वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये काम करताना स्वतःची वेगळी ओळख जपत, सातत्याने नवनिर्मिती करणार्या जितू म्हात्रे यांच्याविषयी...
Read More
नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीआरपी विविध उपक्रमांच्या माध्यमातून धारावीकरांच्या स्वप्नातील धारावीचे चित्र समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून एनएमडीपीएलचा सामाजिक उपक्रम असणाऱ्या धारावी सोशल मिशनने शालेय तरुणींसाठी आणि शिक्षकांसाठी 'स्वप्नातील धारावी' या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.८ रोजी संपन्न झाला.
‘स्टॅव्हॅन्जर युनिव्हर्सिटी’चा हा अहवाल कुणी नाकारण्याची शक्यता फार कमीच. 20व्या आणि 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या ‘जनरेशन झेड’चा जन्मापासूनच प्रगत तंत्रज्ञानाशी संबंध आला. त्यांचे लेखन कौशल्य प्रगल्भ व्हायच्या आतच त्यांचा टंकलेखनाशी संबंध आला. अगदी कमी वयातच त्यांच्या हातातील लेखणीची जागा संगणक आणि मोबाईलच्या कीबोर्डने घेतली. बदलत्या काळात फक्त ‘जेन झी’ नाही, तर मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉपशी संबंध आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा लिखाणाशी संबंध हळूहळू कमी होत आहे, हे मान्य करणे अयोग्य ठरणार नाही.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त ‘समरसता साहित्य परिषद’, महाराष्ट्रतर्फे ‘राज्यस्तरीय खुली लेखन स्पर्धा’ ( Writing Competition ) आयोजित करण्यात आली आहे. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेतृत्व कालातीत आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त परिषदेतर्फे राज्यस्तरीय खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यास आम्हाला आनंद होत आहे,” असे मत समरसता परिषदेचे कार्याध्यक्ष प्रसन्न पाटील यांनी व्यक्त केले.
समाजमाध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
भाषा व लेखन यांचे संबंध खूप गहिरे असतात. जितके भाषेचे कार्यक्षेत्र व्यापक, तितके तिचे लेखन अधिकाधिक आवश्यक ठरते. मराठी ही निरनिराळ्या कार्यक्षेत्रांमध्ये वापरली जाणारी भाषा असल्यामुळे तिचे लेखन व त्यातील संकेत हा एक लक्षणीय विषय ठरतो. कोणत्याही भाषेचे लेखन सहसा ‘संपूर्णपणे दोषरहित ध्वनिलेखन’ या उद्दिष्टाने होत नाही. लेखन हे काही संकेत असतात जे विशिष्ट काळात, विशिष्ट समाजात, विशिष्ट ध्वनींचा निर्देश करतात. मराठीसाठीच्या लेखन व्यवस्थांमध्येही हीच बाब आपल्याला प्रकर्षाने जाणवते. मराठीच्या आजवरच्या व्यवहाराकडे
अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि आवाजाच्या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ‘मेरी आवाज ही पहचान हैं’ या वाक्याला सार्थ ठरविणार्या मनिष सोपारकर यांच्या कलाप्रवासाविषयी...
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी श्लोक वदवून घेतले आणि भक्तीचा अनोखा चमत्कारच घडला. पण, आजच्या आधुनिक युगात नाशिकच्या एका अवलियाने त्याच्या घराचा प्रत्येक कोपरा, प्रत्येक वस्तू स्वरचित अभंगांनी जीवंत केली आहे. अशा या ईश्वरोपासक चारुदत्त यांच्या भक्ती आणि लेखणीची ही कहाणी...
बालपणी घरातच भातुकलीऐवजी शिक्षिका बनून खेळणारी मुलगी भविष्यात साहित्यप्रेमी प्राध्यापिका बनते. त्या दीपा ठाणेकर यांच्याविषयी...
आपल्या नावाप्रमाणेच साहित्यप्रसाराची दिंडी घेऊन निघालेल्या साहित्य‘विद्या’ अर्थात विद्या मुरलीधर नाले यांच्याविषयी...
