एका भन्नाट कवितेद्वारे आठवलेंची एमआयएमवर टीका

    20-Mar-2022
Total Views | 74
 
 
ramdas athavale
 
 
 
मुंबई: महाविकास आघाडी आणि एमआयएम युती होणार अशा चर्चांना उधाण आलेले असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कविता करत एमआयएमवर टीका केली आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी ही कविता शेअर केली आहे. "एमआयएमची आहे हार्ड लाईन म्हणून सर्वांनी त्यांना केले आहे साइडलाईन" अशी बोचरी टीका आठवलेंनी केली आहे. "एमआयएमशी युती करण्यासाठी कोणी तयार नसेल तर त्यांनी स्वबळावर लढावे" असाही सल्ला आठवले यांनी दिला आहे.
 
 
                 
 
 
 
या सर्व वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी एमआयएम कडून आलेला प्रस्ताव हे भाजपचेच कारस्थान असल्याचे सांगून नेहमीप्रमाणे याही वादाचे खापर भाजपवरच फोडले आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दु:खद निधन!

विज्ञानयोगी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दु:खद निधन!

मराठी मनांसाठी विज्ञान साहित्याचे समृद्ध दालन खुले करुन देणारे प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांचे २० मे रोजी रोजी पुण्याच्या राहत्या घरी निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार निद्रीस्त असतानाच अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्यामुळे केवळ मराठी साहित्यच नव्हे तर सबंध विज्ञानविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे वैज्ञनिक, साहित्यिक तसेच शिक्षण क्षेत्रातील तेजस्वी तारा मावळला अशी प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121