापैकी प्रत्येकावर स्वतंत्रपणे नजर टाकणे गरजेचे आहे. आजच्या भागात जाणून घेऊया मध्य आशियाचा केंद्रबिंदू असलेल्या उझबेकिस्तानविषयी...
कराची : पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमांचे पितामह म्हणून ज्यांना पाकिस्तानमध्ये सन्मान दिला जातो ते 'अब्दुल कादिर खान' याचा कोरोनामुळे दहा ऑक्टोम्बर रोजी मृत्यू झालेला आहे.त्याचे वय ८५ वर्ष होते. पाकिस्तानमध्ये जरी त्यांना अण्वस्त्र कार्यक्रमाचा पितामह म्हणून गणले जात असले तरी जगभरात अब्दुल खानची प्रतिमा ही चोर आणि सौदागर अशीच आहे. जीवनाचा(चोरीचा) प्रवास अब्दुल खान यांचा जन्म भारतात भोपाळ येथे झाला, १९५२ मध्ये फाळणीच्या वेळेस परिवारासमवेत तो पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाला. तिथे त्याला आयुष्यात
वैश्विक ‘सेमिकंडक्टर चिप’च्या अनुपलब्धतेशी जग संघर्ष करत असतानाच, भारताने तैवानबरोबर 7.5 कोटी डॉलर्सचा ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. लवकरच ही चर्चा पूर्ण होईल व दोन्ही देशांत ‘सेमिकंडक्टर चिप’निर्मितीसाठी करार केला जाईल, त्यात ‘फाईव्ह-जी’ मोबाईल फोनपासून ते इलेक्ट्रिक कारपर्यंतच्या उत्पादनांत वापरल्या जाणार्या ‘सेमिकंडक्टर चिप’चा समावेश असेल.
एक किलो केळी ३,३३५ रुपयांची, चहाचे एक पॅॅकेट ५,१९० रुपयांना, तर कॉफीचे एक पॅकेट तब्बल ७,४१४ रुपयांचे!!! या गगनाला नव्हे, तर चंद्राला भिडलेल्या किमती रुपयांमध्ये मांडल्या असल्या, तरी त्या भारत किंवा पाकिस्तानातील नाहीत, तर त्या आहेत जगातील सर्वाधिक गुप्त आणि हुकूमशाहीखाली दबलेल्या उत्तर कोरियामधील. ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी’च्या माध्यमातून उत्तर कोरियातील अन्नधान्याच्या या भीषण तुटवड्याची व अकल्पित महागाईची बातमी जगासमोर आली आणि सगळ्यांना धक्काच बसला.
कोरियन द्विपकल्पाची फाळणी होऊन स्वतंत्र उत्तर कोरिया अस्तित्वात आल्यापासून त्या देशाने कम्युनिस्ट विचारसरणीचा अंगीकार करत रशिया, चीन आदी देशांशी दृढ संबंध प्रस्थापित केले. किंबहुना रशिया, चीन व अन्य कम्युनिस्ट देशांच्या पाठबळानेच अमेरिका व अमेरिकेने समर्थन दिलेल्या दक्षिण कोरियासमोर उत्तर कोरिया उभा ठाकला.
जगभरातील गुंतवणूकदार, व्यापारी, व्यावसायिक, कंपन्या भारताकडे आशेने पाहत असून भारतात उद्योग सुरू करत आहेत किंवा त्यासाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर सिंगापूर आंतरराष्ट्रीय मध्यस्थता कराराचा भाग झाल्यास भारताची जागतिक पातळीवरील विश्वासार्हता अनेक पटींनी वाढते.
बँकींग, विमा आणि कृषिपूरक उद्योगांत गुंतवणूकीसाठी प्रयत्न
१ मे नंतर किम जोंग उंग पुन्हा २२ दिवसांपासून बेपत्ता
दिलासादायक बाब म्हणजे भारतात कोरोनाचा मृत्युदर ३.३ टक्के इतकाच आहे, म्हणजे १०० बाधितांपैकी चारा जणांचा मृत्यू झाला किंवा प्रति एक लाखामागे ०.०९ व्यक्तींचा मृत्यू झाला. लोकसंख्येच्या मानाने भारत सर्वात चांगल्या स्थितीत असून कोरोना संक्रमण रोखण्यावरुन कौतुक केल्या जाणाऱ्या दक्षिण कोरियालाही मृत्युदराबाबत भारताने मागे टाकले आहे.
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंगने एका उद्धाटन कार्यक्रमात हजेरी लावल्याची माहिती देण्यात आली आहे
उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्या मृत्युच्या अफवेवर दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र सल्लागारांची माहिती
भारतामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल
त्या घरात दोन बालके होती आणि घराला भीषण आग लागली. बालकांना बाहेर काढणे म्हणजे आत्मघातच होता. पण, त्यांना बाहेर काढले नसते तर ती बालके आगीने होरपळून जळून राख झाली असती. त्या बालकांच्या आईने आईपणाचे सत्व राखत आगीमध्ये उडी घेतली. आपल्या दोन मुलांचा जीव तिने वाचवला. तिचे दैव बलवत्तर होते, म्हणून तिचे साहस यशस्वी झाले. पण या आदर्श शूर मातेस तुरुंगात डांबण्यात आले.
ग्रहणाचे भय जगभरातील अनेक समुदायांना वाटत असे. त्याविषयीच्या वेगवेगळ्या काल्पनिक कथा मोठ्या गमतीशीर आहेत. त्यापैकी बहुतांश कथा सूर्याला गिळंकृत केल्यासंबंधीचे आहेत, तर काही ठिकाणी देव-दानव युद्धाच्या संदर्भाने हा प्रकार घडतो, असे समजले जाते.
१००+ किलो वजनी गटात भारताला मिळवून दिले सुवर्ण पदक