मुंबई : भाजपच्या दणक्याने ठाकरे सरकारला जाग आली. दि. १५ ऑगस्टपासून रेल्वेबंदी उठवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या घोषणेचा फज्जा उडणार नाही, याची काळजी घ्या. उद्या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर बाकी घोषणा होणार. उद्या पहिला श्रावणी सोमवार. किमान मंदिरे उघडण्याची घोषणा तरी करायला हवी होती.