२० जून २०२५
मनसेसोबत यूती करण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्यायच नाही. उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती केली तर त्यांच्या थोड्या तरी जागा येतील, असा टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. शुक्रवार, २० जून रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला...
पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ धार्मिक उत्सव नाही, तर ती हिंदू समाजाच्या श्रद्धा, संस्कृती आणि सहिष्णू परंपरेचे मूर्त स्वरूप मानली जाते. मात्र अलीकडच्या काळात काही संघटनांकडून या वारीच्या पवित्रतेचा वापर हिंदू धर्म, देवता आणि धार्मिक परंपरांविरोधात ..
एकीकडे मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीच्या चर्चा सुरु असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसंदर्भात शरद पवारांनी मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडी म्हणून आमची एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा असल्याचे ते म्हणाले...
यूती संदर्भात राज ठाकरे साहेबांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. शुक्रवार, २० जून रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसैनिकांनी त्यांची भेटही घेतली...
गुरुवारी पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर टीका केली. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. शुक्रवार, २० जून रोजी जळगाव दौऱ्यावर असताना ..
राज ठाकरेंना आजही तुम्हाला टाळी द्यायची नाहीच. बिचाऱ्या अजून तुमच्या आशेवर असणाऱ्या उरल्या सैनिकांना किती दिवस खोटी आशा दाखवणार? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात झालेल्या ..
शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या ..
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ..
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ..
१९ जून २०२५
जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या उद्या पुण्यात आगमन करणार असून, २१ जून रोजी पुण्यात त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर २३ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत दोन्ही पालख्या ग्रामीण भागातील नियोजित मार्गांवर ..
पर्यावरणीय किंवा वन्यजीवांच्या समस्यांचे आकलन पुस्तकांतून नव्हे, तर अनुभवसिद्ध निरीक्षणातून होते, हा नियम मारुती चितमपल्लींनी रुजवला. आपली मुळे शोधता शोधताच ते ‘अरण्यऋषी’ झाले...
१८ जून २०२५
नुकताच देशातील सूचिबद्ध कंपन्यांचा नफा ऐतिहासिक अशा उच्चांकी पातळीवर नोंदवण्यात आला असून, ‘हे सरकार उद्योगपतींचे आहे’ असा बेछूट आरोप करणार्या विरोधकांची तोंडे त्यातून बंद होतील, अशी अपेक्षा! कंपन्यांना नफा होत असेल, तर त्याचे एकूणच अर्थव्यवस्थेवर ..
१७ जून २०२५
‘बिमारू राज्य’ म्हणून हिणवल्या जाणार्या बिहारमधून विदेशात होऊ घातलेली रेल्वे इंजिनांची निर्यात ही भारताच्या औद्योगिक आत्मविश्वासाचीच नांदी! बिहारच्या लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात रेल्वे म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असेच समीकरण रूढ झाले होते. ..
“जगातील एकूण डिजिटल व्यवहारांपैकी 50 टक्के व्यवहार हे भारतात ‘युपीआय’च्या माध्यमातून होतात,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सायप्रस दौर्याप्रसंगी केलेले विधान भारताच्या आर्थिक आणि डिजिटल सामर्थ्याचेच प्रतीक. त्याचे कारण म्हणजे, भारताची ‘युपीआय’ प्रणाली ..
१६ जून २०२५
ज्या भारताने कोणे एकेकाळी देशाची भूक भागवण्यासाठी विदेशासमोर हात पसरले होते, तोच भारत आज विक्रमी अन्नधान्य उत्पादन देशात घेत आहे. भारतात विक्रमी तांदूळ उत्पादन होण्याची शक्यता अमेरिकी कृषिविभागाने वर्तवली आहे. तांदळाचे विक्रमी उत्पादन ही केवळ कृषी ..
१४ जून २०२५
कम्युनिस्ट पक्षाकडून भारतातील पक्षांना सेक्युलर आणि लोकशाहीवादी असल्याचे प्रमाणपत्र मिळण्याचा हास्यास्पद काळ खरं तर केव्हाच इतिहासजमा झाला. आता नव्या भारताचे हे युग असून, त्यात देशभक्ती नावाचे एकच नाणे चलनात आहे. मात्र, मार्क्सवादीच नव्हे, तर सर्व ..
कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत, समाजाचे आपण देणे लागतो, या निस्वार्थ भावनेने समाजसेवेसाठी कायम धडपडणार्या मंगला बाळकृष्ण काकड यांच्याविषयी.....
योग म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक एकरूपतेची प्रक्रिया, तर संगीत म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याचे माध्यम. ही दोन्ही साधने मानवी आयुष्य अधिक समृद्ध, शांत आणि संतुलित करणारे आहेत. या दोन सृजनशील प्रवाहांची सांगड म्हणजेच मन, शरीर आणि आत्म्याचे समन्वय साधणारी एक अद्भुत साधना होय...
आज दि. २१ जून. हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ आणि ‘जागतिक संगीत दिन’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आसनांच्या पलीकडील योगाची आध्यात्मिक अनुभूती उलगडणारा आणि योग आणि संगीताच्या स्वरानुबंधाची प्रचिती देणारे हे दोन लेख.....
मुंबई बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर संचालक पदाची जागा रिक्त होती. आता त्या जागेवर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. तसेच तेजस्विनी घोसाळकर यांच्या नियुक्तीचा निर्णय हा सद्नभावनेने घेण्यात आला असल्याचेही दरेकर म्हणाले...
(PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे वॉशिंग्टन भेटीचे निमंत्रण नाकारले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अमेरिकेला भेट देता येणार नाही, असे सांगून त्यांनी निमंत्रणाला नकार दिल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी माध्यमांना सांगितले होते. ह्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतःच यामागच्या कारणाचा उलगडा केला आहे...