quick action

परवडणार्‍या घरांची स्वप्नपूर्ती करणारे 'किंग्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स'

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली आणि महाराष्ट्रावर मराठ्यांचं अधिराज्य आलं. याच महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी, तर आपल्या भारत देशाची ती आर्थिक राजधानी बनली. विविध क्षेत्रातील उद्योगधंदे, कारखाने मुंबईचा अविभाज्य भाग बनले. त्यामुळे ठिकठिकाणाहून चाकरमानी, कामगार वर्ग मुंबईत दाखल झाला आणि मुंबई मायानगरी झाली. गरीब ते श्रीमंत सर्व स्तरातील लोकं इथे आपले हातपाय पसरू लागले. याच मायानगरीत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवू लागले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत देशाने जवळपास सर्वच क्षेत्

Read More

'५०० कोटींच्या भ्रष्टाचार प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा न्यायालयात जाऊ' : आ.योगेश सागर

खासगी विकासकाला दिलेल्या भूखंडामुळे मुंबईचे ५०० कोटींचे नुकसान ; आ.योगेश सागर यांची शिवसेनेवर टीका

Read More

प्रताप सरनाईकांच्या "विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सचे" बांधकाम अनधिकृत - किरीट सोमय्या

विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन इमारती अनधिकृत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. ह्या दोन्ही बी १ आणि बी २ इमारतींना अजूनही वापर परवाना (OC) मिळाला नाही. त्याचप्रमाणे या इमारतीचे ९ ते १३ क्रमांकाचे मजले अनधिकृत असल्याचे व ते ताबडतोब तोडण्याचे आदेशसुद्धा २०१२ मध्ये देण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ठाणे महापालिककेनी त्यांना ही माहिती दिली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121