NewWhatsAppPrivacyPolicy

रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते रेल वन अ‍ॅपचे लोकार्पण

डिसेंबर २०२५ पर्यंत आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली प्रवाशांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने रेल्वे सतत पावले उचलत असते. नवीन पिढीच्या गाड्या सुरू करणे, स्थानकांचा पुनर्विकास करणे, जुन्या डब्यांचे नवीन एलएचबी डब्यांमध्ये श्रेणीवर्धन करणे अशा अनेक पावलांमुळे गेल्या दशकात प्रवाशांचा अनुभव सुधारला आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (सीआर आय एस) च्या ४०व्या स्थापना दिनानिमित्त केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवार,दि.१ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे 'रेलवन' या नवीन ॲपचा

Read More

मराठा आरक्षणासंदर्भातील याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयात! सुनावणी १४ जुलैपासून

निवृत्त न्यायमूर्ती सुनील बी. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली 'महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग' साल २०२४ मध्ये स्थापन झाला होता. या आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र विधीमंडळाने २०२४ मध्ये 'मराठा आरक्षण कायदा २०२४' मंजूर केला होता. या कायद्यानुसार मराठा समाजातील शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेला वर्गाला १० टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. या बाबतीत मुंबई उच्च न्यायालयाने समाजाला तात्पुरत्या स्वरूपात १०% आरक्षणाचा लाभ घेण्याची परवानगी देणाऱ्या आदेशाला एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात, गुरूवार दि. २६

Read More

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुस्लिमांना आरक्षण देणार : रेवंथ रेड्डी

(Revanth Reddy) "जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर मुस्लिमांना ५% आरक्षण लागू करणार का?" असा प्रश्न विचारल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, "सरकार (महाराष्ट्रात) स्थापन केल्यानंतर विधानसभेत आम्ही त्यावर (मुस्लिम आरक्षण) चर्चा करू. तेलंगणामध्ये ४% आरक्षण लागू आहे, आधी ५% दिले होते पण सुप्रीम कोर्टाने आरक्षण ५१% हून अधिक होत असल्याने ते कमी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाने जेव्हा वाय. एस. राजशेखर रेड्डी मुख्यमंत्री होते आणि तत्कालीन यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वा

Read More

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी केली घोषणा, म्हणाले "त्या उमेदवाराकडून ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर...."

( Manoj Jarange On Assembly Elections 2024 ) राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्गा सतत चर्चेत राहिला आहे. यासंदर्भात मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आजवर अनेक उपोषणे व आंदोलने केली आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने यावर कोणताही ठाम निर्णय वा भूमिका घेतलेली नाही. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच मनोज जरांगे यांनी दि. २० ऑक्टोबर रोजी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121