आदिवासी समाज हा आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी झगडत आहे. त्याचे जीवनमान स्थिर नाही. त्यासाठी त्यांना जमीनीची मोजणी करुन आणि नकाशा तयार करुन देण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच जमीन मोजण्याबाबत काही आर्थिक आणि तांत्रिक धोरण तयार करता येईल का याबाबत जमाबंदी आयुक्तांकडून माहिती घ्यावी. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
Read More
( Ram Naik resigns as chairman of Fisheries Development Policy Committee ) महाराष्ट्र राज्याचे ‘मत्स्योद्योग विकास धोरण’ निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
( investigation of illegal workers in the fisheries sector ) “पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ‘सागरी मंडळा’च्या अखत्यारीत असलेल्या सर्व प्रकल्पांमध्ये तसेच बंदरे, जेट्टी आणि मत्स्यव्यवसायासाठी वापरल्या जाणार्या सर्व ठिकाणी काम करणारे कामगार तसेच, या जागेत वावर असणार्या सर्व व्यक्तींची सागरी सुरक्षा दलाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कसून चौकशी करावी,” असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. बुधवार, दि. 30 रोजी आयोजित सागरी सुरक्षेब
( Ban on LED fishing across the country Rajiv Ranjan ) “महाराष्ट्र राज्यात ‘एलईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एलईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीच्या दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य राज्यांनीही बंदी घालावी,” असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसायमंत्री राजीव रंजन यांनी सोमवार, दि. 28 एप्रिल रोजी दिले. देशातील मत्स्यव्यवसायातील संधी, आव्हाने आणि समस्या यांविषयी किनारपट्टीच्या राज्यांच्या मत्स्यव्यवसायमंत्र्यांची एकत्रित बैठक ‘हॉटेल ताज पॅलेस’ येथे संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
भारताच्या पाचव्या सागरी मासेमारी जनगणना (MFC २०२५) च्या तयारीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून VyAS-NAV या मोबाइल ॲप्लिकेशनची सुरुवात करण्यात आली आहे. डिजिटल माध्यमाद्वारे डेटा संकलन करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या या ॲपद्वारे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत होणार असे सांगण्यात येते.
महाराष्ट्र राज्यात ‘एलईडी’ दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर बंदी आहे. ‘एलईडी’ दिवे किंवा विविध कलाकुसरीच्या दिव्यांद्वारे मासेमारी करण्यावर अन्य रांज्यांनीही बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन यांनी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी दिले.
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार, ९७२ कोटी, ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख, ९६ हजार, ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे
१२ लाख मच्छीमार कुटुंबांचा समावेश असणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रीय सागरी मच्छीमार जनगणनेला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे (Maharashtra fisherman survey). या जनगणनेव्दारे सागरी मच्छीमार कुटुंबांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे दस्तऐवजीकरण केले जाईल (Maharashtra fisherman survey). ‘केंद्रीय समुद्री मात्स्यिकी संशोधन संस्था’ (सीएमएफआरआय) आणि ‘मत्स्य सर्वेक्षण विभागा’मार्फत (एफएसआय) ही गणना केली जाईल. (Maharashtra fisherman survey)
( government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar ) कोकणात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पर्यटनसोबत कोकणच्या आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे सरकार मागेल त्याला शेततळे देते त्याप्रमाणे कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव ही योजना आणणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना विचारला.
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे.
( Special Economic Zone for Fisheries Development Nitesh Rane ) राज्याला ७२० किलोमीटर सागरी किनारा लाभला आहे. सागरी किनाऱ्यालगतच्या पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय विकासासाठी एकात्मिक विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) निर्माण करण्यासंदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. १८ मार्च रोजी पहिले सादरीकरण करण्यात आले.
५० लोकांची क्षमता असलेले ॲॅम्पीथिएटर, बर्थिग जेट्टी, अप्रोज जेट्टी सोयीसुविधांसह जेटी असणार आहे. रेडिओ क्लब येथील प्रवासी जेटी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि.१४ रोजी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधीक्षक अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
( Nitesh Rane on fish market in Marol ) दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर मरोळ (अंधेरी पूर्व) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी दिले.
