'ममता दीदीं'च्या राज्यात बीरभूम हिंसाचारावर चर्चाही करायची नाही?

प.बंगालच्या विधानसभेत गदारोळ

    28-Mar-2022
Total Views | 100

West Bengal Vidhansabha
 
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये झालेल्या बीरभूम हिंसाचार प्रकरणी इथल्या विधानसभेत भाजप आमदारांकडून यासंदर्भात सोमवारी चर्चेची मागणी करण्यात आली होती. मात्र तृणमूल काँग्रेसच्या आमदारांकडून यास तीव्र विरोध दर्शवण्यात आला. आक्रमक भूमिका घेत हातापाई झाल्याचेही यावेळी दिसून आले. भाजप आमदार मनोज तिग्गा यांदरम्यान मारहाण झाली असून संभागृहात घडलेल्या प्रकरणादरम्यान उपस्थित सुरक्षा रक्षकांनीही आपल्यावर हल्ला केला असल्याचे भाजप आमदारांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आता भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी

जनतेला स्वस्त दरात अधिकाधिक वीज उपलब्ध करून देण्यासाठी 'हरित ऊर्जा' प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ऊर्जा विभागाच्या योजनांची आढावा बैठक पार पडली. जनतेला स्वस्त दरात आणि अधिकाधिक वीज उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण असून, ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची मजबुती आणि हरित ऊर्जेचा व्यापक विस्तार हे आगामी काळातील केंद्रबिंदू असतील. यासाठी ऊर्जा विभागाने नियोजनबद्ध आणि कालबद्ध स्वरूपात प्रकल्पांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121