मोज शाळेतील मुलांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. या सगळ्याबद्दल सांगायचे, तर मोज शाळेचीच गोष्ट सांगायला हवी. वाचलेल्या पुस्तकांवर स्वत: लिहिण्याची किमया या शाळेतील मुलांनी केली. त्यात त्यांच्या भावना उलगडलेल्या होत्या. मुलांच्याबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल लिहायलाच हवे...
ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट माहितीपट या शर्यतीत असलेला भारतीय ‘रायटिंग विथ फायर’ला पुरस्कार नाही
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या (आरबीआय) आदेशाने सहकारी बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे करण्यासाठी नेमण्यात येणार्या व्यवस्थापन समितीमध्ये डॉ. संतोष कामेरकर यांची ‘बोर्ड ऑफ मॅनेजमेंट’ (बीओएम) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कथालेखकापासून नाट्यदिग्दर्शनापर्यंत अशा कलेच्या विविध प्रांतांमध्ये मुसाफिरी करणार्या भिकू बारस्कर यांनी स्वत:सोबतच अनेक कलावंत घडविले. त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया...
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे.
जुलै २०१८ च्या ‘ललित’च्या अंकात ‘हिंदू कादंबरी लेखन स्पर्धा’ जाहीर केली होती. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडेंची बहुचर्चित ‘हिंदू’ कादंबरी वाचायची आणि त्यावर आधारित कादंबरी लिहायची. पण, ‘हिंदू’चा पूर्वार्ध लिहायचा नाही, त्याचप्रमाणे ‘हिंदू’चा उत्तरार्धही लिहायचा नाही. ‘हिंदू’मध्ये असंख्य उपकथानकं विखुरलेली आहेत. त्यातील एका उपकथानकावर स्वतंत्र कादंबरी लिहायची. अशी ही अभूतपूर्व स्पर्धा! या स्पर्धेची शेवटची तारीख होती ३१ डिसेंबर, २०१८. माननीय मधु मंगेश कर्णिक, प्रा. डॉ. विलास खोले आणि प्रा. रंगनाथ पठारे यांच्या न
मानवी मन ज्ञान प्राप्तीने संवेदनशील व प्रगल्भ होते या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या साधनामार्गाला अनुसरून साहित्य क्षेत्रात कार्यरत असणार्या डॉ रमा दत्तात्रय गर्गे.
‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे,’ असा आग्रह धरणारे व प्रत्यक्ष कृतीद्वारे आयुष्यभर कार्यरत राहणारे अरुण फडके नुकतेच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेत. मराठी भाषा, तिचे सौंदर्य अधिकाधिक शुद्ध व स्वच्छ असावे म्हणून फडके प्रयत्नशील होते. त्यांच्या स्मृतींना आणि कार्यांना उजाळा देणारा हा लेख...
कथालेखन स्पर्धेला नवोदित लेखकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
"भारताच्या गेल्या हजार बाराशे वर्षात लिहिल्या गेलेल्या इतिहासात भारताचा आत्मा कुठेच दिसत नाही. या काळात जो इतिहास लिहिला गेला तो आधी मोगलांची राजवट आणि नंतर पोर्तुगीज व ब्रिटीशांची राजवट बळकट करण्याच्या हेतूने लिहिला गेला. त्या इतिहासात भारत व भारतीय समाजातील दोष, उणीवा आणि कालबाह्य रूढी व परंपरा यांच्यावरच भर दिला गेला."
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखनाची जुनी संस्कृती जपून भविष्याकडे वाटचाल करणे काळाची गरज असल्याची भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.
मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी, असे अनेकांना वाटते. विश्वकोश यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मराठीमध्ये विश्वकोश निर्मितीचे काम १९६०च्या दशकापासून सुरु करण्यात आले असून आता आधुनिक युगानुसार त्यात बदलही होत आहेत. इंटरनेट, मोबाईल व अॅपच्या माध्यमातून आता विश्वकोश एका क्लिकवर आला आहे. जाणून घेऊया विश्वकोशाचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्याची नव्या काळातली पावले...
परिश्रमपूर्वक शिक्षण देण्याचा वसा सांभाळला आहे नाशिकच्या शिक्षिका डॉ. आशाताई प्रभाकर कुलकर्णी यांनी.