वाढवण बंदर महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात असून देशाला महासत्ता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे वाढवण बंदर प्रकल्प असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ही नजीकच्या भविष्यात मानवी जीवनाची एका अर्थाने वाहक शक्ती ठरणार आहे. त्याच्या सर्वव्यापी क्षमतेची चुणूक वर्तमानात अनेक क्षेत्रांत स्पष्ट दिसत आहे. औद्योगिक क्षेत्रापासून ते शासकीय सेवांपर्यंत तिचा प्रभाव व्यापक राहणार आहे. अशा वेळी केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेत प्रगतिशील पाऊले उचलली आहेत. प्रत्येक विभागाला ‘एआय’ तंत्रज्ञान अंगीकारण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक विभागांनी नियोजन सुरू केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या अखत्यारीतील मत्स्यव्यवसा
मच्छिमार संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी दिल्या.
(Nitesh Rane) रत्नागिरीतील मिरकरवाड्याच्या धर्तीवर पुढील तीन महिन्यांत राज्याची किनारपट्टी अतिक्रमणमुक्त केली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले असून लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ (कृती आराखडा) तयार केला जाणार आहे.
मासेमारीच्या निरनिराळ्या पद्धती आणि मत्स्यसंवर्धन यांचे अतूट नाते आहे. या दोघांमधील सहसंबंध काही वेळा हितवर्धक ठरतात, तर काहीवेळा मत्स्यप्रजातींच्या जीवावर उठतात. ‘निळ्या देवमाशाच्या शोधात’ या लेखमालिकेमधून आपण या सहसंबंधाचा उलगडा करणार आहोत.
देशाच्या चौथ्या पिढीतील खोल समुद्रातील पाणबुडी ‘मत्स्य-६०००’ने पाण्याखालील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
ससून डॉक येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत.
विक्रोळी आणि ट्रॉम्बे भागातील कोळी बांधवांनी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ट्रॉम्बे जेट्टी विकसित करण्याची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी ट्रॉम्बे येथील मच्छीमार जेट्टीची पाहणी करून विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी मुंबई उपनगर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय उपयुक्त शर्वरी रणदिवे यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि सागरी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
'स्नेकहेड' या मत्स्यप्रजातीमधील जगातून नामशेष झाल्याची शक्यता असणाऱ्या 'चन्ना एम्पिबियस' या प्रजातीचा ९२ वर्षांनी पुनर्शोध लावण्यात आला आहे (rediscovery of Channa amphibeus) . पश्चिम बंगालमधील चेल नदीमध्ये ही प्रजात सापडली असून १९४० साली तिचा शोध लावण्यात आला होता (rediscovery of Channa amphibeus). या शोधामुळे या दुर्मीळ प्रजातीचे छायाचित्रही पहिल्यांदाच जगासमोर उलगडले आहे (rediscovery of Channa amphibeus). आकर्षक चमकदार रंग असणाऱ्या 'चन्ना' कुळातील माशांना मत्स्यपालन व्यवसायात मोठी मागणी असल्याने त्यांच्य
देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने स्थानिकांना रोजगार मिळावा याहेतूने राज्यभरात 'जिल्हा तिथे मत्स्यालय' हा अभिनव उपक्रम राज्याच्या मत्स्यविभागामार्फत हाती घेण्यात येणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी दै. मुंबई तरुण भारतला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. या मत्स्यालयाच्या उभारणीसाठी विभागामार्फत मुंबई उपनगरे आणि पुण्यातही जागांचा शोध सुरू झाला आहे.
