‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, तिच जगाते उद्धारी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि॥’ या तुकडोजी महाराजांच्या पंक्ती. पण, आजच्या स्त्रीने उद्योगजगतातही ठसा उमटविला आहे. याचा प्रत्यय नीती आयोगाच्या ‘फ्रॉम बॉरोअर्स टू बिल्डर्स : वूमन्स रोल इन इंडियाज् फायनान्शियल ग्रोथ स्टोरीज्’ अहवालातून समोर येतो. आगामी ‘जागतिक महिला दिना’च्या पार्श्वभूमीवर या अहवालाचे आकलन...
Read More
मुंबईतील प्रत्येक मराठी माणसाचे स्वप्न असते की, मुंबईत आपले हक्काचे घर असावे. परंतु, जागतिकीकरणाच्या रेट्यात मुंबईचा चेहरामोहरा इतका बदलत गेला की, या स्पर्धेत टिकून राहणे मराठी माणसाला अशक्य होऊ लागले. त्यामुळे आपली हक्काची मुंबई सोडून मराठी माणूस बाहेर पडला. मराठी माणसाची हीच गरज ओळखून त्याच्या आवाक्यातील, त्याला परवडेल अशा किमतीत त्याला त्याच्या हक्काचे छप्पर मिळवून देण्याचा ध्यास घेतला आहे ‘किंग्स बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स’च्या निलेश कुडाळकर यांनी. त्यांच्या व्यावसायिक प्रवासाबद्दल त्यांची घेतलेली ही सव
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन घोटाळ्यात शरद पवारांचे बंधू प्रताप पवार आणि चोरडिया बिल्डर सहभागी असल्याचा आरोप करीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स' यांच्या सायन-चुनाभट्टी येथील प्रोजेक्टला भेट देण्याचा योग आला. १ रूम किचन आणि विविध क्षेत्रफळांचे १ बेडरूम किचन अशी रचना असलेल्या २३ माळ्याच्या तीन टॉवर्सचे काम येथे जोरदार सुरू आहे. चोवीस तास पाणी, सीसीटीव्ही, प्रशस्त पार्किंग आणि टॉवरच्या सर्व बाजूने पुरेशी जागा आहे. रेडी सॅम्पल फ्लॅट पाहिला तेव्हा कमी क्षेत्रफळातही जागेचा योग्य आणि पुरेपूर वापर झाल्याचे निदर्शनास आले. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि चुनाभट्टी रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर, विमानतळापासून ३० मिनिटाच्या अ
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई येथे अर्ज मागविण्यात आले आहेत. नॉन एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच, या भरतीद्वारे एकूण ५३१ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकवर त्यांचे अर्ज पाठवू शकतात. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख जाहीर केलेली असून २१ ऑगस्ट २०२३ असणार आहे. या भरतीप्रक्रियेसंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईट www.mazagondock.in ला भेट द्या.
मुंबईकरांना आता मालमत्ता नोंदणीकरिता शुल्क भरावे लागणार आहे. दरम्यान, मालमत्ता नोंदणी करत असताना मालमत्ताधारकांना नियमांनुसार शुल्क भरावे लागते त्यानंतरच सदर मालमत्तेची अधिकृतरीत्या नोंदणी केली जाते. ही मालमत्ता नोंदणी कोरोना काळात मोफत होती. त्यामुळे आता मुंबईकरांना मालमत्ता नोंदणीकरिता पैसे मोजावे लागणार आहे.
नाशिक : शहरात गुरुवारी पहाटे एकाचवेळी १५पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, घरे, फार्म हाऊस आणि साईट कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत हे छापासत्र सुरु असल्याने, या कारवाईने नाशिकमधील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली असून, व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या २० वर्षांत लाखो कुटुंबांचे आपल्या हक्काच्या घरांचे स्वप्न नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक यांच्या बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया(क्रेडाई) यांनी प्रॉपर्टी प्रदर्शनातून पूर्ण केले आहे. क्रेडाई-बीएएनएमच्यावतीने २१ व्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन ७ ते १० एप्रिल २०२३ या कालावधीत वाशी रेल्वे स्टेशन समोर सिडको एक्झिबेशन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्
यंदाच्या दसरा - दिवाळीच्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सर्वच मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी विक्रमी गृहखरेदीचा अंदाज वर्तवला आहे. या क्षेत्रात नेमके काय बदल झाले आहेत? ग्राहकांच्या मागण्यांमध्ये काय बदल झाले आहेत ? जे अंदाज वर्तवले जात आहेत ती वस्तुस्थिती आहे का? याचाच उहापोह करणारा हा लेख
खासगी विकासकाला दिलेल्या भूखंडामुळे मुंबईचे ५०० कोटींचे नुकसान ; आ.योगेश सागर यांची शिवसेनेवर टीका
डोंबिवली : एका इमारत बांधकाम व्यावसायिकांनी सांडपाणी सोडविण्यासाठी अनधिकृत गटार तयार केले आहे. हे गटार अरूंद असल्याने त्यातून पहाटे आणि रात्रीच्या वेळी पाणी रस्त्यावर सोडले जाते. त्यामुळे रस्ता पूर्णपणो खड्डेमय झाला आहे. रस्त्याची चाळण झाल्याने नागरिक त्रस्त असून वाहतूक कोंडीची समस्यादेखील वाढण्याची दाट शक्यता आहे अशी माहिती मनोज देसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय देसले यांनी दिली आहे.
ग्राहकांना शब्द दिल्याप्रमाणे नियोजित वेळेत घराचा ताबा देण्याची कटिबद्धता ‘मनोरमा बिल्डर अॅण्ड डेव्हलपर्स’च्या संजेश पातकर यांनी या संकटकाळातही पाळली. तसेच मजुरांना अधिकची मजुरी देऊन काम पूर्ण करून घेतले. असे हे सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घर आणि तेही स्वस्त दरात साकारणारे संजेश पातकर हे बांधकाम व्यावसायिक म्हणूनच ‘कोविड योद्धे’ ठरतात.
महापालिका हद्दीतील दहा टक्के कोटय़ातील 1335 आरक्षित घरे बिल्डरांनी कडोंमपाला हस्तांतरीत केला नसल्याची धक्कादायक माहिती भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिली आहे. गायकवाड यांनी 1335 घरे महापालिकेने ताब्यात घेतली नसल्याची बाब माहिती अधिकारात माहिती मागवून घेतली होती. आमदारांचा हा गौप्यस्फोट पाहता महापालिका दहा टक्के कोटयातील घरे ताब्यात घेण्याबाबत किती उदासीन आहे ही बाब समोर आली आहे.
सध्या राज्यात सत्ता असणाऱ्या सरकारने मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर्सला प्रीमियममध्ये 50 टक्के सुट देण्याचा निर्णय जाहीर केला आणि नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुंबई भाजपचे प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सदर मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'बांधकाम क्षेत्राला' दिलासा देणारी घोषणा केली आणि राज्यात आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. सरकारच्या निर्णयाने सामान्य जनतेचा कोणताच फायदा होणार नाही असे मत आ. अतुल भातखळकर आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. याबाबत घेतलेला आढावा..
विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन इमारती अनधिकृत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. ह्या दोन्ही बी १ आणि बी २ इमारतींना अजूनही वापर परवाना (OC) मिळाला नाही. त्याचप्रमाणे या इमारतीचे ९ ते १३ क्रमांकाचे मजले अनधिकृत असल्याचे व ते ताबडतोब तोडण्याचे आदेशसुद्धा २०१२ मध्ये देण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ठाणे महापालिककेनी त्यांना ही माहिती दिली आहे.
कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि सच्च्या मेहनतीने केले की ते निश्चितच यशस्वी होते. पण, कामाप्रती श्रद्धा असणे महत्त्वाचे, असे मानणारे एक उद्योजक म्हणजे एकनाथ दुधे. त्यांच्या जीवनाचा घेतलेला हा मागोवा...
कल्याण-पडघा मार्गावर असणाऱ्या मुठवळ गावात हावरे बिल्डर्सच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यासाठी ते आले होते.