अवघ्या दहा दिवसांमध्येच मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन तपासणीच्या माध्यमातून अवैध मासेमारी करणाऱ्या ३० बोटींचा वेध घेतला आहे (illegal fishing). या बोटींवर 'महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमा'अंतर्गत प्रतिवेदन दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे (illegal fishing). अवैध मासेमारीवर चाप लावण्यासाठी ९ जानेवारीपासून मत्स्यव्यवसाय विभागाने ड्रोन आधारित निरीक्षण प्रणाली कार्यान्वित केली आहे. (illegal fishing)
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑइल खरेदी करुन त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न 'ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क' (ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून होत आहे (sustainable solutions for fisherman's)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्वच विभागांनी राज्याच्या विकासासाठी १०० दिवसांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी राज्याच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाने सागरी किनारपट्टी सुरक्षेसह किनारपट्टी आणि मत्स्य व्यवसायाचा विकास हे धोरण स्वीकारले. या धोरणाबाबत राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे ( Nitesh Rane ) यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला संवाद.
मुंबई : अवैध मासेमारीला लगाम लावण्यासह राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी दि. ९ जानेवारी रोजीपासून राज्यातील किनारपट्टीवर ( Coastal line ) ‘ड्रोन’द्वारे नजर ठेवली जाणार आहे. मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी तसे निर्देश दिले आहेत. राज्याला लाभलेल्या ७२० किमी किनारपट्टीवर ‘ड्रोन’द्वारे डिजिटल सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्विकारला. दरम्यान, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावाही घेतला.
Manda Mhatre फेरीवाले आणि नौदल समुद्रात वाट्टेल त्या ठिकाणी बोटी चालवतात. त्यामुळे त्यांना मार्ग ठरवून द्यावे, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी विधानसभेत केली. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा बेटावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या नीलकमल बोटीचा अपघात झाला. दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे प्रश्न उपस्थित केला.
Bangladeshi fishermen भारतीय जलक्षेत्रात घुसखोरी करत मासेमारी करणाऱ्या ७८ बांगलादेशी मच्छिमारांना तटरक्षक दलाने अटक केली आहे. या कारवाईदरम्यान दोन ट्रॉलरही जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले. एफव्ही लैला-२ आणि एफव्ही मेघना-५ अशी या जहाजांची नावे आहेत. त्यांना तपासणीसाठी पारादीप येथे दाखल करण्यात आले आहे.
मुंबईत विखुरलेली छोटाली हरित क्षेत्र ही जैवसंपन्न असल्याचे उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे ( ( brown fish owl spotted in mumbai ). घनदाट अरण्यामध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या मासेमार घुबडाचे दुर्मीळ दर्शन कुर्ला कारशेड परिसरात झाले आहे (brown fish owl spotted in mumbai). या परिसरामधून सातत्याने मारेमार घुबडाचे रेस्क्यू होत असल्याने कारशेड परिसरातील हरित क्षेत्रामध्ये या घुबडाचा अधिवास असल्याचे समोर आले आहे. (brown fish owl spotted in mumbai)
नागपूर जिल्ह्यातील एका गावात एकुलती एक आणि अतिशय लाडात वाढलेली शालू कोल्हे. लग्नानंतर सामान्य ग्रामीण स्त्रियांसारखंच केवळ चूल आणि मूल एवढंच तिचं विश्व. एक दिवस FEED संस्थेच्या माध्यमातून तिच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. आपला पारंपारिक मासेमारी व्यवसाय करून कितीतरी महिलांना तिने रोजगार मिळवून दिला. आजही तिचं हे काम अविरतपणे सुरु आहे. शालू कोल्हे या जलकन्येच्या कामाचा मागोवा घेणारा हा लेख...
(Fishermen Weelfare Corporation)गोड्या आणि खार्या (सागर आणि खाडी) पाण्यातील मासेमारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. शुक्रवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन आदेश काढण्यात आला आहे. दोन्ही महामंडळांसाठी प्रत्येकी ५० कोटी रुपये इतके भांडवल शासनाकडून देण्यात येणार आहे.
Bangladesh Banned Fish Export बांगलादेशात आगामी दुर्गा उत्सवादरम्यान भारताला हिल्सा मासे निर्यात करता येणार नाही. सध्या बांगलादेशात शेख हसीनांचे सरकार बरखास्त होऊन काही दिवस झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर बांगलादेशात अंतरिम नवनिर्वाचित सरकार स्थापन करण्यात आले. अशातच आता बांगलादेशातील मत्स्यव्यवसाय आणि पशुधन मंत्रालयाच्या सल्लागार फरीदा अख्तर यांनी दिलेल्या एका निवेदनात देशांतर्गत बाजारपेठांसाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला आहे.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या 'ट्रायल नेटिंग' मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून कळविण्यात आले आहेत.
महाराष्ट्राचा राज्यमासा असणाऱ्या 'चंदेरी पापलेट'चे (silver pomfret) एक वेगळे रुप उरण तालुक्यातील करंजा बंदरावर पाहायला मिळाले. याठिकाणी शेपूट नसलेला पापलेट (silver pomfret) मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला. पापलेटच्या शरीरात झालेल्या या बदलामागे प्रामुख्याने जन्मत: शारीरिक बदल किंवा शिकाऱ्यांचा हल्ला, अशी कारणे असण्याची शक्यता सागरी जीवशास्त्रज्ञांनी वर्तवली आहेत. (silver pomfret)
दर्यांचे राजे असणारे मच्छीमार आज समुद्राला श्रीफळ अर्पण करून परंपरेनुसार मासेमारीला सुरुवात करतील. (maharashtra fisheries ) आजमितीस राज्यातील मच्छीमार आणि मासेमारीसमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत (maharashtra fisheries ). हे प्रश्न मच्छीमारांच्या उपजीविकेसोबतच शाश्वत मासेमारीवर आधारलेले आहेत. आज ‘नारळी पौर्णिमे’निमित्त राज्यातील मासेमारीसमोर असलेल्या काही प्रश्नांचा ऊहापोह करूया... (maharashtra fisheries )
राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण सागरी, निमखारे व भूजल अशा तीन वेगवेगळ्या स्तरांवर ठरवावे लागणार आहे, असे प्रतिपादन माजी राज्यपाल राम नाईक यांनी केले.
कोळंबी पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्राॅल जाळ्यांना 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' (turtle excluder device) उपकरण न लावल्यामुळे अमेरिकेने गेल्या पाच वर्षांपासून भारतामधून होणाऱ्या सागरी कोळंबीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे भारताला वार्षिक ४ हजार ५०० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे करावे लागत असल्याची माहिती 'समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'ने (एम्पीडा) दिली आहे (turtle excluder device). पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात 'टर्टल एक्सल्यूडर डिव्हाईज' वापरण्यासंदर्भातील चाचण्या सुरू होणार असून राज्यातील
२०४८ पर्यंत समुद्रातील सर्वच्या सर्वच मासे संपुष्टात येतील, असा अंदाज काही अहवालांमधून नुकताच मांडण्यात असला, तरी असं काही खरंच घडलं तर काय होईल? ही विधानं ऐकून मासे खवय्यांच्या तर अगदी कंठाशी प्राण आले असतील. पण, हो हे अगदीच होऊ शकतं असं काही संशोधनांमधून सध्या समोर आले आहे.त्यानिमित्ताने अनावश्यकरित्या आणि अतिप्रमाणातील मासेमारी आणि त्याच्या परिणामांवर आज आपण चर्चा करणार आहोत.
वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या सागरी कासवाला कासवमित्रांनी जीवदान दिले (vengurla sea turtle). या सागरी कासवाच्या तोंडात मासेमारीचा गळ अडकला होता (vengurla sea turtle). अशावेळी इजा झालेल्या कासवाच्या तोंडातून गळ काढून प्राथमिक उपचार करुन कासवमित्रांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडले. (vengurla sea turtle)
दक्षिण-पूर्व आशियातील इंडोनेशिया हा देश मत्स्यव्यवसायासाठी जगप्रसिद्ध. या देशामध्ये सुमात्रा, जावा, सुलावेसी, बोर्निओ आणि न्यू गिनीच्या काही भागांसह १७ हजारांहून अधिक बेटांचा समावेश होतो. तेव्हा सागरी आणि मत्स्यसंपत्तीचे निरीक्षण करण्यासाठी इंडोनेशिया एक उपग्रह मालिका विकसित करत आहे. या वर्षी जुलैमध्ये या ‘नॅनोसॅटेलाईट’च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त ठरला आहे. यावेळी २० ‘नॅनोसॅटेलाईट्स’पैकी पहिले सॅटेलाईट कक्षेत सोडले जाईल. प्रत्येकी दहा किलोपेक्षा जास्त वजन नसलेल्या, उपग्रहांची मालिका तयार करण्यात येईल. या उपग्र
'महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ', नागपूर अंतर्गत विविध पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील भरतीसंदर्भात जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत काम करु इच्छिणाऱ्यांसाठी चागंली संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मधील रिक्त पदांबाबत सविस्तर तपशील जाणून घेऊयात.
सावंतवाडीतील कुणकेरी येथील राखीव वनक्षेत्रात भेडलेमाडाची तोड करणाऱ्या तिघांना वन विभागाने अटक केली. मंगळवारी सावंतवाडी वन विभागाच्या फिरतेपथक टीमने ही कारवाई केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची वन कोठडी सुनावली.
एमएमआरडीए तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, सारसोळे, वाशी, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाईची ५ कोटी ५६ लाख रक्कम थेट मच्छीमार बांधवांचा बँक खात्यात जमा झाली आहे.
अनंत चतुर्दशीनंतर आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गेले दोन दिवस ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, शिमला मिरची, फ्लॉवर, वांगी आणि घेवड्याच्या दरांत वाढ झाली आहे. पितृपंधरवडा सुरू झाल्याने मागणीत भर पडून दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नुकताच महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन घोषित केलेला सिलव्हर पापलेट अर्थात चंदेरी पापलेटचे वृत्त सर्वत्र झळकत आहे. अतिप्रमाणावर केल्या जाणाऱ्या मासेमारीवर आळा घालण्यासाठी व सिलव्हर पापलेटचे संवर्धन व्हावे या दृष्टीकोनातुन मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे.
नुकतीच भारताने समुद्री खाद्यान्नाची सर्वकालीन उच्चांकी निर्यात नोंदवली. २०१० मध्ये केवळ २.९ अब्ज डॉलर मूल्याची समुद्री खाद्यान्न निर्यात करणारा आपला देश, आज ८.०९ अब्ज डॉलर मूल्याची निर्यात करत आहे. तसेच २०२५ पर्यंत या क्षेत्रातील निर्यात दहा अब्ज डॉलरपर्यंत लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. त्यानिमित्ताने...
रत्नागिरी : राज्य सरकारने मच्छिमार बांधवांना १ जूनपासून मासेमारी बंद राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील मच्छिमार बांधवांनी आवराआवर करण्यास सुरुवात केल्याचे दिसते आहे. शासनाकडून खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय १ जून ते ३१ जुलैपर्यंत बंद राहणार असल्याचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. त्यामुळे पावसाळी हंगामीतील मासेमारी दोन महिन्यांसाठी खोल समुद्रातील मासेमारी १ दिवसांनंतर बंद राहणार असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश मासेमारी नौका समुद्रकिनारी सुरक्षित ठिकाणी आणून ठेवण्यात आल्या आहेत. शासन
चीनकडे जगातील सर्वांत मोठ्या खोल समुद्रातील मासेमारी नौकांची मालकी आहे, जी चिनी नौदल आणि तटरक्षकांना मदत करणारे ‘सागरी मिलिशिया’ म्हणूनही काम करते. भारतानेही आपली आर्थिक आणि सुरक्षा उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी स्वत:चा मासेमारी फ्लीट ताफा वाढवला पाहिजे आणि आधुनिक बंदरे बांधली पाहिजेत. त्याविषयी...